ETV Bharat / state

स्वतःपुरते राजकारण केल्यास पराभव पत्काराव लागतो, धैर्यशील मानेंचा शेट्टींना टोला - कोल्हापूर

हातकणंगलेतील तरुणाईने भरभरून मतदान केले आहे. त्यामुळे तरुणाईचे भवितव्य घडवण्यासाठी लोकसभेत निघालो असल्याचे धैर्यशील माने म्हणाले.

धैर्यशील माने
author img

By

Published : May 24, 2019, 1:52 PM IST

कोल्हापूर - राजू शेट्टींचे राजकीय धोरण देशभरात मोठे असले तरीही सामान्य माणसांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी होती. त्यामुळे मला जनतेनी निवडणून दिले आहे. शिवाय स्वतःपुरते राजकारण केल्यास पराभव पत्कारावाच लागतो, असे नुतन खासदार धैर्यशील माने म्हणाले. हातकणंगले मतदारसंघातून त्यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.

धैर्यशील माने यांच्या बातचीत करताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

हातकणंगलेतील तरुणाईने भरभरून मतदान केले आहे. त्यामुळे तरुणाईचे भवितव्य घडवण्यासाठी लोकसभेत निघालो असल्याचे माने यावेळी म्हणाले. तसेच सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास साधायचा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नुकताच गुरुवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. त्यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा पराभव केला.

कोल्हापूर - राजू शेट्टींचे राजकीय धोरण देशभरात मोठे असले तरीही सामान्य माणसांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी होती. त्यामुळे मला जनतेनी निवडणून दिले आहे. शिवाय स्वतःपुरते राजकारण केल्यास पराभव पत्कारावाच लागतो, असे नुतन खासदार धैर्यशील माने म्हणाले. हातकणंगले मतदारसंघातून त्यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.

धैर्यशील माने यांच्या बातचीत करताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

हातकणंगलेतील तरुणाईने भरभरून मतदान केले आहे. त्यामुळे तरुणाईचे भवितव्य घडवण्यासाठी लोकसभेत निघालो असल्याचे माने यावेळी म्हणाले. तसेच सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास साधायचा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नुकताच गुरुवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. त्यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा पराभव केला.

Intro:अँकर : स्वतःपुरते राजकारण करायला लागले तर पराभव पत्करावा लागतो हे लोकशाहीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. हातकणंगले मतदारसंघातील जनतेने खऱ्या अर्थाने शेट्टींवरील नाराजीतून मतदान केले आहे. राजू शेट्टींचे राजकीय धोरण देशभरात जरी मोठे दिसत असले तरीही सामान्य माणसांमध्ये त्यांच्या विरोधात नाराजी होती हे मिळालेल्या मताधिक्यातून दिसून येत आहे. विशेष करून तरुणीने केलेल्या भरभरून मतदानामुळे तरुणाईला भविष्य निर्माण करण्यासाठी मी लोकसभेत निघालो आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास साधायचा असल्याचे शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी टीव्ही भारतशी बोलताना म्हटले त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.. पहा काय म्हणाले धैर्यशील माने..Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.