ETV Bharat / state

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मुस्लिम समाज रस्त्यावर, हिंगोलीत मोर्चा

author img

By

Published : Dec 14, 2019, 9:31 AM IST

केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन विधेयक पारित केले आहे. तर आता या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवरच विधेयकाच्या विरोधात हिंगोलीत मुस्लिम समाज बांधव आक्रमक झाले होते. शुक्रवारी सामूहिक नमाज पठणानंतर मुस्लीम समाज बांधवांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

Hingoli
हिंगोलीत मुस्लिम समाजाचा मोर्चा

हिंगोली - भाजप सरकारच्या वतीने दोन्ही सभागृहात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यानंतर या विधेयकाच्या विरोधात मुस्लीम समाज आक्रमक झाला आहे. या विधेयकाच्या निषेधार्थ हिंगोली येथे मुस्लीम बांधवांनी बंद पाळला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढत या विधेयकाचा निषेध नोंदवला.

केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन विधेयक पारित केले आहे. तर आता या विधेयकावर राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवरच विधेयकाच्या विरोधात हिंगोलीत मुस्लिम समाज बांधव आक्रमक झाले होते. शुक्रवारी सामूहिक नमाज पठणानंतर मुस्लीम समाज बांधवांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

नागरीकत्व दुरुस्ची विधेयकाच्या विरोधात मुस्लिम समाज रस्त्यावर,


या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी देऊ नये, कारण मंजूरी दिल्यास देशात अराजकता माजेल. केंद्र सरकार मुस्लीम समुहाला लक्ष करीत असून, पुन्हा फाळणीची परिस्थिती निर्माण होईल असे म्हणत मुस्लीम बांधवांनी सरकारवर निशाणा साधला. धर्माच्या आधारावर कोणतीही नागरिकता नाकारणे असंवैधानीक असल्याचे यावेळी सांगितले जात होते. राष्ट्रपतींनी जर या विधेयकाला मंजुरी दिली तर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार असून, हा दिवस काळा दिवस ठरणार, देश या विधेयकामुळे ५० वर्ष मागे जाईल असा धोका ही व्यक्त करण्यात आला. आगामी काळात असहकार आंदोलनाचा इशारा देखील समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले आहे.

हिंगोली - भाजप सरकारच्या वतीने दोन्ही सभागृहात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यानंतर या विधेयकाच्या विरोधात मुस्लीम समाज आक्रमक झाला आहे. या विधेयकाच्या निषेधार्थ हिंगोली येथे मुस्लीम बांधवांनी बंद पाळला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढत या विधेयकाचा निषेध नोंदवला.

केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन विधेयक पारित केले आहे. तर आता या विधेयकावर राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवरच विधेयकाच्या विरोधात हिंगोलीत मुस्लिम समाज बांधव आक्रमक झाले होते. शुक्रवारी सामूहिक नमाज पठणानंतर मुस्लीम समाज बांधवांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

नागरीकत्व दुरुस्ची विधेयकाच्या विरोधात मुस्लिम समाज रस्त्यावर,


या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी देऊ नये, कारण मंजूरी दिल्यास देशात अराजकता माजेल. केंद्र सरकार मुस्लीम समुहाला लक्ष करीत असून, पुन्हा फाळणीची परिस्थिती निर्माण होईल असे म्हणत मुस्लीम बांधवांनी सरकारवर निशाणा साधला. धर्माच्या आधारावर कोणतीही नागरिकता नाकारणे असंवैधानीक असल्याचे यावेळी सांगितले जात होते. राष्ट्रपतींनी जर या विधेयकाला मंजुरी दिली तर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार असून, हा दिवस काळा दिवस ठरणार, देश या विधेयकामुळे ५० वर्ष मागे जाईल असा धोका ही व्यक्त करण्यात आला. आगामी काळात असहकार आंदोलनाचा इशारा देखील समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले आहे.

Intro:*नागरीकत्व संशोधन बिलाच्या विरोधात हिंगोलीत मुस्लिम समाज उतरला रस्त्यावर*

हिंगोली- भाजपा सरकारच्या वतीने दोन्ही सभागृहात नागरीकत्व संशोधन बिलास मंजुरी मिळाल्यानंतर मुस्लिम समाज या विधेयकाच्या विरोधात आक्रमक झाला असून, हिंगोली येथे मुस्लिम बांधवांनी प्रतिष्ठाणे बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढत या विधेयकाचा निषेध नोंदविलाय. दरम्यान, रस्त्यावर मुस्लिम समाजाचा जनसागर लोटल्याचे दिसून आले.

Body:केंद्र सरकारने नागरीकत्व संशोधन विधेयक पारित केलेय. तर आता या विधेयकाला राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी पाठविले जाणार आहे. या पार्श्वभूमीवरच विधेयकाच्या विरोधात हिंगोलीत मुस्लिम समाज बांधव आक्रमक झाले होते.
शुक्रवारची सामुहीक नमाज पठणानंतर मुस्लिम समाज बांधवांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
*ह्या होत्या प्रमुख मागण्या*

यावेळी राष्ट्रपतींनी या विधेयकास मंजुरी देऊ नये,

या विधेयकाच्या माध्यमाने केंद्र सरकार मुस्लिम समुहाला लक्ष करीत असुन, विधेयकाला मंजुरी मिळाल्यास देशात आराजकता पसरेल

पुन्हा फाळणीची परिस्थीती निर्माण होईल.

अशी भुमिका मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी मोर्चा दरम्यान मांडली. तसेच धर्माच्या आधारावर कोणतीही नागरीकता नाकारणे असंवेधानीक असल्याच यावेळी सांगितले जात होते. राष्ट्रपतींनी जर या विधेयकाला मंजुरी दिली तर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होणार असुन, हा दिवस काळा दिवस ठरणार, देश या विधेयकामुळे ५० वर्ष मागे जाईल असा धोका ही व्यक्त केला. तसेच आगामी काळात असहकार आंदोलनाचा इशारा देखील समाज बांधवांच्या वतीने दिलाय. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना दिलेय.



Conclusion:यावेळी हाजी शेख नेहाल भैय्या, शेख नईम शेख लाल, मुफ्ती मो.शफी, मौलाना जुनेद कासमी, ॲड.अखिल अहेमद, ॲड.साहेबराव सिरसाट, ॲड.विजय राऊत, सुभाष जावळे, प्रा.किशोर इंगोले, शेख शकील, रवि जैस्वाल, स.आमेर अली, मुफ्ती फहीम काजी, मुफ्ती जमीर कासमी, मुफ्ती अ.कदीर कासमी, स.जावेद राज, अ.माबुद बागवान, अ.कय्युम, मो.आरेफ लाला, मो.आरीफ बागवान, तौफीक अहेमद खाँ, शेख खलील बेलदार, मौलाना मुबीन सिद्दीकी, वसीम अहेमद देशमुख, हाजी मिर्झा मसुद बेग, अब्दुल सत्तार, फिरोजअली यांच्यासह आदीं शेकडोंच्या मुस्लिम बांधव उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.