ETV Bharat / state

'भटक्या विमुक्तांच्या वसाहतीतदेखील शासनाने स्वच्छतेचे उपक्रम राबवावा'

गोंदियातील बिऱ्हाड परिषदेत इतर लोकांप्रमाणे भटक्या लोकांच्या वसाहतीतदेखील शासनाने स्वच्छतेचे उपक्रम राबवावा असा ठराव पारित करण्यात आला.

author img

By

Published : Feb 4, 2019, 12:36 PM IST

Updated : Feb 4, 2019, 1:10 PM IST

परिषदेत उपस्थित मान्यवर

गोंदिया - गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली या गावात २ दिवसीय पाचव्या बिऱ्हाड परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा रविवारी समारोप करण्यात आला. या परिषदेत इतर लोकांप्रमाणे भटक्या लोकांच्या वसाहतीतदेखील शासनाने स्वच्छतेचे उपक्रम राबवावा असा ठराव पारित करण्यात आला आणि ते सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना पाठविण्यात आले.

समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मागणी
undefined

शोषित, पीडित, भटक्या-विमुक्त समाजाच्या उत्पन्नासाठी कार्य करणाऱ्या भटके-विमुक्त विकास परिषद विदर्भ प्रांताच्यावतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण देशात १६ कोटी ७० लाखाच्यावर भटक्या जमातीची संख्या आहे. तर राज्यात २ कोटींच्यावर भटकी जमात वास्तव्यात आहे. या भटक्या जमातीला समाजाच्या मुख्य प्रवाहात जागा देण्यात यावी, भटके लोक ज्या गावात राहतात त्याठिकाणी त्यांना रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड तयार करून द्यावे तसेच वसाहतीत देखील शासनाने स्वच्छतेचे उपक्रम राबवावे, अशी मागणी भटक्या जमातीच्या लोकांनी शासनाकडे केली.

गोंदिया - गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली या गावात २ दिवसीय पाचव्या बिऱ्हाड परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा रविवारी समारोप करण्यात आला. या परिषदेत इतर लोकांप्रमाणे भटक्या लोकांच्या वसाहतीतदेखील शासनाने स्वच्छतेचे उपक्रम राबवावा असा ठराव पारित करण्यात आला आणि ते सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना पाठविण्यात आले.

समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मागणी
undefined

शोषित, पीडित, भटक्या-विमुक्त समाजाच्या उत्पन्नासाठी कार्य करणाऱ्या भटके-विमुक्त विकास परिषद विदर्भ प्रांताच्यावतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण देशात १६ कोटी ७० लाखाच्यावर भटक्या जमातीची संख्या आहे. तर राज्यात २ कोटींच्यावर भटकी जमात वास्तव्यात आहे. या भटक्या जमातीला समाजाच्या मुख्य प्रवाहात जागा देण्यात यावी, भटके लोक ज्या गावात राहतात त्याठिकाणी त्यांना रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड तयार करून द्यावे तसेच वसाहतीत देखील शासनाने स्वच्छतेचे उपक्रम राबवावे, अशी मागणी भटक्या जमातीच्या लोकांनी शासनाकडे केली.

Intro: गोंदियात घेण्यात आली विमुक्त जाती भटक्या जमाती पाचवी राज्यस्तरीय बिऱ्हाड परिषद देशात 16 कोटीच्या वर भटक्याची संख्या तर राज्यात दोन कोटीच्या वर फटके वास्तवयास
Anchor:- शोषित, पीडित, भटक्या-विमुक्त समाजाच्या उत्पन्नासाठी कार्य करणाऱ्या भटके-विमुक्त विकास परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने पाचव्या बिऱ्हाड परिषदेचे दोन दिवसीय आयोजन गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली या गावात करण्यात आले असून आज या परिषदेचा समारोप करण्यात आला समारोपात इतर लोकांप्रमाणे भटक्या लोकांच्या वसाहतीत देखील शासनाने स्वच्छतेचे उपक्रम राबवावा असा ठराव या परिषदेत पारित करण्यात आले असून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना हे ठराव पाठविण्यात आले


Body:VO:- संपूर्ण देशात 16 कोटी 70 लाखाच्या वर भटक्या जमातीची संख्या असून राज्यात दोन कोटीच्या वर भटकी जमात वास्तव्यात असून समाजाच्या मुख्य प्रवाहात भटक्या जमातीला जागा देण्यात यावी तसेच भटके लोक ज्या गावात त्या ठिकाणी राहतात त्यांना त्या गावात रहिवासी प्रमाणपत्र,रेशन कार्ड, आधार कार्ड तयार करून द्यावे अशी मागणी भटक्या जमातीच्या लोकांनी या बिऱ्हाड परिषदे च्या दरम्यान शासना कडे केली असुन आमच्या लोकांच्या वसाहती देखील शासनाने स्वच्छताचा उपक्रम राबवावा जेणे करून त्यांचं आरोग्य देखील सुरडित राहील अशी मागणी भटक्या जमातीच्या लोकांनी शासन दरबारी केली आहे.
BYTE:- डॉ. सुवर्णा रावड (अध्यक्ष अखिल भारतीय विदर्भ प्रतिष्ठान मुंबई)
BYTE:- शेखर गोरसे (अध्यक्ष भटक्या विमुक्त बिऱ्हाड परिषद विदर्भ)


Conclusion:
Last Updated : Feb 4, 2019, 1:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.