ETV Bharat / state

भोकरदन : शॉर्टसर्किटमुळे १५ क्विंटल कापूस जळून खाक, शेतकऱ्याची नुकसानभरपाईची मागणी - शॉर्टसर्किटमुळे कापसाला आग

नळणी येथील शरद जाधव यांनीसुध्दा कापूस वेचून घरी जमा करून ठेवला होता. मात्र, रात्री अचानक झालेल्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील अंदाजे १० ते १५ क्विंटल जळून गेला.

शॉर्टसर्किटमुळे कापसाला आग
शॉर्टसर्किटमुळे कापसाला आग
author img

By

Published : Jan 31, 2020, 2:55 PM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील नळनी येथे शॉर्टसर्किटमुळे घरात जमा केलेला १० ते १५ क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे शरद उत्तमराव जाधव या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

सध्या कापसाला थोडफार भाव मिळत आहे. तसेच कापसाचे भाव पुढे वाढणार असल्याचे संकेत लक्षात ठेवत शेतकरी बांधव आपल्या शेतातील कापूस वेचून ठेवत आहे. नळणी येथील शरद जाधव यांनीसुध्दा कापूस वेचून घरी जमा करून ठेवला होता. मात्र, रात्री अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील अंदाजे १० ते १५ क्विंटल जळून गेला. या घटनेने शेतकरी शरद यांचे आर्थिक नुकसान झाल्याने ते चिंतेत सापडले आहेत. तसेच शासनाने याची दखल घेऊन नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

जालना - भोकरदन तालुक्यातील नळनी येथे शॉर्टसर्किटमुळे घरात जमा केलेला १० ते १५ क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे शरद उत्तमराव जाधव या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

सध्या कापसाला थोडफार भाव मिळत आहे. तसेच कापसाचे भाव पुढे वाढणार असल्याचे संकेत लक्षात ठेवत शेतकरी बांधव आपल्या शेतातील कापूस वेचून ठेवत आहे. नळणी येथील शरद जाधव यांनीसुध्दा कापूस वेचून घरी जमा करून ठेवला होता. मात्र, रात्री अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील अंदाजे १० ते १५ क्विंटल जळून गेला. या घटनेने शेतकरी शरद यांचे आर्थिक नुकसान झाल्याने ते चिंतेत सापडले आहेत. तसेच शासनाने याची दखल घेऊन नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा - संतापजनक..! जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण करुन तरुणीचा विनयभंग

हेही वाचा - जालना बसस्थानकाचे काम २ वर्षांपासून रखडले; प्रवाशांची गैरसोय, उत्पन्नावरही पाणी

Intro:जालना:नळणी येथील शेतकरीचा १५.कुंटल कापुस जळून खाक..
जालना:शेतकरी वर्ग सध्या अडचणीत
सापडत आहे यदा वरून राजा मेहेरबान असला तरी पिके काही प्रमाणात धोक्यात सापडत आहे.जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नळणी येथील एका शेतकरीचे १०,ते १५,कुंटल कापुस शॉटसक्रीट मुळे जळुन खाक झाले शरद उत्तमराव जाधव असे शेतकर्याचे नाव आहे सध्या कापसाचा थोडफार भाव मिळत आहे तसेच कापसाचे भाव पुढे वाढणार असल्याचे संकेत लक्षात ठेवता शेतकरी बांधव आपल्या शेतातील कापुस वेचुन ठेवत आहे त्यातुनच नळणी येथील शरद जाधव यांनी सुध्दा कापुस वेचुन घरी ठेवले होते मात्र रात्री वेळी अचानक शॉटसक्रीट मुळे घरातील अंदाजे १०,ते १५,कुंटल कापुस जळुन खाक झाले त्यामुळे शेतकरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तरी
शासनाने नुकसान भरपाई मिळवुन घ्यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे..

Body:जालना:नळणी येथील शेतकरीचा १५.कुंटल कापुस जळून खाक..
जालना:शेतकरी वर्ग सध्या अडचणीत
सापडत आहे यदा वरून राजा मेहेरबान असला तरी पिके काही प्रमाणात धोक्यात सापडत आहे.जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नळणी येथील एका शेतकरीचे १०,ते १५,कुंटल कापुस शॉटसक्रीट मुळे जळुन खाक झाले शरद उत्तमराव जाधव असे शेतकर्याचे नाव आहे सध्या कापसाचा थोडफार भाव मिळत आहे तसेच कापसाचे भाव पुढे वाढणार असल्याचे संकेत लक्षात ठेवता शेतकरी बांधव आपल्या शेतातील कापुस वेचुन ठेवत आहे त्यातुनच नळणी येथील शरद जाधव यांनी सुध्दा कापुस वेचुन घरी ठेवले होते मात्र रात्री वेळी अचानक शॉटसक्रीट मुळे घरातील अंदाजे १०,ते १५,कुंटल कापुस जळुन खाक झाले त्यामुळे शेतकरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तरी
शासनाने नुकसान भरपाई मिळवुन घ्यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.