ETV Bharat / state

बच्चू कडू रक्तदान करून भरणार उमेदवारी अर्ज

राज्यभरात उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. मात्र, बच्चू कडू यांनी रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

author img

By

Published : Oct 2, 2019, 9:35 PM IST

आमदार बच्चू कडू

अमरावती - अनेक आगळ्या-वेगळया प्रकारच्या आंदोलनांनी सरकारला जेरीस आणणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू हे सातत्याने चर्चेत राहतात. सध्या राज्यभरात उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. मात्र, बच्चू कडू यांनी रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

बच्चू कडू यांनी रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला


दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या परतवाडा शहरात घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे शहरात तणाव आहे. आपल्या शहरात शांतता नांदावी यासाठी रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला आहे. तसेच रॅलीही रद्द करण्यात आली असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. शुक्रवारी चार तारखेला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

हेही वाचा - अमरावतीच्या परतवाडा शहरात तरुणाने साकारली २५ फुटाची महात्मा गांधींची रांगोळी

परतवाडा शहरात जुगाराच्या खेळातील वादातून एकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर शहरात तणाव वाढला, याच तणावातून आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाकडून शहरात संचार बंदी लागू करण्यात आली होती.

अमरावती - अनेक आगळ्या-वेगळया प्रकारच्या आंदोलनांनी सरकारला जेरीस आणणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू हे सातत्याने चर्चेत राहतात. सध्या राज्यभरात उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. मात्र, बच्चू कडू यांनी रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

बच्चू कडू यांनी रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला


दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या परतवाडा शहरात घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे शहरात तणाव आहे. आपल्या शहरात शांतता नांदावी यासाठी रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला आहे. तसेच रॅलीही रद्द करण्यात आली असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. शुक्रवारी चार तारखेला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

हेही वाचा - अमरावतीच्या परतवाडा शहरात तरुणाने साकारली २५ फुटाची महात्मा गांधींची रांगोळी

परतवाडा शहरात जुगाराच्या खेळातील वादातून एकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर शहरात तणाव वाढला, याच तणावातून आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाकडून शहरात संचार बंदी लागू करण्यात आली होती.

Intro:स्तुत्य उपक्रम-आ बच्चू कडू रक्तदान करून भरणार उमेदवारी अर्ज.

खुनाच्या घटनेने हादरलेल्या परतवाडा शहरात शांतता नांदावी यासाठी निर्णय.
-----------------------------------------------
अमरावती अँकर
अनेक अगळ्या वेगळया आंदोलनांनी सरकारला जेरीस आणणारे प्रहारचे आ बच्चू कडू हे सातत्याने चर्चेत राहतात. उद्या राज्यभरात मोठया प्रमाणावर उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.त्यासाठी लाखोंचा खर्च करतात. परंतु दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या परतवाडा शहरात घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे शहरात तणाव आहे.त्यामुळे आपल्या शहरात शांतता नांदावी यासाठी चार तारखेला शुक्रवारी आमदार बच्चू यांनी रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे .सोबतच नामांकन रॅलीही ही रद्द केली असल्याचं आ बच्चू कडू यांनी etv भारतशी बोलताना सांगितले..

दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या परतवाडा शहरात जुगाराच्या खेळातील वादातून एकाची हत्या करण्यात आली त्यानंतर परतवाडा शहरात तणाव वाढला याच तणावातून आणखी दोघांचा मृत्यू झाला त्यामुळे शहरात प्रशासना कडून संचार बंदी लागू करण्यात आली होती.आता परतवाडा शहर पूर्वपदावर येत आहे.त्यामुळे आपल्या शहरात शांतता नांदावी यासाठी चार तारखेला आमदार बच्चू कडू हे रक्तदान करून आपला उमेदवारी अर्ज दाखक करणार आहे.दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात येणारी रॅलीही रद्द करण्यात आली असून उद्या कुठलाही मोठा कार्यक्रम न करता आमदार बच्चू कडू हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे...

फोटो घेणेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.