ETV Bharat / state

मुंबईतील बालमजुरीत मोठ्या प्रमाणात वाढ; सहा वर्षात तब्बल 2620 खटल्यांची नोंद - child lobor news in mumbai

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात बालमजुरीच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. यात गेल्या सहा वर्षात 2620 खटले नोंदविले गेले आहेत. त्यातील रस्त्यावर भीक मागणाऱ्या 1039 मुलांना सोडविण्यात आल्याची माहिती, माहिती अधिकाराखाली समोर आली आहे.

मुंबईतील बालमजुरीत मोठ्या प्रमाणात वाढ
author img

By

Published : Aug 9, 2019, 5:02 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात बालमजुरीच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. यात गेल्या सहा वर्षात 2 हजार 620 खटले नोंदविले गेले आहेत. त्यातील रस्त्यावर भीक मागणाऱ्या 1 हजार 039 मुलांची सुटका केली असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

मुंबईतील बालमजुरीत मोठ्या प्रमाणात वाढ

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी मुंबईतील बाल मजुरी अंतर्गत दाखल गुन्ह्याची माहिती, आरटीआयमधून मागवण्यात आली होती. यात २०१३ मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण १७४ खटले दाखल झाले तर भीक मागणार्‍या ७२ मुलांना सोडविण्यात आले. २०१४ मध्ये एकूण ४४१ खटले दाखल झाले होते. तर भीक मागणार्‍या १२४ मुलांना सोडविण्यात आले. २०१५ मध्ये एकूण ७१८ खटले दाखल झाले होते तर भीक मागणार्‍या ४५७ मुलांना सोडविण्यात आले. २०१६ मध्ये एकूण ५३५ खटले दाखल झाले होते. तर भीक मागणाऱ्या १६५ मुलांना सोडविण्यात आले. २०१७ मध्ये एकूण ४८६ खटले दाखल झाले होते, तर भीक मागणार्‍या १३८ मुलांना सोडविण्यात आले. २०१८ मध्ये एकूण २२३ खटले दाखल झाले होते, तर भीक मागणार्‍या ३१ मुलांना सोडविण्यात आले. मे २०१९ पर्यंत बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण ४३ खटले दाखल झाले होते. तर भीक मागणार्‍या ३४ मुलांना सोडविण्यात आले.

देशात कुठल्याही ठिकाणी बालमजूर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, असे असतानाही बऱ्याच ठिकाणी खास करून गारमेंट कंपनी, जरिकाम कारखाना , हॉटल्स आणि घरकाम ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बालमजूर आढळून येतात. भारतात 14 वर्षाखालील मुलांना बालमजूर म्हणून ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे. या गुन्ह्यात कमीत कमी 6 महिने तर जास्तीत जास्त 2 वर्षाच्या तुरुंगवसापासून 50 हजारापर्यंत दंड आकाराला जाऊ शकतो. मात्र, या कायद्याची प्रखर अंमलबजावणी होत नसल्याने बालमजुरीचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही.

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात बालमजुरीच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. यात गेल्या सहा वर्षात 2 हजार 620 खटले नोंदविले गेले आहेत. त्यातील रस्त्यावर भीक मागणाऱ्या 1 हजार 039 मुलांची सुटका केली असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

