ETV Bharat / state

'दलित आणि मुस्लिम समाजाने वंचित आघाडीच्या पाठिशी ठाम रहावे'

राज्यात सध्या विरोधक राहिला नाही. विरोधक संपला की हुकूमशाही सुरू होते. आजपर्यंत मुस्लिम आणि दलित समाज हा अनेकांच्या पाठीशी उभा राहत आलेला आहे. मात्र निवडणूक झाली की त्यांना महत्व दिले जात नाही. आज पैसेवाल्यांना तिकीट दिले जात आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजासह, वंचित समाजाने आपले व्यक्ती स्वतंत्र बाधित ठेवण्यासाठी आघाडीला मतदान करवे, असे आवाहन लेखक आणि कलावंताकडून करण्यात आले आहे.

author img

By

Published : Sep 16, 2019, 12:15 PM IST

बैठकीचे दृश्ये

औरंगाबाद- आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठीशी राहावे, असे आवाहन आंबेडकरी आणि दलित लेखकांनी केले आहे. संविधान आणि देश टिकवण्यासाठी भाजपला सत्तेपासून बाहेर ठेवायचे आहे. तसेच भाजप विरोधात आघाडीला मतदान करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात लेखकांची भेट घेणार असल्याची माहिती आंबेडकरी लेखकांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना लेखक हेमंतकुमार कांबळे

राज्यात लोकसभेत एक प्रयोग झाला. मात्र त्याचा निकाल आपल्यासमोर आहे. केलेला प्रयोग योग्य रीतीने झाला नसल्याचा आरोप आंबेडकरी लेखक आणि कलावंतांनी केला आहे. औरंगाबादमधे आज लेखक आणि कलावंतांची बैठक पार पडली. या बैठकीत आघाडीला पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आंबेडकरी कलावंत आणि लेखकांनी जाहीर केले आहे.

राज्यात सध्या विरोधक राहिला नाही. विरोधक संपला की हुकूमशाही सुरू होते. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भक्कम पक्ष नाही. आजपर्यंत मुस्लिम आणि दलित समाज हा अनेकांच्या पाठीशी उभा राहत आलेला आहे. मात्र निवडणूक झाली की त्यांना महत्व दिले जात नाही. आज पैश्यावाल्याना तिकीट दिले जात आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजासह, वंचित समाजाने आपले व्यक्ती स्वातंत्र्य बाधित ठेवण्यासाठी आघाडीला मतदान करवे, असे आवाहन लेखक आणि कलावंताकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा- जायकवाडी धरणातून २००० क्यूसेसने पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

सरकारने वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देऊ असे म्हटले होते. उलट मिळालेल्या नोकऱ्या जात आहेत. आरक्षणाच्या बाबतीत नेहमीच भीती दायक बोलले जाते. असे बोलून समाजात तेढ निर्माण करण्याच काम सरकार करत आहेत. सरकार लोकशाहीला संपवण्याच काम करत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. त्यामुळे योग्य विरोधक आघाडी असल्याने हा निर्णय घेतल्याचे उपस्थित लेखकांनी सांगितले.

औरंगाबाद- आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठीशी राहावे, असे आवाहन आंबेडकरी आणि दलित लेखकांनी केले आहे. संविधान आणि देश टिकवण्यासाठी भाजपला सत्तेपासून बाहेर ठेवायचे आहे. तसेच भाजप विरोधात आघाडीला मतदान करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात लेखकांची भेट घेणार असल्याची माहिती आंबेडकरी लेखकांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना लेखक हेमंतकुमार कांबळे

राज्यात लोकसभेत एक प्रयोग झाला. मात्र त्याचा निकाल आपल्यासमोर आहे. केलेला प्रयोग योग्य रीतीने झाला नसल्याचा आरोप आंबेडकरी लेखक आणि कलावंतांनी केला आहे. औरंगाबादमधे आज लेखक आणि कलावंतांची बैठक पार पडली. या बैठकीत आघाडीला पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आंबेडकरी कलावंत आणि लेखकांनी जाहीर केले आहे.

राज्यात सध्या विरोधक राहिला नाही. विरोधक संपला की हुकूमशाही सुरू होते. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भक्कम पक्ष नाही. आजपर्यंत मुस्लिम आणि दलित समाज हा अनेकांच्या पाठीशी उभा राहत आलेला आहे. मात्र निवडणूक झाली की त्यांना महत्व दिले जात नाही. आज पैश्यावाल्याना तिकीट दिले जात आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजासह, वंचित समाजाने आपले व्यक्ती स्वातंत्र्य बाधित ठेवण्यासाठी आघाडीला मतदान करवे, असे आवाहन लेखक आणि कलावंताकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा- जायकवाडी धरणातून २००० क्यूसेसने पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

सरकारने वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देऊ असे म्हटले होते. उलट मिळालेल्या नोकऱ्या जात आहेत. आरक्षणाच्या बाबतीत नेहमीच भीती दायक बोलले जाते. असे बोलून समाजात तेढ निर्माण करण्याच काम सरकार करत आहेत. सरकार लोकशाहीला संपवण्याच काम करत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. त्यामुळे योग्य विरोधक आघाडी असल्याने हा निर्णय घेतल्याचे उपस्थित लेखकांनी सांगितले.

Intro:आगामी निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादीच्या पाठीशी राहण्याचे आवाहन आंबेडकरी आणि दलित लेखकांनी महाराष्ट्राच्या जनतेला केलं आहे. संविधान आणि देश टिकवण्यासाठी भाजपला सत्तेपासून बाहेर ठेवण्याची असल्याने आता भाजप विरोधात आघाडीला मतदान करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात लेखकांची भेट घेणार असल्याचे माहिती आंबेडकरी लेखकांनी दिली आहे.


Body:राज्यात लोकसभेत एक प्रयोग झाला मात्र निकाल समोर आहे. केलेला प्रयोग योग्य रीतीने झाला नसल्याचा आरोप आंबेडकरी लेखक आणि कलावंतांनी केलाय. औरंगाबादमधे लेखक आणि कलावंतांची बैठक पार पडली. या बैठकीत आघाडीला पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आंबेडकरी कलावंत आज लेखकांनी जाहीर केलं.


Conclusion:आज राज्यात विरोधक राहिला नाही. विरोधक संपला की हुकूमशाही सुरू होते. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भक्कम पक्ष नाही, आज पर्यंत मुस्लिम आणि दलित समाज हा अनेकांच्या पाठीशी उभा राहतो, मात्र निवडणूक झाली की त्यांना महत्व दिले जात नाही. आज पैश्यावाल्यानं तिकीट दिले जातात. त्यामुळे आंबेडकरी समाजासह, वंचित समाजाने आपलं व्यक्ती स्वतंत्र बाधित ठेवण्यासाठी आघाडीला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं. सरकारने वर्षाला दोन कोटी नौकऱ्या देऊ म्हणलं मात्र मिळालेल्या नौकऱ्या जात आहेत. आरक्षणाच्या बाबतीत नेहमीच भीती दायक बोललं जातं आहे. अस बोलून समाजात तेढ निर्माण करण्याच काम सरकार करत आहेत. सरकार लोकशाहीला संपवण्याच काम करत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. त्यामुळे योग्य विरोधक आघाडी असल्याने हा निर्णय घेतल्याचे उपस्थित लेखकांनी सांगितलं.
byte - हेमंतकुमार कांबळे - लेखक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.