ETV Bharat / state

माटुंगा रोड येथील पुलावर सीएसएमटी सारखी दुर्घटना घडल्यावर लक्ष जाणार का?

माटुंगा रोड परिसरात स्टेशन पासून जोडलेल्या पुलापर्यंत येण्यासाठी एक पुल आहे. त्याला मोठी चीर पडली आहे. या पुलाचे ऑडिट झाले, असे प्रशासन सांगत आहे. परंतु, मोठी चीर पुलाला पडली आहे.

author img

By

Published : Mar 30, 2019, 3:20 PM IST

माटुंगा रेल्वे परिसरातील पूल

मुंबई - काही दिवसांपूर्वी सीएसएमटी परिसरात पूल कोसळून ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर, काही जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच पुल ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यानिमित्ताने सरकारचा दुर्लक्षपणा देखील उघडकीस आला होता.

मांटुगा स्टेशन जवळील पुलाची धोकादायक अवस्था


सरकार यावर आम्ही पुलांचे ऑडिट करतो ते सुरक्षित आहेत, असे सांगते. परंतु, माटुंगा रोड परिसरात स्टेशन पासून जोडलेल्या पुलापर्यंत येण्यासाठी एक पुल आहे. त्याला मोठी चीर पडली आहे. या पुलाचे ऑडिट झाले, असे प्रशासन सांगत आहे. परंतु, मोठी चीर पुलाला पडली आहे. यामुळे कधीही दुर्घटना घडू शकते. प्रवासीही जीव मुठीत घेऊन या पुलावरुन प्रवास करत आहे. पुलाच्या मध्यभागी असलेल्या चीरेवर रेल्वे प्रशासन किंवा महानगरपालिका का लक्ष देत नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड अंधेरी पूल दुर्घटनेनंतर, माटुंगा रोड माटुंगा फ्लायओव्हरशी जोडणारा हा निमुळता ब्रिज ऑडिटसाठी बंद ठेवण्यात आला होता. काही दिवसानंतर तो दुरुस्त केला आहे, असे सांगून पुन्हा चालू करण्यात आला. मात्र, त्यानंतरही हा पूल वापरणारे शेकडो प्रवासी जीव मुठीत धरून पूलावरुन जात आहेत. चीर गेलेल्या भागाच्या आसपास असताना पुल हलल्यासारखे होते. या पुलाला कडेला वाळलेले गवत आहे. यातून पुलाची किती दुरावस्था झाली आहे हे दिसून येत आहे.

मुंबई - काही दिवसांपूर्वी सीएसएमटी परिसरात पूल कोसळून ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर, काही जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच पुल ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यानिमित्ताने सरकारचा दुर्लक्षपणा देखील उघडकीस आला होता.

मांटुगा स्टेशन जवळील पुलाची धोकादायक अवस्था


सरकार यावर आम्ही पुलांचे ऑडिट करतो ते सुरक्षित आहेत, असे सांगते. परंतु, माटुंगा रोड परिसरात स्टेशन पासून जोडलेल्या पुलापर्यंत येण्यासाठी एक पुल आहे. त्याला मोठी चीर पडली आहे. या पुलाचे ऑडिट झाले, असे प्रशासन सांगत आहे. परंतु, मोठी चीर पुलाला पडली आहे. यामुळे कधीही दुर्घटना घडू शकते. प्रवासीही जीव मुठीत घेऊन या पुलावरुन प्रवास करत आहे. पुलाच्या मध्यभागी असलेल्या चीरेवर रेल्वे प्रशासन किंवा महानगरपालिका का लक्ष देत नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड अंधेरी पूल दुर्घटनेनंतर, माटुंगा रोड माटुंगा फ्लायओव्हरशी जोडणारा हा निमुळता ब्रिज ऑडिटसाठी बंद ठेवण्यात आला होता. काही दिवसानंतर तो दुरुस्त केला आहे, असे सांगून पुन्हा चालू करण्यात आला. मात्र, त्यानंतरही हा पूल वापरणारे शेकडो प्रवासी जीव मुठीत धरून पूलावरुन जात आहेत. चीर गेलेल्या भागाच्या आसपास असताना पुल हलल्यासारखे होते. या पुलाला कडेला वाळलेले गवत आहे. यातून पुलाची किती दुरावस्था झाली आहे हे दिसून येत आहे.

Intro:माटुंगा रोड येथील पुलाची सीएसटी सारखी दुर्घटना घडल्यावर लक्ष जाईल का

काही दिवसापूर्वी सीएसटी परिसरात कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू व काही जण जखमी झाले होते .या ब्रिज दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच फुल ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आणि सरकारचे दुर्लक्ष पणा उघडकीस आला होता. सरकार यावर आम्ही पुलांचे ऑडिट करतो ते सुरक्षित आहेत असे प्रशासन सांगते. परंतु माटुंगा रोड परिसरात असाच स्टेशन पासून जोडलेला ब्रिज पर्यंत येण्यासाठी एक ब्रिज आहे. त्याला भली मोठी चीर गेलेली आहे. या पुलाचे ऑडिट प्रशासन झाले सांगतेय परंतु एवढी मोठी भेग या पुलाला आली आहे .कधीही दुर्घटना घडू शकते. प्रवासी जीव मुठीत घेऊन या पुलावरुन प्रवास करत आहे.


अनादर मिषप वेटिंग ? कधी सुधारायचा आपण हा प्रश्न आता या माटुंगा रोड कडील ब्रिज कडे पाहून पडत आहे. पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड अंधेरी पूल दुर्घटनेनंतर ,माटुंगा रोड माटुंगा फ्लाय वर्षी जोडणारा हा निमुळता ब्रिज ऑडिटसाठी बंद ठेवण्यात आला होता .काही दिवसानंतर तो दुरुस्त केला असे सांगून तो पुन्हा चालू करण्यात आला. मात्र त्यानंतरही हा पूल वापरणारे शेकडो प्रवासी अक्षरश जीव मुठीत धरून पूल वापर करतात. याचं कारण पुलाच्या खाली असलेली आडवी आरपार या पुलाचा वापर करणारे लोक सांगतात. की या भागाच्या आसपास असताना पुल हरल्यासारखं होतं .या पुलाला काठाला वाळलेले गवत हे या पुलाचे किती दुरवस्था झाली आहे हे दर्शवतात.

पुलाच्या मध्यभागी असलेली ही एक रेल्वे प्रशासन किंवा महानगरपालिका का लक्ष देत नाही हा प्रश्न इथे उपस्थित होतोय. लोकांचे जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का ? असा प्रश्न हा ब्रिज पाहिल्यावर पडतो.


Body:.


Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.