ETV Bharat / state

शासन निर्णयाच्या विरोधात भंडाऱ्यात सरपंचांचे साखळी उपोषण - sarpanch make hunger strike

राज्य शासनाने सरपंचांचे अधिकार कमी केल्याच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी 'सरपंच सेवा महासंघ'च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भंडारा जिल्ह्यातील सरपंचांनी साखळी उपोषण केले आहे.

भंडाऱ्यात सरपंचांचे साखळी उपोषण
author img

By

Published : Sep 17, 2019, 11:12 PM IST

भंडारा - 'सरपंच सेवा महासंघ'च्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंचांनी साखळी उपोषण केले आहे. राज्य शासनाने सरपंचांचे अधिकार कमी केल्याच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी सरपंचांनी हे उपोषण केले आहे, यात महिला सरपंचांचाही समावेश होता.

सरपंचांचे अधिकार कमी केल्याच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी 'सरपंच सेवा महासंघ'च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भंडारा जिल्ह्यातील सरपंचांनी साखळी उपोषण केले

हेही वाचा... भंडाऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी नियमांचे तिनतेरा

राज्य सरकार सरपंचाच्या अधिकारात सतत कपात करीत असून या अधिकार कपातीमुळे सरपंच नामधारी बनत चालेला आहे, असा आरोप करत, स्थानिक स्वराज्य संस्थेला यामुळे तडा जात आहे, असे सरपंचांचे म्हणने आहे. त्यामुळे सरकारने सरपंचांच्या अधिकारात वाढ करत, त्यांचे दाखले देण्याचे अधिकार पूर्ववत करावे. या मुख्य मागणीसह अन्य काही मागण्यांना घेऊन भंडाऱ्यातील विविध गावातील सरपंचांनी उपोषण केले आहे.

हेही वाचा... दारू तस्करी प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटक; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त​​​​​​​

काय आहे नेमके कारण ?

नव्या शासन निर्णयानुसार आता ग्रामपंचायतीला रहिवासी दाखला देण्याचे अधिकार राहिले नाहित. यामुळे गावकाऱ्यांकडून कर वसूल करणे कठीण झाले आहे. ग्रामपंचायतीचे महसूल यामुळे घटत आहे. त्यामुळे विकासासाठी मारक ठरत असलेला निर्णय रद्द करावा आणि आमचे अधिकार आम्हाला पूर्ववत द्यावे, अशी सरपंचांची मागणी आहे.

हेही वाचा... तुम्हाला कशी 'झक' मारायचीय ती मारा, शरद पवारांचा तोल सुटला

भंडारा - 'सरपंच सेवा महासंघ'च्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंचांनी साखळी उपोषण केले आहे. राज्य शासनाने सरपंचांचे अधिकार कमी केल्याच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी सरपंचांनी हे उपोषण केले आहे, यात महिला सरपंचांचाही समावेश होता.

सरपंचांचे अधिकार कमी केल्याच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी 'सरपंच सेवा महासंघ'च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भंडारा जिल्ह्यातील सरपंचांनी साखळी उपोषण केले

हेही वाचा... भंडाऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी नियमांचे तिनतेरा

राज्य सरकार सरपंचाच्या अधिकारात सतत कपात करीत असून या अधिकार कपातीमुळे सरपंच नामधारी बनत चालेला आहे, असा आरोप करत, स्थानिक स्वराज्य संस्थेला यामुळे तडा जात आहे, असे सरपंचांचे म्हणने आहे. त्यामुळे सरकारने सरपंचांच्या अधिकारात वाढ करत, त्यांचे दाखले देण्याचे अधिकार पूर्ववत करावे. या मुख्य मागणीसह अन्य काही मागण्यांना घेऊन भंडाऱ्यातील विविध गावातील सरपंचांनी उपोषण केले आहे.

हेही वाचा... दारू तस्करी प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटक; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त​​​​​​​

काय आहे नेमके कारण ?

नव्या शासन निर्णयानुसार आता ग्रामपंचायतीला रहिवासी दाखला देण्याचे अधिकार राहिले नाहित. यामुळे गावकाऱ्यांकडून कर वसूल करणे कठीण झाले आहे. ग्रामपंचायतीचे महसूल यामुळे घटत आहे. त्यामुळे विकासासाठी मारक ठरत असलेला निर्णय रद्द करावा आणि आमचे अधिकार आम्हाला पूर्ववत द्यावे, अशी सरपंचांची मागणी आहे.

हेही वाचा... तुम्हाला कशी 'झक' मारायचीय ती मारा, शरद पवारांचा तोल सुटला

Intro:Anchor :- राज्य शासनाने सरपंचांचे अधिकार केल्याच्या विरोधात आणि आपल्या विविध मागण्यांसाठी सरपंच सेवा महासंघाच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हातील सरपंचानी साखळी उपोषणाला सुरवात प केली असुन भंडारा जिल्हातिल अनेक सरपंच्यानी यात सहभाग दर्शविला आहे, महिला सरपंचांचे ही समावेश आहे.Body:राज्य सरकार सरपंचाच्या अधिकारात सतत कपात करीत असून या अधिकार कपाती मुळे सरपंच नामधारी बनत चालेल्या आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेला तड़ा जात आहे, त्यामुळे सरकार ने सरपंच यांच्या अधिकार वाढ करत दाखले देण्याचे अधिकार पूर्वरत देण्यात यावे, या मुख्य मागणीसह 20 मागण्यांना घेऊन विविध गावातील सरपंचांनी हे संपाचे हत्यार उगारले आहे, आता ग्रामपंचायतीला रहिवासी दाखला देण्याचे अधिकार न राहिल्याने गावकाऱ्यांकडून कर वसूल करणे कठीण झाले आहे त्यामुळे ग्रामपंचायतीचे महसूल घटले आहे जे विकासासाठी मारक ठरत आहे त्यामुळे आमचे अधिकार आम्हला पूर्ववत द्यावे अशी मागणी या सरपंचांनी आहे. तसेच मागील अडीच वर्ष्यापासून रोहयो चे थकित देयके त्वरित मंजूर करावे, 14 वित्त आयोगच्या निधि वाढवून द्यावा, आणि ऑपरेटरचे वेतनाच्या बोजा ग्रामपंचायतीवर टाकला आहे, मात्र त्यांना नियमित वेतन देता येत नाही त्याकरिता शासनाने आमच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे असा माागण्या घेऊन आज पासून सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर साकळी उपोषण सुरू केला असुन संपुर्ण जिल्ह्यातील सरपंच या ठिकाणी उपस्थित झाले आहेत,

BYTE - पुजा ठवकर, सरपंच
BYTE - सदाशिव ढेंगे, सरपंच
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.