ETV Bharat / state

राष्ट्रपतींच्या कामाचे श्रेय घेतात अडसूळ - माजी आमदार शेखावत

रावसाहेब शेखावत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात केलेल्या विकासाचे श्रेय लाटणाऱ्या व्यक्तीला आता त्यांच्या जिल्ह्यात परत पाठविण्याचे आवाहन केले.

author img

By

Published : Mar 26, 2019, 3:31 PM IST

आनंदराव आडसूळ

अमरावती - शहराचा खरा विकास हा प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती पदावर असताना झाला. रेल्वे स्टेशन, अचलपूरची फिनले मिल प्रतिभाताईंनीच सुरू केली. न्यायालयाची भव्य इमारत उभारण्यात आली. मात्र, विद्यमान खासदार त्यांच्या या कामाचे श्रेय लाटत असल्याचा आरोप माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी केला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजपेठ चौक येथे सभा आयोजित करण्यात आली होती. माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह रिपाइंचे राजेंद्र गवई, शरद तसरे, सुनील वऱ्हाडे, किशोर बोरकर आदी उपस्थित होते.

अमरावती - शहराचा खरा विकास हा प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती पदावर असताना झाला. रेल्वे स्टेशन, अचलपूरची फिनले मिल प्रतिभाताईंनीच सुरू केली. न्यायालयाची भव्य इमारत उभारण्यात आली. मात्र, विद्यमान खासदार त्यांच्या या कामाचे श्रेय लाटत असल्याचा आरोप माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी केला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजपेठ चौक येथे सभा आयोजित करण्यात आली होती. माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह रिपाइंचे राजेंद्र गवई, शरद तसरे, सुनील वऱ्हाडे, किशोर बोरकर आदी उपस्थित होते.

Intro:अमरावती शहरात खरा विकास हा माजी आई प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना झाला. शहरातील रेल्वेस्टेशन, अचलपूरची फिनले मिल प्रतिभाताईनी सुरू केली. न्यायालयाची भव्य इमारत उभारण्यात आली. मात्र विद्यमान खासदार या कामाचे श्रेय लाटत असल्याचा आरप माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी केला.


Body:काँग्रेस, राष्ट्रवादी कंग्रेस आणि युबस्वाभिमान आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजपेठ चौक येथे सभा आयोजित करण्यात आली माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई,. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह रिपाइं चे राजेंद्र गवई, शरद तसरे, सुनील वऱ्हाडे, किशोर बोरकर आदी उपस्थित होते. यावेळी रावसाहेब शेखावत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात केलेल्या विकासाचे श्रेय लाटणाऱ्या व्यक्तीला आता त्यांच्या जिल्ह्यात परत पाठविण्याचे आवाहनही यावेळी केले.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.