ETV Bharat / state

परतीच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान, रावसाहेब दानवेंनी केली पाहणी

author img

By

Published : Oct 29, 2019, 5:49 PM IST

भोकरदन तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतामधील कपाशी, सोयाबीन, मका आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे मका, कपाशीच्या पिकांना कोंब फुटले आहेत. पावसामुळे पिकांचे नुकसान होत असल्याच्या बातम्या 'ईटीव्ही भारत'वर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

परतीच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान

जालना - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांची मंगळवारी पाहणी केली. तसेच दानवेंनी पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

परतीच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान

भोकरदन तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतामधील कपाशी, सोयाबीन, मका आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे. मका, कपाशीच्या पिकांना कोंब फुटले आहेत. पावसामुळे पिकांचे नुकसान होत असल्याच्या बातम्या 'ईटीव्ही भारत'वर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत मंत्री रावसाहेब दानवेंनी नुकसान झालेल्या शेती पिकांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

हेही वाचा - जालन्यात तीन तलाकविरोधात गुन्हा दाखल

दुसरीकडे भोकरदन तालुक्यात बांध फुूटून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची जालना काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, तालुकाध्यक्ष त्र्यंबक पाबळेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली.

हेही वाचा - ऐन दिवाळीत खड्डयांमुळे औरंगाबाद जालना महामार्गावरील वाहतूक खोळंबली...

जालना - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांची मंगळवारी पाहणी केली. तसेच दानवेंनी पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

परतीच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान

भोकरदन तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतामधील कपाशी, सोयाबीन, मका आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे. मका, कपाशीच्या पिकांना कोंब फुटले आहेत. पावसामुळे पिकांचे नुकसान होत असल्याच्या बातम्या 'ईटीव्ही भारत'वर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत मंत्री रावसाहेब दानवेंनी नुकसान झालेल्या शेती पिकांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

हेही वाचा - जालन्यात तीन तलाकविरोधात गुन्हा दाखल

दुसरीकडे भोकरदन तालुक्यात बांध फुूटून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची जालना काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, तालुकाध्यक्ष त्र्यंबक पाबळेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली.

हेही वाचा - ऐन दिवाळीत खड्डयांमुळे औरंगाबाद जालना महामार्गावरील वाहतूक खोळंबली...

Intro:Slag.परतिच्या पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्त भागाची केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली पाहणी...
Anchor.भोकरदन:भोकरदन तालुक्यात गेल्या दहा दिवसा पासून सतत च्या परतीच्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील कपाशी, सोयाबीन, मका आदी पिके शेतामध्ये पाणी साचल्याने मका ,कपाशीच्या पिकांना कोंब फुटले आहेत... या नुकसानी च्या सतत बातम्या ETv Bharat न्यूज वर प्रसारित केल्या होत्या...त्याचाच भाग म्हणून आज केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या बांधा वर जावून पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत..तर दुसरीकडे भोकरदन तालुक्यातील बांध तुटून शेतकरी यांच्या शेतात पाणी शीरले यामुळे शेता मधील पिके भिजून मोठे नुकसान झाले आहे.. या नुकसान ग्रस्तांची पाहणी काँग्रेस चे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, काँग्रेस ता. अध्यक्ष त्र्यंबक पाबळे आदी नि शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केलीय..

कमलकिशोर जोगदंडे,Etv Bharat न्यूज,प्रतिनिधी भोकरदन, जालनाBody:Slag.परतिच्या पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्त भागाची केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली पाहणी...
Anchor.भोकरदन:भोकरदन तालुक्यात गेल्या दहा दिवसा पासून सतत च्या परतीच्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील कपाशी, सोयाबीन, मका आदी पिके शेतामध्ये पाणी साचल्याने मका ,कपाशीच्या पिकांना कोंब फुटले आहेत... या नुकसानी च्या सतत बातम्या ETv Bharat न्यूज वर प्रसारित केल्या होत्या...त्याचाच भाग म्हणून आज केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या बांधा वर जावून पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत..तर दुसरीकडे भोकरदन तालुक्यातील बांध तुटून शेतकरी यांच्या शेतात पाणी शीरले यामुळे शेता मधील पिके भिजून मोठे नुकसान झाले आहे.. या नुकसान ग्रस्तांची पाहणी काँग्रेस चे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, काँग्रेस ता. अध्यक्ष त्र्यंबक पाबळे आदी नि शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केलीय..

कमलकिशोर जोगदंडे,Etv Bharat न्यूज,प्रतिनिधी भोकरदन, जालनाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.