ETV Bharat / state

..जर हा गुन्हा असेल तर पुन्हा-पुन्हा आणि प्रत्येक जन्मात 'अशीच' शपथ घेईन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

author img

By

Published : Nov 30, 2019, 7:17 PM IST

Updated : Dec 1, 2019, 1:18 AM IST

महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. यासाठी बहुमत चाचणी आज (शनिवारी) पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे सरकारने बहुमत सिद्ध केले. यामध्ये १६९ आमदारांनी महाविकास आघाडीला समर्थन दिले. तर 4 आमदारांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

cm uddhav thakrey
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - मी छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आई-वडिलांच्या नावाने शपथ घेतली. जर हा गुन्हा असेल तर पुन्हा पुन्हा आणि प्रत्येक जन्मात मी पुन्हा अशीच शपथ घेईन. जो आपल्या दैवताला मानत नाही, आई-वडिलांना मानत नाही तो जगायच्या लायकीचा नाही, अशा शब्दांत भाजपने सभागृहात मांडलेल्या आक्षेपाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. तर सभागृहाच्या कामकाजाची पद्धत बाजूला ठेवून नको ते विषय इथे माडंले गेले, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

विश्वासदर्शक ठरावाची चाचणी बहुमताने जिकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत पहिले भाषण केले. यावेळी त्यांनी आपल्या सरकारवर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व आमदारांचे आणि त्याचबरोबर जनतेचे आभार मानले. जनतेच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नव्हते, असेही ते यावेळी म्हणाले. आयुष्यात पहिल्यांदा या सभागृहात आलो आहे. याठिकाणी येत असताना दडपण होते, कारण याठिकाणी कसे वागायचे हे मला ठाऊक नव्हते, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - गांधी परिवाराची 'एसपीजी' सुरक्षा काढल्यावरून 'सामना'तून शाहांवर निशाणा

महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. यासाठी बहुमत चाचणी आज (शनिवारी) पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे सरकारने बहुमत सिद्ध केले. यामध्ये १६९ आमदारांनी महाविकास आघाडीला समर्थन दिले. तर 4 आमदारांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तर दुसरीकडे भाजपाने हे अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सभात्याग केला. यावेळी 'दादागिरी नही चलेगी' अशी घोषणाबाजीदेखील करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत बोलताना

हेही वाचा - हमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं' - संजय राऊत

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मी मैदानातील माणूस आहे. सभागृहात कसे होईल याची मला चिंता होती. मात्र, याठिकाणी आल्यावर कळले मैदानातच चांगले असते, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. तसेच मी समोरा-समोर लढणारा आहे, शत्रूला अंगावर घेणार आहे, असे म्हणत त्यांनी भाजपाने सभागृहात घातलेल्या गोंधळावर घणाघात घातला.

मुंबई - मी छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आई-वडिलांच्या नावाने शपथ घेतली. जर हा गुन्हा असेल तर पुन्हा पुन्हा आणि प्रत्येक जन्मात मी पुन्हा अशीच शपथ घेईन. जो आपल्या दैवताला मानत नाही, आई-वडिलांना मानत नाही तो जगायच्या लायकीचा नाही, अशा शब्दांत भाजपने सभागृहात मांडलेल्या आक्षेपाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. तर सभागृहाच्या कामकाजाची पद्धत बाजूला ठेवून नको ते विषय इथे माडंले गेले, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

विश्वासदर्शक ठरावाची चाचणी बहुमताने जिकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत पहिले भाषण केले. यावेळी त्यांनी आपल्या सरकारवर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व आमदारांचे आणि त्याचबरोबर जनतेचे आभार मानले. जनतेच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नव्हते, असेही ते यावेळी म्हणाले. आयुष्यात पहिल्यांदा या सभागृहात आलो आहे. याठिकाणी येत असताना दडपण होते, कारण याठिकाणी कसे वागायचे हे मला ठाऊक नव्हते, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - गांधी परिवाराची 'एसपीजी' सुरक्षा काढल्यावरून 'सामना'तून शाहांवर निशाणा

महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. यासाठी बहुमत चाचणी आज (शनिवारी) पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे सरकारने बहुमत सिद्ध केले. यामध्ये १६९ आमदारांनी महाविकास आघाडीला समर्थन दिले. तर 4 आमदारांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तर दुसरीकडे भाजपाने हे अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सभात्याग केला. यावेळी 'दादागिरी नही चलेगी' अशी घोषणाबाजीदेखील करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत बोलताना

हेही वाचा - हमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं' - संजय राऊत

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मी मैदानातील माणूस आहे. सभागृहात कसे होईल याची मला चिंता होती. मात्र, याठिकाणी आल्यावर कळले मैदानातच चांगले असते, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. तसेच मी समोरा-समोर लढणारा आहे, शत्रूला अंगावर घेणार आहे, असे म्हणत त्यांनी भाजपाने सभागृहात घातलेल्या गोंधळावर घणाघात घातला.

