यवतमाळ - शहरात कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी यांनी कचरा उचलण्याचे निर्देश दिले तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कचरा टाकून लक्ष वेधले.
...अखेर नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच टाकला कचरा - जळगाव कचरा प्रश्न
शहरातील कचऱ्याचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. यातच सफाई कामगारांचे वेतन रखडल्याने पूर्ण गाड्याही बंद आहेत. त्यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहे.
![...अखेर नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच टाकला कचरा कचरा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12106052-475-12106052-1623482223204.jpg?imwidth=3840)
कचरा
यवतमाळ - शहरात कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी यांनी कचरा उचलण्याचे निर्देश दिले तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कचरा टाकून लक्ष वेधले.
नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच टाकला कचरा
नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच टाकला कचरा
Last Updated : Jun 12, 2021, 1:19 PM IST