ETV Bharat / state

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

अतिवृष्टीमुळे शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस आदी पिके हातातोंडाशी आलेली असताना गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे यावर्षीचे आर्थिक गणीत कोलमडण्याच्या बेतात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या मुलांना शैक्षणिक शुल्क भरणे अवघड होऊन बसले आहे. संपूर्ण अमरावती विभागात शेती अरिष्टात सापडली आहे.

author img

By

Published : Nov 11, 2019, 4:51 PM IST

Updated : Nov 11, 2019, 6:34 PM IST

विद्यार्थ्यांच्या वतीने कुलगुरुंना निवेदन देण्यात आले

अमरावती - पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. यासंबंधीचे निवेदन संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरुंना देण्यात आले.

अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्याची प्रतिक्रिया


अतिवृष्टीमुळे शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस आदी पिके हातातोंडाशी आलेली असताना गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे यावर्षीचे आर्थिक गणीत कोलमडण्याच्या बेतात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या मुलांना शैक्षणिक शुल्क भरणे अवघड होऊन बसले आहे. संपूर्ण अमरावती विभागात शेती अरिष्टात सापडली आहे.


त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शुल्क माफीची मागणी केली आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरुंना यासंबंधी निवेदन देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे असे या निवेदनात म्हटले आहे. यावर विद्यापीठ प्रशासनाने काय निर्णय घेतला याची माहिती समजू शकली नाही

अमरावती - पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. यासंबंधीचे निवेदन संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरुंना देण्यात आले.

अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्याची प्रतिक्रिया


अतिवृष्टीमुळे शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस आदी पिके हातातोंडाशी आलेली असताना गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे यावर्षीचे आर्थिक गणीत कोलमडण्याच्या बेतात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या मुलांना शैक्षणिक शुल्क भरणे अवघड होऊन बसले आहे. संपूर्ण अमरावती विभागात शेती अरिष्टात सापडली आहे.


त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शुल्क माफीची मागणी केली आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरुंना यासंबंधी निवेदन देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे असे या निवेदनात म्हटले आहे. यावर विद्यापीठ प्रशासनाने काय निर्णय घेतला याची माहिती समजू शकली नाही

Intro:अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची गुलगुरु यांच्या कडे मागणी.
---------------------------------------------
अमरावती अँकर
या वर्षी अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.हाता तोंडाशी आलेले सोयाबीन ,कपाशी, आदी पीक हे हिरावुन नेले त्यातच मालाला भाव नसल्याने मेटाकुटीला आलेल्या अमरावती जिल्ह्यासह विभागातील ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती ने परीक्षा शुल्क माफ करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांनी कुलगुरू यांना निवेदना द्वारे केली आहे.

संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती अंतर्गत येणाऱ्या शेकडो महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शेतकरीपुत्र आहे.त्यातच यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट अवेळी आलेल्या पावसामुळे कोलमडल्याने शेतकरी चिंतेत आहे.अशा परिस्थितीत महाविद्यालयातील परीक्षा शुल्क भरण्याची परिस्थिती ही विद्यार्थ्यांची नसल्याने अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण अमरावती विभागातील विद्यार्थ्यांचे सर्व परीक्षा शुल्क माफ करावे अशी मागणी राष्ट्रवादीने विद्यार्थी काँग्रेसने निवेदना द्वारे केली आहे.

बाईट-अभिषेक इंगळे-राष्ट्रवादी विद्यार्थी प्रवक्ताBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Nov 11, 2019, 6:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.