ETV Bharat / state

मूल होत नसल्याने विवाहितेला जीवे मारून सासरच्यांनी छताला लटकवला मृतदेह, भावाचा आरोप

author img

By

Published : May 2, 2019, 10:21 PM IST

शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलीस ठाणे

लातूर - लग्नाला चार वर्षे उलटूनही मूल होत नसल्याने सासरच्यांनी आपल्या बहिणीला जीवे मारले आणि तिचा मृतदेह घराच्या छताला लटकवला , असा खळबळजनक आरोप मृत महिलेच्या भावाने केला आहे. मात्र, याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.

मूल होत नसल्याने विवाहितेला जीवे मारून सासरच्यांनी छताला लटकवला मृतदेह, भावाचा आरोप

उदगीर तालुक्यातील मधुमती यांचा चार वर्षांपूर्वी दावणगाव येथील उमाकांत फुले यांच्याशी विवाह झाला होता. मात्र, 'लग्न होऊन चार वर्षे झाली, तुला मूल होत नाहीत. तू वांझ आहेस, स्वता:च आत्महत्या कर, असे म्हणत सासरच्यांकडून मधुमतीचा छळ केला जात होता, असा आरोप विवाहितेच्या भावाने केला आहे. शिवाय पती, सासू, सासरे आणि नंदाही तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होत्या. यामुळे काही दिवसांपूर्वी मधुमती माहेरी आली होती. मात्र, पुन्हा समजूत काढत ती सासरी गेली. पण, तरीही तिला त्रास देणे सुरूच होते. अखेर, आज सासरच्या मंडळींनी तिला जीवे मारले, असा आरोप तिच्या भावाने केला आहे.

शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

लातूर - लग्नाला चार वर्षे उलटूनही मूल होत नसल्याने सासरच्यांनी आपल्या बहिणीला जीवे मारले आणि तिचा मृतदेह घराच्या छताला लटकवला , असा खळबळजनक आरोप मृत महिलेच्या भावाने केला आहे. मात्र, याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.

मूल होत नसल्याने विवाहितेला जीवे मारून सासरच्यांनी छताला लटकवला मृतदेह, भावाचा आरोप

उदगीर तालुक्यातील मधुमती यांचा चार वर्षांपूर्वी दावणगाव येथील उमाकांत फुले यांच्याशी विवाह झाला होता. मात्र, 'लग्न होऊन चार वर्षे झाली, तुला मूल होत नाहीत. तू वांझ आहेस, स्वता:च आत्महत्या कर, असे म्हणत सासरच्यांकडून मधुमतीचा छळ केला जात होता, असा आरोप विवाहितेच्या भावाने केला आहे. शिवाय पती, सासू, सासरे आणि नंदाही तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होत्या. यामुळे काही दिवसांपूर्वी मधुमती माहेरी आली होती. मात्र, पुन्हा समजूत काढत ती सासरी गेली. पण, तरीही तिला त्रास देणे सुरूच होते. अखेर, आज सासरच्या मंडळींनी तिला जीवे मारले, असा आरोप तिच्या भावाने केला आहे.

शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Intro:मूल होत नसल्याने विवाहित महिलेला ठार मारून सासरच्यांनी छताला लटकीवले ; भावाचा आरोप
लातुर : लग्नाला चार वर्षे उलटूनही मूल होत नसल्याने विवाहितेला जीवे मारून तिचा मृतदेह घराच्या छताला लटकीवला असल्याचा आरोप मयत महिलेच्या भावाने केला आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असून तपास सुरू आहे.
Body:उदगीर तालुक्यातील मधुमती उमाकांत फुले यांचा चार वर्षापूर्वी दावणगाव येथील उमाकांत फुले यांच्याशी विवाह झाला होता. परंतु लग्न होऊन चार वर्षे झाली तुला मुले होत नाहीत... तु वांज आहेस...स्वता तु आत्महत्या कर आशा प्रकारे छळ केला जात असल्याचा आरोप विवाहितेच्या भावाने केला आहे. शिवाय पती, सासू सासरे नंदा मानसिक व शारीरिक ञास देत असत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्या माहेरी गेल्या होत्या. मात्र, पुन्हा समजूत काढत त्या सासरी आल्या होत्या. असे असताना देखील त्रास सुरूच होता. अखेर आज सासरच्या मंडळीने तिला जीवे मारून आत्महत्या केल्याचा बनाव केला असल्याचा आरोप केला आहे. Conclusion:शवविच्छेदनानंतर नेमके मृत्यूचे कारण समोर येणार असून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.