Intro:Body:Live asembly

mh_mum_assembly_floortest__mumbai_7204684
मी मैदानातला माणूस:मुख्यमंत्री उध्दव ठाकरे


मुंबई : मी मैदानातला माणूस असून सभागृहात कसं होईल याची मला चिंता होती. पण इथं आल्यावर कळलं मैदानातच चांगलं असतं, अशा शब्दांत सभागृहात भाजपाने घातलेल्या गोंधळावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी टीका केली. मी समोरा-समोर लढणारा आहे शत्रूला अंगावर घेणार आहे, असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
म्हणाले.



विश्वासदर्शक ठरावाच्या चाचणीवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधासभेत पहिल्यांदा भाषण केले. ठराव जिंकल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.

महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. बहुमत चाचणी आज पार पडली असून यावेळी उद्धव ठाकरे सरकारने बहुमत सिद्ध केलं. १६९ आमदारांनी उद्धव ठाकरे सरकारला समर्थन दिलं. तर चार आमदारांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. भाजपाने हे अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सभात्याग केला. यावेळी दादागिरी नही चलेगी अशी घोषणाबाजीदेखील करण्यात आली.

विश्वासदर्शक ठरावाची चाचणी मोठ्या विश्वासानं जिकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत पहिले भाषण केले. यावेळी त्यांनी आपल्या सरकारवर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व आमदारांचे आणि त्याचबरोबर जनतेचे आभार मानले. जनतेच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नव्हते असेही ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, माझ्यावर मंत्रिमंडळाने आणि सभागृहाने जो विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर मी सर्व जनतेचे देखील आभार मानतो, त्यांच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नव्हते. आयुष्यात पहिल्यांदा या सभागृहात आलो आहे. इथं येताना दडपण होतं, कारण इथं कसं वागायचं हे मला ठाऊक नव्हतं.

मी मैदानातला माणूस असून सभागृहात कसं होईल याची मला चिंता होती. पण इथं आल्यावर कळलं मैदानातच चांगलं असतं, अशा शब्दांत सभागृहात भाजपाने घातलेल्या गोंधळावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी टीका केली. मी समोरा-समोर लढणारा आहे शत्रूला अंगावर घेणार आहे, असेही ते पुढे म्हणाले.

मी छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आई-वडिलांच्या नावाने शपथ घेतली. जर हा गुन्हा असेल तर  पुन्हा पुन्हा आणि प्रत्येक जन्मात मी पुन्हा शपथ घेईन. जो आपल्या दैवताला मानत नाही, आई-वडिलांना मानत नाही तो जगायच्या लायकीच नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपाने सभागृहात मांडलेल्या आक्षेपाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. सभागृहाच्या कामकाजाची पद्धत बाजूला ठेवून नको ते विषय इथे माडंले गेले, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा शपथवीधीदरम्यान जर उल्लेख झाला तर भाजपाला राग का यावा. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल भाजपाला असूया आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी केला.

उद्धव ठाकरे आज पहिल्यांदा विधीमंडळातील या सभागृहात आले. विरोधी पक्षानं त्यांचा मान राखणं आवश्यक होतं. परंतु तसं झालं नाही, असं पाटील यावेळी म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे आभार मानले. घोडेबाजार वाव न दिल्यामुळे त्यांनी अध्यक्षांचे आभार मानले. तसंच पुढील पाच वर्षेही घोडेबाजार होऊ देणार नाही, असा विश्वास असल्याचंही ते म्हणाले

फुले, आंबेडकर, शाहूंबद्दल भाजपाला असूया : जयंत पाटील
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा शपथवीधीदरम्यान जर उल्लेख झाला तर भाजपाला राग का यावा. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल भाजपाला असूया आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी केला.

उद्धव ठाकरे आज पहिल्यांदा विधीमंडळातील या सभागृहात आले. विरोधी पक्षानं त्यांचा मान राखणं आवश्यक होतं. परंतु तसं झालं नाही, असं पाटील यावेळी म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे आभार मानले. घोडेबाजार वाव न दिल्यामुळे त्यांनी अध्यक्षांचे आभार मानले. तसंच पुढील पाच वर्षेही घोडेबाजार होऊ देणार नाही, असा विश्वास असल्याचंही ते म्हणाले.

शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत जोरदार हंगामा झाल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्र्यांची ओळख करून देत असताना भाजपाच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. तसंच यावेळी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी पुन्हा शपथ घेण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी घेतलेली शपथ योग्य नसल्याचंही ते म्हणाले. कामकाजादरम्यान भाजपा आमदारांकडून सभात्याग करण्यात आला. दरम्यान, शपथविधीचा विषय हा राज्यपालांच्या अखत्यारितील विषय असून त्यावर भाष्य करणार नसल्याचं स्पष्टीकरण विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं.


Conclusion:
Last Updated : Dec 1, 2019, 1:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.