ETV Bharat / state

गंगापूर तालुक्यात वनीकरण मोहिमेचा उडाला बोजवारा - गंगापूर सामाजिक वनीकरण विभाग

गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना वृक्षरोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपांचे वाटप करण्यात आले. मात्र, ग्रामपंचायतींकडून या योजनांना पायदळी तुडवले जात असल्याचे समोर आले आहे.

वाळलेल्या रोपांचा ढिगारा
author img

By

Published : Oct 17, 2019, 10:15 AM IST

औरंगाबाद - नैसर्गिक आपत्ती, पर्यावरणाचे बदलते स्वरूप लक्षात घेता राज्यभरात सरकारच्या विविध विभागांमार्फत आणि सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले जातात. दरवर्षी झाडे लावण्यासाठी सरकार लाखो रुपये खर्च करून योजना राबवत आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडून या योजनांना पायदळी तुडवले जात आहे.

हेही वाचा- रविकांत तुपकरांचा १९ दिवसानंतर 'स्वाभिमान' जागा.. बूंद से गयी वो हौदसे आयेगी?


गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना वृक्षरोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपांचे वाटप करण्यात आले. मात्र, कदीम शहापूर ग्रामपंचायतने या रोपांची लागवड केली नाही. ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूलाच या वाळलेल्या रोपांचा ढिगारा पडला आहे. याबाबत सरपंचांशी संवाद साधला असता, सर्व रोपांचे वाटप करण्यात आले आहे असे सांगितले. मग हा वाळलेल्या रोपांचा ढिग कसा दिसतो? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

औरंगाबाद - नैसर्गिक आपत्ती, पर्यावरणाचे बदलते स्वरूप लक्षात घेता राज्यभरात सरकारच्या विविध विभागांमार्फत आणि सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले जातात. दरवर्षी झाडे लावण्यासाठी सरकार लाखो रुपये खर्च करून योजना राबवत आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडून या योजनांना पायदळी तुडवले जात आहे.

हेही वाचा- रविकांत तुपकरांचा १९ दिवसानंतर 'स्वाभिमान' जागा.. बूंद से गयी वो हौदसे आयेगी?


गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना वृक्षरोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपांचे वाटप करण्यात आले. मात्र, कदीम शहापूर ग्रामपंचायतने या रोपांची लागवड केली नाही. ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूलाच या वाळलेल्या रोपांचा ढिगारा पडला आहे. याबाबत सरपंचांशी संवाद साधला असता, सर्व रोपांचे वाटप करण्यात आले आहे असे सांगितले. मग हा वाळलेल्या रोपांचा ढिग कसा दिसतो? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Intro:वनीकरण मोहिमेचा उडवला फज्जा,
शेकडो रोपटे लावण्याआभावी झाली जाळून खाक.

औरंगाबाद- एकीकडे सरकार दर वर्षी झाडे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करून योजना राबवत आहे,
तर दुसरीकडे ग्राम पंचायत कडून या योजनांचे तीन तेरा नऊ बारा वाजविले जात आहे.
निसर्गाची होत असलेली हानी सतत येणारी नैसर्गिक आपत्ती,पर्यावरणाचे बदलते स्वरूप लक्ष्यात घेता राज्यभरात शासनाच्या विविध विभागा मार्फत सामाजिक संस्था यांच्या कडून वृक्ष रोपणाचे कार्यक्रम घेतले जातात.Body:परंतु शासनाच्या या संकल्पनेचा गृप ग्राम पंचायत कदीम शहापूर,नंद्राबाद हरताळ फासल्याचे या वाळलेल्या रोपाकडे पाहता दिसून येत आहे.
वृक्ष तोडी मुळे होणारी हानी रोखण्यासाठी पर्यावरण संवर्धन संरक्षणसाठी शासनाने तेरा कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे त्यामुळेराज्यात अनेक ठिकाणीवृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे त्यानुसार सर्वच ठिकाणी तसेच ग्रामपंचायतीना दरवर्षी सामाजिक वणीकरन मोफत झाडे पुरवली जाते.
गंगापूर तालुक्यात इतर ग्राम पंचायत च्या वतीने पडीक जमिनीवर रस्त्याच्या दुतर्फा व गावठाण जागेवर वृक्षरोपणासाठी विभागाकडून रोपे देण्यात आले होते परंतु ग्रा प कदीम शहापूर ने रोपे लागवड न करता ग्रा.प.कार्यालयाच्या बाजूलाच ढिगारा करुन टाकलेली आहे. रोपट्यांवर ना पाणी न काळजी घेतल्या मुळे झाडे वाळून त्यांचा उकिरडा झाला आहे.Conclusion:या विषयी सरपंचाशी संवाद साधला असता सर्व झाडे वाटप करण्यात आले असल्याचे ते बोलले मंग हे वाळलेले झाडांचा ढिगार कसा हा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रतिक्रिया:- लाखो रुपये खर्च करून सरकार एकीकडे झाडे लावत आहे तर पर्यावरणासारख्या विषयावर ग्राम पंचायत ला कसलेही गांभीर्य नसल्याचे स्पस्ट दिसून येत आहे.या विषयी पूर्ण चौकशी व्हावी :- सुलेमान पठाण, नागरिक नंद्राबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.