ETV Bharat / state

गोंदियात छिपीया ग्रामपंचायतीची इमारत झाली जीर्ण; कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांच्या जिवाला धोका

छिपीया येथील ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम २००४-०५ मध्ये करण्यात आले. या इमारतीच्या बांधकामाला १४ वर्षे झाली आहेत. तर अल्पावधीतच इमारतीचे स्लॅब कोसळू लागले आहे. इमारतीला पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळती लागली आहे. यामुळे ग्रामपंचायतीमधील महत्वपूर्ण रेकार्डसुध्दा खराब होत आहे. कर्मचाऱ्यांना इथे बसणेही कठीण झाले आहे.

author img

By

Published : Aug 23, 2019, 9:50 PM IST

छिपीया ग्रामपंचायतीची जीर्ण इमारत

गोंदिया - तालुक्यातील छिपीया येथील ग्रामपंचायत भवनाची इमारत पुर्णपणे जीर्ण झाली असल्यामुळे इमारतीच्या छतामधून पाणी गळू लागले आहे. ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून येथील कर्मचारी आणि गावकऱ्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. तसेच पावसाळ्यात या इमारतीला गळती लागलेली आहे. यामुळे मोठी घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र, याची अद्यापही जनप्रतिनिधी किंवा शासनाने दखल न घेतल्याने गावकऱ्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

गोंदियात ग्रामपंचायतीच्या जीर्ण इमारतीमुळे कर्मचारी व गावकऱ्यांचा जीव धोक्यात

छिपीया येथील ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम २००४-०५ मध्ये करण्यात आले. या इमारतीच्या बांधकामाला १४ वर्षे झाली आहेत. तर अल्पावधीतच इमारतीचे स्लॅब कोसळू लागले आहे. इमारतीला पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळती लागली आहे. यामुळे ग्रामपंचायतीमधील महत्वपूर्ण रेकार्डसुध्दा खराब होत आहे. कर्मचाऱ्यांना इथे बसणेही कठीण झाले आहे.

तसेच गावकरी व शाळेतील विद्यार्थीही ग्रामपंचायतीमध्ये दाखले किंवा इतर कामासाठी येत असतात. मात्र, ही इमारत संपूर्ण जीर्ण झाली असल्याने कर्मचाऱ्यांच्या तसेच गावकरी लोकांच्याही जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी इमारतीचे बांधकाम करण्याची अनेकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पत्र देऊन मागणी केली. मात्र, त्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही. त्यामुळे इमारतीचा धोका कायम आहे. तसेच इमारतीची त्वरीत दुरूस्ती करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

गोंदिया - तालुक्यातील छिपीया येथील ग्रामपंचायत भवनाची इमारत पुर्णपणे जीर्ण झाली असल्यामुळे इमारतीच्या छतामधून पाणी गळू लागले आहे. ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून येथील कर्मचारी आणि गावकऱ्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. तसेच पावसाळ्यात या इमारतीला गळती लागलेली आहे. यामुळे मोठी घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र, याची अद्यापही जनप्रतिनिधी किंवा शासनाने दखल न घेतल्याने गावकऱ्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

गोंदियात ग्रामपंचायतीच्या जीर्ण इमारतीमुळे कर्मचारी व गावकऱ्यांचा जीव धोक्यात

छिपीया येथील ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम २००४-०५ मध्ये करण्यात आले. या इमारतीच्या बांधकामाला १४ वर्षे झाली आहेत. तर अल्पावधीतच इमारतीचे स्लॅब कोसळू लागले आहे. इमारतीला पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळती लागली आहे. यामुळे ग्रामपंचायतीमधील महत्वपूर्ण रेकार्डसुध्दा खराब होत आहे. कर्मचाऱ्यांना इथे बसणेही कठीण झाले आहे.

तसेच गावकरी व शाळेतील विद्यार्थीही ग्रामपंचायतीमध्ये दाखले किंवा इतर कामासाठी येत असतात. मात्र, ही इमारत संपूर्ण जीर्ण झाली असल्याने कर्मचाऱ्यांच्या तसेच गावकरी लोकांच्याही जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी इमारतीचे बांधकाम करण्याची अनेकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पत्र देऊन मागणी केली. मात्र, त्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही. त्यामुळे इमारतीचा धोका कायम आहे. तसेच इमारतीची त्वरीत दुरूस्ती करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 23-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_23.aug.19_grampanchayt building shabby_7204243
छिपीया ग्रामपंचायतची छता वरून गळू लागला पाणी
जीर्ण इमारत मुळे कर्मचारी व गावकरी लोकांचा जीव धोक्यात
Anchor :- गोंदिया तालुक्यातील छिपीया येथील ग्राम पंचायत भवनाची इमारत पुर्णपणे जीर्ण झाली असुन आत या इमारती च्या छता मधुन पाणी गळू लागलेला असुन हि इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात या इमारतीला पावसाची गळती लागलेली असुन एखाद्या वेळेस मोठी घटना घडण्याची शक्यता हि नाकारता येत नाही. मात्र याची अद्यापही जनप्रतिनिधी किंवा शासनाने दखल न घेतल्याने गावक-यांमध्ये रोष व्याप्त आहे.
VO:- छिपीया येथील ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम २००४-०५ मध्ये करण्यात आले. या इमारतीच्या बांधकामाला १४ वर्षे झाली असुन अल्पावधीत इमारतीचे स्लॅब कोसळु लागले आहे. तर इमारतीला पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळती लागत असल्याने या ग्रामपंचायतीला च्या इमारतीच्या छतावरून पाणी हि गळू लागलेला आहे. या ग्रामपंचायतीत महत्वपुर्ण रेकार्ड सुध्दा खबरा होत आहे. कर्मचा-यांना बसणे कठीन झाले आहे. तसेच गावकरी व शेळतील विध्यार्थी हि या ग्रामपंचायत मध्ये दाखले किंवा इतर कामासाठी ग्रामपंचायत मध्ये येत असतात. मात्र ही इमारत पुर्ण जीर्ण झाली असल्याने कर्मचा-यांच्या तसेच गावकरी लोकांनाच्या हि जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत आणि गावक-यांनी या इमारतीचे बांधकाम करण्याची मागणी अनेकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पत्र देउन केली. मात्र त्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही. त्यामुळे धोका कायम आहे. इमारतीची त्वरीत दुरूस्ती करण्याची मागणी गावक-यांनी केली आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा ही इशारा दिला आहे.
BYTE :- खेमेंद्र गेडाम (गावकरी, टीशर्ट घातलेला)
BYTE :- चेतन बहेकार (उपसरपंच, चेक शर्ट घातलेला)
BYTE :- शालिकराम उरकुडे (गावकरी, चषमा घातलेला)Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.