ETV Bharat / state

साई जन्मभूमी वाद: आजपासून शिर्डी बेमुदत बंद, मंदिर, रुग्णालये राहणार सुरुच

author img

By

Published : Jan 19, 2020, 8:15 AM IST

Updated : Jan 19, 2020, 9:35 AM IST

पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याबाबतचे वक्तव्य मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र, या वक्तव्यावरुन चांगलेच वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री त्यांचे वक्तव्य मागे घेत नाहीत तोपर्यंत, शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

Today Shirdi Closed  Due To  Sai Birthplace Dispute
आजपासून शिर्डी बेमुदत बंद

अहमदनगर - पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याबाबतचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या वक्तव्यावरुन चांगलेच वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री त्यांचे वक्तव्य मागे घेत नाहीत तोपर्यंत, शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. आजपासून हा बंद सुरु करण्यात येणार आहे. मात्र, मंदिर, रुग्णालये सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

साईबाबांच्या जन्मभूमीच्या उल्लेखाविरोधात शिर्डी ग्रामस्थांनी चिड व्यक्त केली आहे. आजपासून शिर्डी बेमुदत बंदची हाक दिली असून, त्यासाठी द्वारकामाईसमोर ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी शिर्डीसह पंचक्रोषीतील ग्रामस्थांसह शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित होते. ग्रामसभेत साई संस्थानचे पुजारी बाळाकृष्ण जोशी यांनी साईचरीत्रातील गोष्टींच्या नोंदीची माहीती दिली. त्याचबरोबर साईबाबांच्या समकालीन भक्तांनीही त्यांच्या पुर्वजांकडे साईबाबांनी जन्मस्थळाचा उल्लेख केला नसल्याने पाथरीकरांचा दावा खोटा असल्याचे ठाम मत मांडले. काही प्रवृत्ती जन्मस्थळाचा वाद निर्माण करत असल्याचे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पाथरीच साईमंदीर अनेक मंदीरांपैकीच एक आहे. या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी शासनाची अधिकृत भूमिका जाहीर करावी असेही विखे पाटील म्हणाले.

आजपासून शिर्डी बेमुदत बंद

शिर्डीबरोबरच राहाता, नांदुर्खी, एकरुखे, अस्तगाव , सावळीविहीर, निघोज, नपावाडी,केलवड, रुई ही गावेही बंद पाळणार आहेत. या गावचांही शिर्डीबंदला पाठींबा आहे. पाथरीकर 29 पुरावे असल्याचा दावा करत आहेत. पाथरीकरांनी शिर्डीला यावे त्यांच्या विरोधात आम्ही 30 पुरावे देतो, असे आवाहन शिर्डीकरांनी केला आहे. आजपासून शिर्डी बेमुदत बंदला सुरुवात होणार आहे. सकाळी १० वाजता शिर्डीतून सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या ग्रामसभेच शिर्डीकरांनी चार ठराव समंत केले.

पाथरीला निधी देण्यास विरोध नाही केवळ जन्मभूमी उल्लेख करण्यास विरोध. इतर आठ जन्मस्ळाच्या दाव्यात तथ्य नाही मुख्यमंत्र्यांनी पाथरी जन्मस्थळाबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे. जो पर्यंत वक्तव्य मागे घेत नाहीत तोपर्यंत शिर्डी बेमुदत बंद राहणार. भाविक देव आहेत त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणार असल्याचे शिर्डीकरांनी सांगितले.

अहमदनगर - पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याबाबतचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या वक्तव्यावरुन चांगलेच वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री त्यांचे वक्तव्य मागे घेत नाहीत तोपर्यंत, शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. आजपासून हा बंद सुरु करण्यात येणार आहे. मात्र, मंदिर, रुग्णालये सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

साईबाबांच्या जन्मभूमीच्या उल्लेखाविरोधात शिर्डी ग्रामस्थांनी चिड व्यक्त केली आहे. आजपासून शिर्डी बेमुदत बंदची हाक दिली असून, त्यासाठी द्वारकामाईसमोर ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी शिर्डीसह पंचक्रोषीतील ग्रामस्थांसह शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित होते. ग्रामसभेत साई संस्थानचे पुजारी बाळाकृष्ण जोशी यांनी साईचरीत्रातील गोष्टींच्या नोंदीची माहीती दिली. त्याचबरोबर साईबाबांच्या समकालीन भक्तांनीही त्यांच्या पुर्वजांकडे साईबाबांनी जन्मस्थळाचा उल्लेख केला नसल्याने पाथरीकरांचा दावा खोटा असल्याचे ठाम मत मांडले. काही प्रवृत्ती जन्मस्थळाचा वाद निर्माण करत असल्याचे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पाथरीच साईमंदीर अनेक मंदीरांपैकीच एक आहे. या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी शासनाची अधिकृत भूमिका जाहीर करावी असेही विखे पाटील म्हणाले.

