ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीत रानडुकरांचा धुमाकूळ

जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका हा वनव्याप्त आहे. तालुक्यातील बहुतांश शेती जंगलालगत आहे. त्यामुळे शेत शिवारात वन्यजीवांचा आवास असतो. त्यामुळे वन्यजीवांकडून शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. सध्यस्थितीत शेतात धान, कपाशीचे पीक आहे. ही दोन्ही पिकांची रानडुकरांनी नासाडी केली आहे. त्यामुळे अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे.

author img

By

Published : Nov 20, 2019, 1:36 PM IST

चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीत रानडुकरांचा धुडगुस

चंद्रपूर - जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करत आहे. त्यातच आते तालुक्यातील हजारो हेक्टर शेतातील पिकांमध्ये वन्यजीव धुमाकूळ घातला आहे. वन्यजीवांकडून शेतातील पीके फस्त केली जात आहेत. शेतकऱ्यांनी मदतीसाठी वनविभागाकडे धाव घेतली आहे. मात्र, नुकसानीचा अर्ज घेऊन वन कार्यालय गाठणाऱ्या शेतकऱ्यांशी वन कर्मचारी उद्धटपणाने वागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीत रानडुकरांचा धुमाकूळ

हेही वाचा - रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका हा वनव्याप्त आहे. तालुक्यातील बहुतांश शेती जंगलालगत आहे. त्यामुळे शेत शिवारात वन्यजीवांचा आवास असतो. त्यामुळे वन्यजीवांकडून शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. सद्यस्थितीत शेतात धान, कपाशीचे पीक आहे. ही दोन्ही पिकांची रानडुकरांनी नासाडी केली आहे. त्यामुळे अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे.

हेही वाचा - कापूस वेचणी ८ रुपये प्रतिकिलोवर; मजूर मिळेना, बळीराजाचे प्रश्न सुटेना

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली, वटराणा, सूकवासी, धाबा, कुडेनांदगाव, सकमूर, गुजरी, वेडगाव, पोडसा, सोनापूर या भागातील शेती वन्यजीवांनी उद्ध्वस्त केली आहे. वन्यजीवांचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. नुकसानीचा अर्ज घेवून गेलेल्या शेतकऱ्यांशी वनकर्मचारी उद्धटपणे बोलतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्यासाठी वन कर्मचारी हजर होत नाहीत. अशी टीका वनविभागावर होत आहे. विशेष म्हणजे नुकसान लाखो रुपयाचे झालेले असताना मदतीची रक्कम अतिशय तोकडी असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

चंद्रपूर - जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करत आहे. त्यातच आते तालुक्यातील हजारो हेक्टर शेतातील पिकांमध्ये वन्यजीव धुमाकूळ घातला आहे. वन्यजीवांकडून शेतातील पीके फस्त केली जात आहेत. शेतकऱ्यांनी मदतीसाठी वनविभागाकडे धाव घेतली आहे. मात्र, नुकसानीचा अर्ज घेऊन वन कार्यालय गाठणाऱ्या शेतकऱ्यांशी वन कर्मचारी उद्धटपणाने वागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीत रानडुकरांचा धुमाकूळ

हेही वाचा - रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका हा वनव्याप्त आहे. तालुक्यातील बहुतांश शेती जंगलालगत आहे. त्यामुळे शेत शिवारात वन्यजीवांचा आवास असतो. त्यामुळे वन्यजीवांकडून शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. सद्यस्थितीत शेतात धान, कपाशीचे पीक आहे. ही दोन्ही पिकांची रानडुकरांनी नासाडी केली आहे. त्यामुळे अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे.

हेही वाचा - कापूस वेचणी ८ रुपये प्रतिकिलोवर; मजूर मिळेना, बळीराजाचे प्रश्न सुटेना

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली, वटराणा, सूकवासी, धाबा, कुडेनांदगाव, सकमूर, गुजरी, वेडगाव, पोडसा, सोनापूर या भागातील शेती वन्यजीवांनी उद्ध्वस्त केली आहे. वन्यजीवांचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. नुकसानीचा अर्ज घेवून गेलेल्या शेतकऱ्यांशी वनकर्मचारी उद्धटपणे बोलतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्यासाठी वन कर्मचारी हजर होत नाहीत. अशी टीका वनविभागावर होत आहे. विशेष म्हणजे नुकसान लाखो रुपयाचे झालेले असताना मदतीची रक्कम अतिशय तोकडी असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Intro:चंद्रपूरातील बळीराजा संकटात;
हजारो हेक्टर शेतातील पिकांची वन्यजीवांकडून नासधूस

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्यातील बळीराजावर संकटाची क्षृंकला कायम आहे.तालूक्यातील हजारो हेक्टर शेतातील पिके वन्यजीवांकडून फस्त केली जात आहेत.मदतीसाठी बळीराजा वनविभागाकडे धाव घेत आहे.मात्र नुकसानीचा अर्ज घेऊन वन कार्यालय गाठणार्या शेतकऱ्यांशी वन कर्मचारी उध्दटपणाने वागतात,असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूका वनव्याप्त आहे. तालूक्यातील बहूतांश शेती जंगलालगत आहे. त्यामुळे शेत शिवारात वन्यजीवांचा आवास असतो. वन्यजीवांकडून शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. सध्यस्थितीत शेतात धान,कपाशीचे पिक उभे आहे. या दोन्ही पिकावर रानडुकरे तूटून पडली आहेत.त्यामुळे बळीराजाचे आर्थिक नुकसान होत आहे.

गोंडपिपरी तालूक्यातील गोजोली,वटराणा,सूकवासी,धाबा,कुडेनांदगाव,सकमुर,गुजरी,वेडगाव,पोडसा,सोनापूर या भागातील शेती वन्यजीवांनी उध्वस्त केली आहे. वन्यजीवांचा बदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. नुकसानीचा अर्ज घेवून वनकार्यालय गाठणार्या शेतकऱ्यांशी वन वनकर्मचारी उध्दटपणाने बोलतात,असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्यासाठी वन कर्मचारी हजर होत नाहीत,अशी टिका वनविभागावर होत आहे. विशेष म्हणजे नुकसान लाखो रुपयाचे झालेले असतांना मदतीची रक्कम अतिशय तोकडी असल्याने बळीराजा संतापला आहे.Body:विडीओ बाईट
प्रविण मेश्राम ,शेतकरी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.