ETV Bharat / state

दहावीत नापास झाल्याने युवतीची आत्महत्या, हिंगोलीतील घटना

author img

By

Published : Oct 10, 2019, 8:21 PM IST

अर्चना गावातीलच शाळेत शिक्षण घेत होती. दहावीत असताना इंग्रजी विषयात नापास झाली होती. त्यामुळे तिने पुन्हा परीक्षा दिली. मात्र, दुसऱ्यांदा ही तिला अपयश आल्याने ती निराश झाली होती. निकाल लागला तेव्हा पासून ती एकांतात राहत होती. वारंवार स्वतःला दोष देत होती. सध्या शेतीच्या कामाची लगबग सुरू असल्याने सर्वजण आपआपल्या कामात व्यस्त होते. याच कालावधीत अर्चनाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

मृत अर्चना धुमाळ

हिंगोली - दहावीत वारंवार नापास होत असल्याच्या कारणातून युवतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अर्चना भावराव धुमाळ (१७ रा. सुळली वीर) असे मृत युवतीचे नाव आहे.

हेही वाचा - ठाण्यात देवीच्या विसर्जनासाठी गेलेले 4 तरुण काळू नदीत बुडाले

अर्चना गावातीलच शाळेत शिक्षण घेत होती. दहावीत असताना इंग्रजी विषयात नापास झाली होती. त्यामुळे तिने पुन्हा परीक्षा दिली. मात्र, दुसऱ्यांदा ही तिला अपयश आल्याने ती निराश झाली होती. निकाल लागला तेव्हा पासून ती एकांतात राहत होती. वारंवार स्वतःला दोष देत होती. सध्या शेतीच्या कामाची लगबग सुरू असल्याने सर्वजण आपआपल्या कामात व्यस्त होते. याच कालावधीत अर्चनाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा - भंगार विक्रीच्या कमाईत रेल्वे 'सुस्साट'; १० वर्षात तीन राज्यांच्या अर्थसंकल्पाहून अधिक उत्पन्न

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर याप्रकरणी विशाल गुणाजी धुमाळ यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

हिंगोली - दहावीत वारंवार नापास होत असल्याच्या कारणातून युवतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अर्चना भावराव धुमाळ (१७ रा. सुळली वीर) असे मृत युवतीचे नाव आहे.

हेही वाचा - ठाण्यात देवीच्या विसर्जनासाठी गेलेले 4 तरुण काळू नदीत बुडाले

अर्चना गावातीलच शाळेत शिक्षण घेत होती. दहावीत असताना इंग्रजी विषयात नापास झाली होती. त्यामुळे तिने पुन्हा परीक्षा दिली. मात्र, दुसऱ्यांदा ही तिला अपयश आल्याने ती निराश झाली होती. निकाल लागला तेव्हा पासून ती एकांतात राहत होती. वारंवार स्वतःला दोष देत होती. सध्या शेतीच्या कामाची लगबग सुरू असल्याने सर्वजण आपआपल्या कामात व्यस्त होते. याच कालावधीत अर्चनाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा - भंगार विक्रीच्या कमाईत रेल्वे 'सुस्साट'; १० वर्षात तीन राज्यांच्या अर्थसंकल्पाहून अधिक उत्पन्न

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर याप्रकरणी विशाल गुणाजी धुमाळ यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Intro:


हिंगोली- दहावीत वारंवार नापास होत असल्याच्या कारणतून युवतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलीय., अर्चना भावराव धुमाळ(१७) रा. सुळली वीर अस मयत युवतीचे नाव आहे.

Body:अर्चना गावातीलच शाळेत शिक्षण घेत होती. तिचा दहावीत असताना इंग्रजीचा विषय गेला होता. त्यामुळे तिने पुन्हा परीक्षा दिली, मात्र दुसऱ्यांदा ही तिला अपयश आल्याने ती निराश झाली होती. निकाल लागला तेव्हा पासून ती एकांतात राहत होती, वारंवार स्वतःला दोष देत होती. सध्या शेतीच्या कामाची लगबग सुरू असल्याने, सर्वजण आप आपल्या कामात व्यस्त होते. याच कालावधीत अर्चनाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.Conclusion: या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. य प्रकरणी विशाल गुणाजी धुमाळ यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.





ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.