ETV Bharat / state

'सध्या तरी एकत्र येण्यावर चर्चा नाही, मात्र....'

author img

By

Published : Jan 9, 2020, 10:11 PM IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येण्याबाबत सध्या कोणतीही चर्चा नसल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मनसेने जर आपली कार्यपद्धती,विचार बदलले तर भविष्यात एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो, असेही फडणवीस म्हणाले.

सध्या तरी एकत्र येण्यावर चर्चा नाही
सध्या तरी एकत्र येण्यावर चर्चा नाही

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येण्याबाबत सध्या कोणतीही चर्चा नसल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मनसेने जर आपली कार्यपद्धती, विचार बदलले तर भविष्यात एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो, असेही फडणवीस म्हणाले. आज भाजपची मुंबईमध्ये बैठक पार पडली, त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतना फडणवीस यांनी ही माहिती दिली.

  • भाजपा आणि मनसे यांचा आज तरी एकत्र येण्याचा विचार नाही ! pic.twitter.com/wMAWfpL5hR

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. मनसेची आजची स्थिती एवढी व्यापक नाही. आमचा पक्ष सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालणारा असल्याचे फडणवीस म्हणाले. मनसेने त्यांची कार्यपद्धती बदलल्यास भविष्यात युतीबाबत चर्चा होऊ शकतो असे फडणवीस म्हणाले. आमची आणि मनसेची विचारसरणी आज तरी वेगळी आहे. मात्र, भविष्यात त्यात बदल झाल्यास चर्चा होऊ शकते असेही फडणवीस म्हणाले.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येण्याबाबत सध्या कोणतीही चर्चा नसल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मनसेने जर आपली कार्यपद्धती, विचार बदलले तर भविष्यात एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो, असेही फडणवीस म्हणाले. आज भाजपची मुंबईमध्ये बैठक पार पडली, त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतना फडणवीस यांनी ही माहिती दिली.

  • भाजपा आणि मनसे यांचा आज तरी एकत्र येण्याचा विचार नाही ! pic.twitter.com/wMAWfpL5hR

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. मनसेची आजची स्थिती एवढी व्यापक नाही. आमचा पक्ष सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालणारा असल्याचे फडणवीस म्हणाले. मनसेने त्यांची कार्यपद्धती बदलल्यास भविष्यात युतीबाबत चर्चा होऊ शकतो असे फडणवीस म्हणाले. आमची आणि मनसेची विचारसरणी आज तरी वेगळी आहे. मात्र, भविष्यात त्यात बदल झाल्यास चर्चा होऊ शकते असेही फडणवीस म्हणाले.

Intro:Body:

'सध्या तरी एकत्र येण्यावर चर्चा नाही, मात्र, भविष्यात....'



मुंबई -  महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येण्याबाबत सध्या कोणतीही चर्चा नसल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मनसेने जर आपली कार्यपद्धती,विचार बदलले तर भविष्यात एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो, असेही फडणवीस म्हणाले. आज भाजपची मुंबईमध्ये बैठक पार पडली, त्यानंतप प्रसारमाध्यमांशी बोलतना फडणवीस यांनी ही माहिती दिली.



भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. मनसेची आजची स्थिती ऐवढी व्यापक नाही. आमचा पक्ष सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालणारा असल्याचे फडणवीस म्हणाले. मनसेने त्यांची कार्यपद्धती बदलल्यास भविष्यात युतीबाबत चर्चा होऊ शकतो असे फडणवीस म्हणाले. आमची आणि मनसेची विचारसरणी आज तरी वेगळी आहे. मात्र, भविष्यात त्यात बदल झाल्यास चर्चा होऊ शकते असेही फडणवीस म्हणाले.






Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.