ETV Bharat / state

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा- पातोडे

author img

By

Published : Feb 2, 2020, 11:03 AM IST

'या अर्थसंकल्पामध्ये महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांसाठी काहीही नाही. शिवाय जाहीर करण्यात आलेल्या सवलतींची शेतकऱ्यांना गरज नाही,' असे भाष्य पातोडे यांनी केले.

budget
राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी

अकोला - व्यापारी आणि भाजपधार्जिण्या मोठ्या घराण्यांसाठी हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका करत त्यांनी या अर्थसंकल्पाचा निषेध केला.

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा- पातोडे

हेही वाचा - अर्थसंकल्प 2020 : जाणून घ्या 'बजेट'नंतर काय स्वस्त अन् काय महाग ...

'या अर्थसंकल्पामध्ये महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांसाठी काहीही नाही. शिवाय जाहीर करण्यात आलेल्या सवलतींची शेतकऱ्यांना गरज नाही,' असे भाष्य पातोडे यांनी केले. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव दिल्यास हा अर्थसंकल्प योग्य ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला.

हेही वाचा - करदात्यांना सरकारचा दिलासा; अशी आहे नवी 'करप्रणाली'

अकोला - व्यापारी आणि भाजपधार्जिण्या मोठ्या घराण्यांसाठी हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका करत त्यांनी या अर्थसंकल्पाचा निषेध केला.

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा- पातोडे

हेही वाचा - अर्थसंकल्प 2020 : जाणून घ्या 'बजेट'नंतर काय स्वस्त अन् काय महाग ...

'या अर्थसंकल्पामध्ये महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांसाठी काहीही नाही. शिवाय जाहीर करण्यात आलेल्या सवलतींची शेतकऱ्यांना गरज नाही,' असे भाष्य पातोडे यांनी केले. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव दिल्यास हा अर्थसंकल्प योग्य ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला.

हेही वाचा - करदात्यांना सरकारचा दिलासा; अशी आहे नवी 'करप्रणाली'

Intro:अकोला - केंद्र सरकार मधील अर्थमंत्री यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजनेमध्ये ठोस असे काहीच नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर त्यासोबतच त्यांच्या मालाला हमी भाव दिल्यास हा अर्थसंकल्प योग्य ठरेल, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी करीत सामान्य नागरिकांसह महिला व युवकांसाठी कुठलाच जाहीरनामा या अर्थसंकल्पातून पूर्ण झाला नसल्याचाही आरोप त्यांनी 'इटीव्ही भारत' शी बोलताना केला.
Body:या अर्थसंकल्पामध्ये बेरोजगारी बाबत योग्य ती पावले उचलली गेली नाहीत. देशाची आर्थिक बाब मजबूत होणार असल्याची भाषा भाजप सरकार करीत असली तरी भविष्यात या अर्थसंकल्पाचे दुष्परिणाम जास्त दिसून येणार आहेत. त्यामुळे या या अर्थसंकल्पाचा वंचित बहुजन आघाडी करून निषेध करण्यात येत आहे. हा अर्थसंकल्प भाववाढीवर अंकुश आणण्यापेक्षा भाववाढीला अधिक वाव देण्यासारखा असल्याने या मधून कुठलाही ही घटक सुखी राहणार नसल्याचा घणाघात हि त्यांनी करीत देशाच्या प्रगती पेक्षा महागाईसाठी उपयुक्त असल्याचा आरोपही वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.

बाईट - राजेंद्र पातोडे
प्रदेश प्रवक्ता, व्हिबीए, अकोलाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.