ETV Bharat / state

२० कलमी मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन, पोलीस पाटील संघाचा इशारा

राज्यातील रिक्त पोलीस पाटलांची पदे त्वरित भरण्यात यावी, सेवा निवृत्तीचे वय ६० वर्षांवरून ६५ वर्ष करण्यात यावे, पेंशन योजना सुरू करावी, मानधन महिन्याच्या १० तारखेपर्यंत खात्यात जमा करण्यात यावे, या आंदोलकांच्या मुख्य मागण्या आहेत.

author img

By

Published : Feb 9, 2020, 10:05 PM IST

police patil
२० कलमी मागण्या पूर्ण न केल्याचा आंदोलन, पोलीस पाटील संघाटा इशारा

अमरावती - जिल्ह्यासह राज्यातील पोलीस पाटलांचे मानधन गेल्या ५ महिन्यांपासून थकीत आहे. या थकीत रकमेसह प्रवास भत्ता आणि इतर २० कलमी मागण्या शिवजयंतीपर्यंत पूर्ण करण्यात याव्यात, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करू, असा इशारा पोलीस पाटील संघाने दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.

२० कलमी मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन, पोलीस पाटील संघाचा इशारा

हेही वाचा - 'शिवसेना हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही'

राज्यातील रिक्त पोलीस पाटलांची पदे त्वरित भरण्यात यावी, सेवा निवृत्तीचे वय ६० वर्षांवरून ६५ वर्ष करण्यात यावे, पेंशन योजना सुरू करावी, मानधन महिन्याच्या १० तारखेपर्यंत खात्यात जमा करण्यात यावे, या आंदोलकांच्या मुख्य मागण्या आहेत.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीवर चौथी शस्त्रक्रिया, प्रकृती नाजूकच

पोलीस पाटील हा शासनाच्या प्रत्येक कामात मदत करण्यासह शासन आणि नागरिकांमध्ये दुवा म्हणुन काम करतो. गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असते.

अमरावती - जिल्ह्यासह राज्यातील पोलीस पाटलांचे मानधन गेल्या ५ महिन्यांपासून थकीत आहे. या थकीत रकमेसह प्रवास भत्ता आणि इतर २० कलमी मागण्या शिवजयंतीपर्यंत पूर्ण करण्यात याव्यात, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करू, असा इशारा पोलीस पाटील संघाने दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.

२० कलमी मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन, पोलीस पाटील संघाचा इशारा

हेही वाचा - 'शिवसेना हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही'

राज्यातील रिक्त पोलीस पाटलांची पदे त्वरित भरण्यात यावी, सेवा निवृत्तीचे वय ६० वर्षांवरून ६५ वर्ष करण्यात यावे, पेंशन योजना सुरू करावी, मानधन महिन्याच्या १० तारखेपर्यंत खात्यात जमा करण्यात यावे, या आंदोलकांच्या मुख्य मागण्या आहेत.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीवर चौथी शस्त्रक्रिया, प्रकृती नाजूकच

पोलीस पाटील हा शासनाच्या प्रत्येक कामात मदत करण्यासह शासन आणि नागरिकांमध्ये दुवा म्हणुन काम करतो. गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असते.

Intro:अमरावती जिल्हया सह राज्यातील पोलीस पाटलांचे वेतन मागील पाच महिन्यांपासून थकीत असून मानधन , प्रवासभत्ता व इतर २o कलमी मागण्या शिवजयंती पर्यंत पूर्ण करण्यात याव्यात . अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा शुक्रवारी ( दि. ७ ) पोलीस पाटील संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातुन देण्यात आला आहेBody:पोलीस पाटील हा शासनाच्या प्रत्येक कामात मदत करणारा व नागरिकांमध्ये शासनाची प्रतिमा उंचविण्याकरिता दोघांमधिल दुवा म्हणुन काम करत असतो . गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीसांना २४ तास मदत करतो . राज्यातील रिकत पोलीस पाटलांचे पदे त्वरित भरण्यात यावे . पोलीस पाटलांचे सेवानिवृत्ती वय ६o वर्षवरून ६५ वर्ष करावे , सेवानिवृत्त पोलीस पाटील यांना पेंशन योजना सुरू करावी . मानधन प्रत्येक महिण्याच्या १० तारीख पर्यंत खात्यामध्ये जमा करावे , आदी २० मागण्या करण्यात आल्या . जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना राज्याध्यक्ष राहुल पाटील सावरकर , दिलीपराव पोहोकार , विनायकराव काकड , जीवन पाटील काळे, संदीप पाटील नेवरे, शिवानंद पाटील , निलाकांत पुसदेकर , शैलेश पाटील पोटे , सावंत पाटील , विनायकराव ढवळे , घुरडे पाटील , इंगोले ताई , प्रविण ठाकरे , गायकी पाटील , कोहळे पाटील , अमोल खांडे , विजय घटाळे , खंडारे पाटील , दिलीप धोंडे , भुजंग गावंडे , देशमुख पाटील , भिलावेकर पाटील , सुरेश घीये, नितीन गोरले , सुनिल वानखडे , प्रशांत तिडके , दिलीप राऊत , विनोद डुकरे , महेन्द्र मेश्राम , कैलास डवले , राहुल ठाकरे , मेहरे पाटील , तडस पाटील , दिपक ढोके , गोस्वामी पाटील , गजबे पाटील , भगत पाटील आदी उपस्थित होते .Conclusion:पोलीस पाटील हा प्रशासन व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा आहे, त्यांच्या मागणीबाबत शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.