ETV Bharat / state

कोस्ट गार्ड कार्यालयाचा अजब प्रकार; जातीचे प्रमाणपत्र जुने, ४० उमेदवार परीक्षेपासून वंचित - जातीचे प्रमाणपत्र

इंडियन कोस्ट गार्ड कार्यालयात विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहेत. बुधवारी यांत्रिक पदाचा पेपर होता. त्यासाठी देशभरातून विद्यार्थी आले होते. त्यापैकी जवळपास ४० विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र जुने असल्याचे कारण देत बाहेर काढण्यात आले.

इंडियन कोस्ट गार्ड कार्यालय मुंबई
author img

By

Published : Apr 4, 2019, 11:55 AM IST

मुंबई - जातीच्या दाखल्याचे नुतनीकरण नसल्याचे कारण सांगत इंडियन कोस्ट गार्डने ४० परीक्षार्थींना परीक्षेला बसू दिले नाही. तटरक्षक दलाच्या यांत्रिक पद भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येत होती. मुंबईच्या वरळीत असलेल्या इंडियन कोस्ट गार्ड कार्यालयात हा प्रकार घडला.

परीक्षेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना ई टीव्ही भारतचे प्रतिनिधी

इंडियन कोस्ट गार्ड कार्यालयात विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहेत. बुधवारी यांत्रिक पदाचा पेपर होता. त्यासाठी देशभरातून विद्यार्थी आले होते. त्यापैकी जवळपास ४० विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र जुने असल्याचे कारण देत बाहेर काढण्यात आले.

मुळात जातीचे प्रमाणपत्र एकदाच काढले जाते. त्याची पडताळणी होते. मात्र, त्याचे नूतनीकरण होत नाही. त्यामुळे राज्यभरातून दुरचा प्रवास करून आलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबई - जातीच्या दाखल्याचे नुतनीकरण नसल्याचे कारण सांगत इंडियन कोस्ट गार्डने ४० परीक्षार्थींना परीक्षेला बसू दिले नाही. तटरक्षक दलाच्या यांत्रिक पद भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येत होती. मुंबईच्या वरळीत असलेल्या इंडियन कोस्ट गार्ड कार्यालयात हा प्रकार घडला.

परीक्षेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना ई टीव्ही भारतचे प्रतिनिधी

इंडियन कोस्ट गार्ड कार्यालयात विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहेत. बुधवारी यांत्रिक पदाचा पेपर होता. त्यासाठी देशभरातून विद्यार्थी आले होते. त्यापैकी जवळपास ४० विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र जुने असल्याचे कारण देत बाहेर काढण्यात आले.

मुळात जातीचे प्रमाणपत्र एकदाच काढले जाते. त्याची पडताळणी होते. मात्र, त्याचे नूतनीकरण होत नाही. त्यामुळे राज्यभरातून दुरचा प्रवास करून आलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Important

राज्यभरातून इंडियन कोस्ट गार्ड यांत्रिक पदाचा परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना ऐनवेळी जातीच्या दाखला नसल्या कारणाने बाहेर काढले.

मुंबईच्या वरळीत असलेल्या इंडियन कोस्ट गार्ड कार्यालयात विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहेत.
त्यासाठी देशभरातून मुलं आले आहेत. 
मात्र अनेक मुलांना आज एक वेगळ्याच कारणांमुळे परीक्षेतून बाहेर काढले. जातीचे प्रमाणपत्र जुने असल्याचे कारण देण्यात आले. मुळात अपल्याकडे जातीचे प्रमाणपत्र एकदाच काढले जाते. त्याची पडताळणी होते मात्र त्याचे नूतनीकरण होत नाही. मात्र नुतनीकरनाचे कारण देत त्यांना परीक्षेतून बाहेर काढले आहे. राज्यभरातून मोठा प्रवास करून आलेल्या विद्यार्थ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे.साधारणपणे 40 विद्यार्थ्यांना या जातीच्या दाखल्याचा कारणास्तव बाहेर काढले एक्सामला बसू दिले का नाही त्याविषयी विद्यार्थ्यांशीत घडलेला प्रकार जाणून घेतला आहे ईटिव्ही भारत मुंबई ब्युरोने.

One टू one व्हाट्सएप केला आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.