ETV Bharat / state

अयोध्या निकालाच्या पाश्वभूमीवर बुलडाण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त, सोशल मिडियावरही असणार करडी नजर

author img

By

Published : Nov 9, 2019, 12:14 PM IST

अयोध्या निकालाच्या पाश्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात शांतात अबाधित राहून कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यसाठी बुलडाणा शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस सोशल मीडियावरही करडी नजर ठेवणार आहेत.

अयोध्या निकालाच्या पाश्वभूमीवर बुलडाण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त

बुलडाणा - अयोध्या निकालाच्या पृष्ठभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात शांतता अबाधित राहून कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगाने चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आलाय. सर्वच अतिसंवेदनशील भागात जास्त बंदोबस्त लावण्यात आलाय, याच पृष्ठभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी 21 शांतता समितीच्या बैठका घेऊन शांततेचे आवाहन केले आहे.

अयोध्या निकालाच्या पाश्वभूमीवर बुलडाण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त

यामध्ये सोशल मीडियावर देखील पोलिसांच्या सायबर विभागाची करडी नजर असणार आहे, सोबतच निकाला पश्चात मिरवणूक काढणे, फटाके वाजवणे, गुलाल उधळणे, होम हवन करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात 144 कलम लावण्यात आले असून कोणतेही चितावणी खोर, सामाजिक तेढ निर्माण करणारे नारे अश्या प्रकाराचा कोणीही प्रकार न करण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

बुलडाणा - अयोध्या निकालाच्या पृष्ठभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात शांतता अबाधित राहून कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगाने चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आलाय. सर्वच अतिसंवेदनशील भागात जास्त बंदोबस्त लावण्यात आलाय, याच पृष्ठभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी 21 शांतता समितीच्या बैठका घेऊन शांततेचे आवाहन केले आहे.

अयोध्या निकालाच्या पाश्वभूमीवर बुलडाण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त

यामध्ये सोशल मीडियावर देखील पोलिसांच्या सायबर विभागाची करडी नजर असणार आहे, सोबतच निकाला पश्चात मिरवणूक काढणे, फटाके वाजवणे, गुलाल उधळणे, होम हवन करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात 144 कलम लावण्यात आले असून कोणतेही चितावणी खोर, सामाजिक तेढ निर्माण करणारे नारे अश्या प्रकाराचा कोणीही प्रकार न करण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

Intro:Body:बुलडाणा - अयोध्या निकालाच्या पृष्ठभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात शांतता अबाधित राहून कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगाने चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आलाय.. सर्वच अतिसंवेदनशील भागात जास्त बंदोबस्त लावण्यात आलाय , याच पृष्ठभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी 21 शांतता समिती च्या बैठका घेऊन शांततेचे आवाहन केले आहे. तर यामध्ये सोशल मीडियावर देखील पोलिसांच्या सायबर विभागाची करडी नजर असणार आहे , सोबतच निकाल पश्चात मिरवणूक काढणे , फटाके वाजवणे , गुलाल उधळणे , होम हवन करणे यावर बंदी घालण्यात आली आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात 144 कलम लावण्यात आली असून कोणतेही चितावणी खोर , सामाजिक तेढ निर्माण नारे अश्या प्रकारे कोणीही प्रकार न करण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे..

बाईट - शिवाजी कांबळे ( ठाणेदार , बुलडाणा शहर )

-वसीम शेख,बुलडाणा-

ही बातमी टाईम नुसार आहे..कृपया लवकर लावावी...विनंती..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.