ETV Bharat / state

मुंबईत पहिल्या पावसाची हजेरी; उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा

रिमझिम पावसामुळे मुंबईच्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईकरांसाठी हा या मौसमातला पहिला पाऊस असून नागरिक घराबाहेर पडून याचा आनंद घेत होते.

author img

By

Published : Jun 10, 2019, 8:28 AM IST

मुंबईत पहिल्या पावसाची हजेरी

मुंबई - रविवारी रात्रीच्या वेळी मुंबईत रिमझिम पावसाने हजेरी लावली. सायन, धारावी, दादर, माटुंगा या सारख्या बहुतांश भागात पाऊस पडला आहे. रविवारी सायंकाळपासूनच काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली होती. त्यामुळे या पावसाने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. रिमझिम पावसामुळे मुंबईच्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईकरांसाठी हा या मौसमातला पहिला पाऊस असून नागरिक घराबाहेर पडून याचा आनंद घेत होते.

मुंबईत पहिल्या पावसाची हजेरी

पावसाच्या आगमनामुळे मुंबईकर सध्या सुखद गारवा अनुभवत आहेत. वातावरणातील शुष्क आणि कोरडेपणा गेल्यामुळे तापमानातही बराच फरक झालेला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात मुंबईत चांगला पाऊस झाला होता. त्यानंतर आत्ता यावर्षी मुंबईत थोडा लेट का होईना पण पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईकर पहिल्या पावसाचा आनंद घेतानाचे चित्र पाहायला मिळत होते.

मुंबई - रविवारी रात्रीच्या वेळी मुंबईत रिमझिम पावसाने हजेरी लावली. सायन, धारावी, दादर, माटुंगा या सारख्या बहुतांश भागात पाऊस पडला आहे. रविवारी सायंकाळपासूनच काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली होती. त्यामुळे या पावसाने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. रिमझिम पावसामुळे मुंबईच्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईकरांसाठी हा या मौसमातला पहिला पाऊस असून नागरिक घराबाहेर पडून याचा आनंद घेत होते.

मुंबईत पहिल्या पावसाची हजेरी

पावसाच्या आगमनामुळे मुंबईकर सध्या सुखद गारवा अनुभवत आहेत. वातावरणातील शुष्क आणि कोरडेपणा गेल्यामुळे तापमानातही बराच फरक झालेला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात मुंबईत चांगला पाऊस झाला होता. त्यानंतर आत्ता यावर्षी मुंबईत थोडा लेट का होईना पण पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईकर पहिल्या पावसाचा आनंद घेतानाचे चित्र पाहायला मिळत होते.

Intro:मुंबईत पहिल्या पावसाळा सुरुवात


मान्सून मुंबईत पोहोचला. मुंबईत आता रात्रीच्या वेळी रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे.मुंबईत सायन, धारावी,दादर ,माटुंगा या सारख्या बहुतांश भागात पाऊस पडला आहे. मुंबईच्या आकाशात आज सायंकाळपासूनच काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे मुंबईकरांना ऊकाळा देणाऱ्या सूर्य आता शांत झाला आहे . रिमझिम पावसामुळे मुंबईच्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईकरांसाठी हा या मौसमातला पहिला पाऊस आहे. मुंबईकर घरच्या बाहेर पडून आंनद घेत आहेत.

पावसाच्या आगमनामुळे मुंबईकर सध्या सुखद गारवा अनुभवत आहेत. वातावरणातील शुष्क आणि कोरडेपणा गेल्यामुळे तापमानातही बराच फरक झालेला आहे.गेल्या वर्षी जून महिन्यात मुंबईत चांगला पाऊस झाला होता. त्यानंतर आत्ता यावर्षी मुंबईत थोडा लेट का होईना पावसाने हजेरी लावली आहे.मुंबईकर पहिल्या पावसामुळे आनंदीत झाले आहेत.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.