ETV Bharat / state

राणे 'वेटिंग'वरच राहतील; गृहराज्यमंत्री दिपक केसरकरांचा टोला

author img

By

Published : Sep 18, 2019, 8:41 PM IST

Updated : Sep 18, 2019, 9:22 PM IST

'सिंधुदुर्गाचा विचार करता बाहेरचा उमेदवार आयात करण्याची सध्या गरज नाही. सेनेला विश्वासात घेतल्याशिवाय राणेंबाबत निर्णय होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे राणे वेटिंगवरच राहतील', असा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना लगावला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पराभव केला होता. तर, वर्षभराने झालेल्या वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना शिवसेनेच्याच तृप्ती बाळा सावंत यांनी हरवले होते.

राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरक

मुंबई - 'सिंधुदुर्गाचा विचार करता बाहेरचा उमेदवार आयात करण्याची सध्या गरज नाही. सेनेला विश्वासात घेतल्याशिवाय राणेंबाबत निर्णय होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे राणे वेटिंगवरच राहतील', असा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना लगावला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरक

केसरकर म्हणाले, "नारायण राणे हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी काय करावे हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे. सिंधुदुर्गाचा विचार करता कणकवलीची जागा भाजपकडे असते. उर्वरीत दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. बाहेरचा उमेदवार आयात करण्याची सध्या गरज वाटत नाही. राणेंना आयुष्यात कधीच इतके वेटिंगकरावे लागले नसेल. माजी मुख्यमंत्री असलेले राणे आता त्यांचा पक्ष संपण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर, स्थिर सरकार राज्याला विकासाकडे नेत आहे."

आदित्य ठाकरेंकडे सगळेच आशेने बघत असून ते भविष्यातील मुख्यमंत्री आहेत, असा केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. आदित्य जनतेमध्ये जाऊन आशिर्वाद घेत आहेत. मुख्यमंत्र्याचाही दौरा सुरु आहे. याचा फायदा युतीला होईल, अशी खात्री असल्याचेही केसरकर म्हणाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पराभव केला होता. तर, वर्षभराने झालेल्या वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना शिवसेनेच्याच तृप्ती बाळा सावंत यांनी हरवले होते.

मुंबई - 'सिंधुदुर्गाचा विचार करता बाहेरचा उमेदवार आयात करण्याची सध्या गरज नाही. सेनेला विश्वासात घेतल्याशिवाय राणेंबाबत निर्णय होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे राणे वेटिंगवरच राहतील', असा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना लगावला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरक

केसरकर म्हणाले, "नारायण राणे हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी काय करावे हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे. सिंधुदुर्गाचा विचार करता कणकवलीची जागा भाजपकडे असते. उर्वरीत दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. बाहेरचा उमेदवार आयात करण्याची सध्या गरज वाटत नाही. राणेंना आयुष्यात कधीच इतके वेटिंगकरावे लागले नसेल. माजी मुख्यमंत्री असलेले राणे आता त्यांचा पक्ष संपण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर, स्थिर सरकार राज्याला विकासाकडे नेत आहे."

आदित्य ठाकरेंकडे सगळेच आशेने बघत असून ते भविष्यातील मुख्यमंत्री आहेत, असा केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. आदित्य जनतेमध्ये जाऊन आशिर्वाद घेत आहेत. मुख्यमंत्र्याचाही दौरा सुरु आहे. याचा फायदा युतीला होईल, अशी खात्री असल्याचेही केसरकर म्हणाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पराभव केला होता. तर, वर्षभराने झालेल्या वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना शिवसेनेच्याच तृप्ती बाळा सावंत यांनी हरवले होते.

Intro:Body:mh_mum_04_mantralaya_ kesarkar_pc_rane_mumbai_7204684


राणे 'वेंटींग' वरच राहतील : दिपक केसरकरांचा राणेंना टोला


मुंबई: माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे मोठे नेते आहेत. त्यांनी सर्वोच्च पदे भूषविली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी काय करावं हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे. सिंधुदुर्गाचा विचार करता कणकवलीची जागा भाजपकडं असते. उर्वरीत दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत .बाहेरचा उमेदवार आयात करण्याची सध्या गरज वाटत नाही. राणे वेंटींग वरच राहतील. सेनेला विश्वासात घेतल्याशिवाय राणेंबाबत निर्णय होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितलं आहे.
राणेंना आयुष्यात इतके वेटींग करावे लागली नसेल.माजी मुख्यमंत्री असलेलं राणे आता त्यांचा पक्ष संपण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.स्थिर सरकार राज्याला विकासाकडं नेतेय , असं दीपक केसरकर म्हणाले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पराभव केला होता. तर वर्षभराने वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना शिवसेनेच्या तृप्ती बाळा सावंत यांनी हरवलं होतं.

आदित्य ठाकरेंकडे सगळेच आशेने बघत आहेत. ते भविष्यातील मुख्यमंत्री आहेत. त्यामुळेच ते जनतेमध्ये जाऊन आशिर्वाद घेत आहेत. मुख्यमंत्र्याचाही दौरा सुुरु आहे. याचा फायदा युतीला होईल याची मला खात्री आहे, असं केसरकरांनी नमूद केलं.

Conclusion:
Last Updated : Sep 18, 2019, 9:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.