ETV Bharat / state

लातूरला रेल्वेने पाणी आणल्याचे बिल आपत्ती व्यवस्थापन विभाग भरणार- जिल्हाधिकारी

author img

By

Published : Sep 15, 2019, 12:59 PM IST

२०१६ साली भीषन दुष्काळामुळे शहराला मिरजेहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यपोटी ११ कोटी ८० लाखाचे बिल आकारण्यात आले होते. त्यापैकी १ कोटी ९० लाख रुपये स्वयंसेवी संस्थेने देऊ केले होते. उर्वरित ९ कोटी ९० लाखाचे बिल रेल्वे विभागाने काही दिवसांपूर्वी लातूर जिल्हा प्रशासनाकडे पाठविले. मात्र शहर नागरिक आणि मनपा या दोघांवरही या बिलाचे ओझे पडणार नसल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे.

जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातूर

लातूर- २०१६ साली रेल्वेमार्फत शहराला पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यासंबंधीचे रेल्वेचे बिल महानगरपालिका प्रशासनाकडे देण्यात आले असल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे तिजोरीत खडखडाट असताना शहर मनपा हे बिल कसे अदा करणार, की ते नागरिकांकडूनच घेतले जाणार, असे अनेक सवाल उपस्थित केले जात होते. मात्र, शहर नागरिक आणि मनपा या दोघांवरही या बिलाचे ओझे पडणार नसल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे. सदरील बिल आपत्ती व्यवस्थापनाकडून भरले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

माहिती देताना लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

२०१६ साली भीषण दुष्काळामुळे शहराला मिरजेहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. टंचाईच्या काळात तब्बल रेल्वेच्या १११ फेऱ्या करण्यात आल्या होत्या. यापोटी ११ कोटी ८० लाखाचे बिल आकारण्यात आले होते. त्यापैकी १ कोटी ९० लाख रुपये स्वयंसेवी संस्थेने देऊ केले होते. उर्वरित ९ कोटी ९० लाखाचे बिल रेल्वे विभागाने काही दिवसांपूर्वी लातूर जिल्हा प्रशासनाकडे पाठविले. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशी स्थिती निर्माण झाली आहे.

भीषण दुष्काळामुळे यंदाही रेल्वेच्या मदतीची गरज लातूरकरांना लागणार अशी स्थिती आहे. तशी तयारीही जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. शिवाय लातूर महानगरपालिका आर्थिक संकटात असताना हे बिल कसे अदा केले जाणार तसेच आगामी काळात रेल्वेने पाणी आणण्याची नामुष्की ओढवली तर मंजुरी मिळणार का, असे अनेक सवाल लातूरकरांच्या मनात होते. मात्र, या बिलाचा भार लातूरकरांवर पडणार नसल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे. सदरील बिल आपत्ती व्यवस्थापनाकडून भरले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याचा परिणाम आगामी काळात रेल्वे सुरू करण्यावर होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

लातूर- २०१६ साली रेल्वेमार्फत शहराला पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यासंबंधीचे रेल्वेचे बिल महानगरपालिका प्रशासनाकडे देण्यात आले असल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे तिजोरीत खडखडाट असताना शहर मनपा हे बिल कसे अदा करणार, की ते नागरिकांकडूनच घेतले जाणार, असे अनेक सवाल उपस्थित केले जात होते. मात्र, शहर नागरिक आणि मनपा या दोघांवरही या बिलाचे ओझे पडणार नसल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे. सदरील बिल आपत्ती व्यवस्थापनाकडून भरले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

माहिती देताना लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

२०१६ साली भीषण दुष्काळामुळे शहराला मिरजेहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. टंचाईच्या काळात तब्बल रेल्वेच्या १११ फेऱ्या करण्यात आल्या होत्या. यापोटी ११ कोटी ८० लाखाचे बिल आकारण्यात आले होते. त्यापैकी १ कोटी ९० लाख रुपये स्वयंसेवी संस्थेने देऊ केले होते. उर्वरित ९ कोटी ९० लाखाचे बिल रेल्वे विभागाने काही दिवसांपूर्वी लातूर जिल्हा प्रशासनाकडे पाठविले. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशी स्थिती निर्माण झाली आहे.

भीषण दुष्काळामुळे यंदाही रेल्वेच्या मदतीची गरज लातूरकरांना लागणार अशी स्थिती आहे. तशी तयारीही जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. शिवाय लातूर महानगरपालिका आर्थिक संकटात असताना हे बिल कसे अदा केले जाणार तसेच आगामी काळात रेल्वेने पाणी आणण्याची नामुष्की ओढवली तर मंजुरी मिळणार का, असे अनेक सवाल लातूरकरांच्या मनात होते. मात्र, या बिलाचा भार लातूरकरांवर पडणार नसल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे. सदरील बिल आपत्ती व्यवस्थापनाकडून भरले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याचा परिणाम आगामी काळात रेल्वे सुरू करण्यावर होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Intro:रेल्वे ने पाणीपुरवठा हे stok फुटेज आहेत आपल्याकडे त्याचा वापर करावा
बाईट : जी. श्रीकांत ( जिल्हाधिकारी, लातूर)

रेल्वे बिलाची चिंता नसावी, तो विषय राज्यशासनाचा : जिल्हाधिकारी
लातूर : 2016 साली लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यासंबंधीचे रेल्वे बिल महानगरपालिका प्रशासनाकडे देण्यात आले असल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे तिजोरीत खडखडाट असताना लातूर मनपा हे बिल कसे अदा करणार की नागरिकांकडूनच घेतले जाणार असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात होते. मात्र, या बिलाची भार नागरिकांवर तर नाहीच शिवाय मनपलाही नसल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे. सदरील बिल आपत्ती व्यवस्थानाकडून भरले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे


Body:2016 साली लातूर शहराला मिरजेहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. टंचाईच्या काळात तब्बल 111 फेऱ्या करण्यात आल्या होत्या. यपोटी 11 कोटी 80 लाखाचे बिल आकारण्यात आले होते. पैकी 1 कोटी 90 लाख रुपये स्वयंसेवी संस्थेने देऊ केले होते. उर्वरित 9 कोटीचे 90 चे रेल्वे विभागाने काही दिवसांपूर्वी लातूर जिल्हा प्रधासनाकडे पाठविले होते. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भीषण दुष्काळ त्यामुळे यंदाही रेल्वेच्या पाण्याची गरज लातूरकरांना लागणार अशी स्थिती आहे. तशी तयारीही जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. शिवाय लातूर महानगरपालिका आर्थिक संकटात असताना हे बिल कसे अदा केले जाणार तसेच आगामी काळात रेल्वेने पाणी आणण्याची नामुष्की ओढवली तर मंजुरी मिळणार का असे एक ना अनेक सवाल लातूरकरांच्या मनात होते. मात्र, या बिलाचा भार लातूरकरांवर पडणार नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. याचा परिणाम आगामी काळातही रेल्वे सुरू करण्यावर होणार नसल्याचे स्पष्ट केले.


Conclusion:रेल्वे बिलावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी याबाबद्दलचे धोरण स्पष्ट केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.