मुंबईतील बालमजुरीत मोठ्या प्रमाणात वाढ

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी मुंबईतील बाल मजुरी अंतर्गत दाखल गुन्ह्याची माहिती, आरटीआयमधून मागवण्यात आली होती. यात २०१३ मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण १७४ खटले दाखल झाले तर भीक मागणार्‍या ७२ मुलांना सोडविण्यात आले. २०१४ मध्ये एकूण ४४१ खटले दाखल झाले होते. तर भीक मागणार्‍या १२४ मुलांना सोडविण्यात आले. २०१५ मध्ये एकूण ७१८ खटले दाखल झाले होते तर भीक मागणार्‍या ४५७ मुलांना सोडविण्यात आले. २०१६ मध्ये एकूण ५३५ खटले दाखल झाले होते. तर भीक मागणाऱ्या १६५ मुलांना सोडविण्यात आले. २०१७ मध्ये एकूण ४८६ खटले दाखल झाले होते, तर भीक मागणार्‍या १३८ मुलांना सोडविण्यात आले. २०१८ मध्ये एकूण २२३ खटले दाखल झाले होते, तर भीक मागणार्‍या ३१ मुलांना सोडविण्यात आले. मे २०१९ पर्यंत बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण ४३ खटले दाखल झाले होते. तर भीक मागणार्‍या ३४ मुलांना सोडविण्यात आले.

देशात कुठल्याही ठिकाणी बालमजूर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, असे असतानाही बऱ्याच ठिकाणी खास करून गारमेंट कंपनी, जरिकाम कारखाना , हॉटल्स आणि घरकाम ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बालमजूर आढळून येतात. भारतात 14 वर्षाखालील मुलांना बालमजूर म्हणून ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे. या गुन्ह्यात कमीत कमी 6 महिने तर जास्तीत जास्त 2 वर्षाच्या तुरुंगवसापासून 50 हजारापर्यंत दंड आकाराला जाऊ शकतो. मात्र, या कायद्याची प्रखर अंमलबजावणी होत नसल्याने बालमजुरीचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही.

Intro:देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात बालमजुरीच्या गुन्ह्यात गेल्या सहा वर्षात 2620 खटले नोंदविले गेले असून रस्त्यावर भीक मागणाऱ्या 1039 मुलांना सोडविण्यात आल्याची माहिती माहिती अधिकाराखाली समोर आली आहे.
Body:वर्षानुसार बाल कामगार संदर्भात दाखल गुन्हे न
आणि भीक मागणाऱ्या मुलांना सोडविण्यात आले

२०१३ मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण १७४ खटले दाखल झाले तर भीक मागणार्‍या ७२ मुलांना मुलांना सोडविण्यात आले.

२०१४ मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण ४४१ खटले दाखल झाले होते तर भीक मागणार्‍या १२४ मुलांना मुलांना सोडविण्यात आले.

२०१५ मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण ७१८ खटले दाखल झाले होते तर भीक मागणार्‍या ४५७ मुलांना मुलांना सोडविण्यात आले.

२०१६ मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण ५३५ खटले दाखल झाले होते तर भीक मागणाऱ्या १६५ मुलांना मुलांना सोडविण्यात आले.

२०१७ मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण ४८६ खटले दाखल झाले होते तर भीक मागणार्‍या १३८ मुलांना मुलांना सोडविण्यात आले.

२०१८ मध्ये बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण २२३ खटले दाखल झाले होते तर भीक मागणार्‍या ३१ मुलांना मुलांना सोडविण्यात आले.

मे २०१९ पर्यंत बालमजुरीच्या गुन्ह्यात एकूण ४३ खटले दाखल झाले होते तर भीक मागणार्‍या ३४ मुलांना सोडविण्यात आले.Conclusion:देशात कुठल्याही ठिकाणी बालमजूर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे , मात्र असे असतानाही बऱ्याच ठिकाणी खास करून गारमेंट कंपनी, जरिकाम कारखाना , हॉटल्स व घरकाम ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बालमजूर आढळून येतात. भारतात 14 वर्षाखालील मुलांना बालमजूर म्हणून ठेवणे हे कायद्याने गुन्हा असून यात कमीत कमी 6 महिने तर जास्तीत जास्त 2 वर्षाच्याया तुरुंगवसापासून 50 हजारापर्यंत दंड आकाराला जाऊ शकतो. मात्र या कायद्याची प्रखर अंमलबजावणी होत नसल्याने बालमजुरीचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही.

( बाईट- शकील अहमद , आरटीआय कार्यकर्ते)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.