आजपासून शिर्डी बेमुदत बंद

शिर्डीबरोबरच राहाता, नांदुर्खी, एकरुखे, अस्तगाव , सावळीविहीर, निघोज, नपावाडी,केलवड, रुई ही गावेही बंद पाळणार आहेत. या गावचांही शिर्डीबंदला पाठींबा आहे. पाथरीकर 29 पुरावे असल्याचा दावा करत आहेत. पाथरीकरांनी शिर्डीला यावे त्यांच्या विरोधात आम्ही 30 पुरावे देतो, असे आवाहन शिर्डीकरांनी केला आहे. आजपासून शिर्डी बेमुदत बंदला सुरुवात होणार आहे. सकाळी १० वाजता शिर्डीतून सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या ग्रामसभेच शिर्डीकरांनी चार ठराव समंत केले.

पाथरीला निधी देण्यास विरोध नाही केवळ जन्मभूमी उल्लेख करण्यास विरोध. इतर आठ जन्मस्ळाच्या दाव्यात तथ्य नाही मुख्यमंत्र्यांनी पाथरी जन्मस्थळाबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे. जो पर्यंत वक्तव्य मागे घेत नाहीत तोपर्यंत शिर्डी बेमुदत बंद राहणार. भाविक देव आहेत त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणार असल्याचे शिर्डीकरांनी सांगितले.

Intro:



Shirdi_Ravindra Mahale


ANCHOR_ साईबाबांची जन्मभुमी पाथरी नसल्याच्या भुमिकेवर शिर्डी करांच ठाम मत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाथरीचा साईचा जन्मस्थळ असा केलाला उल्लेख मागे घ्यावा तसेच साईंना कोणत्याही जाती धर्मात बांधु नये अशी मागणी घेवुन...शिर्डीकरांनी आज रात्री पासुन शिर्डी बेमुदत बंद पुकारलाय आज झालेल्या ग्रामसभेतील पंचक्रोषीतल्या ग्रामस्थांनीही उपस्थीत राहत पंचक्रोषीतील गावे बंद ठेवणार असल्याच सांगीतल....

VO_ साईबाबांच्या जन्मभुमिच्या उल्लेखा विरोघात शिर्डी ग्रामस्थांनी चिड व्यक्त करत उद्या पासुन शिर्डी बेमुदत बंदची हाक दिली असुन त्या साठी आज द्वारकामाई समोर ग्रामसभा घेण्यात आली या वेळी शिर्डीसह पंचक्रोषीतील ग्रामस्थसह शिर्डीचे आमदार राधाक्रूष्ण विखे पाटील हे ही उपस्थीत होते ग्रामसभेत साई संस्थानचे पुजारी बाळक्रूष्ण जोशी यांनी साईचरीत्रातील गोष्टींचा नोंदीची माहीती दिली त्याच बरोबरीने साईबाबांच्या समकालीन भक्तांनी ही त्यांच्या पुर्वजांन कडे साईबाबांनी जन्मस्थळाचा उल्लेख केला नसल्याने पाथरीकरांचा दावा खोटा असल्याच ठाम मत मांडत राधाक्रुष्ण विखे पाटलांनीही जन्म स्थळाचा वाद काही प्रवूत्ती वाद उपस्थीत करतायेत अस सांगत पाथरीच साई मंदीर अनेक मंदीरा पैकीच एक मंदीर आहे....शिर्डी करांची कोना विरुध्द नाही की कोना व्यक्ती विरोधात नाहीये अस सांगत काही लोक शिर्डीच अर्थकारण या वर अवलंबुन असल्याचे बेछुट आरोप करतायेत त्याचा निशेध करत मुख्यमंत्र्यांनी शासनाची अधिक्रूत भुमिका जाहीर करण्याची मागणी करत
त्या नंतर कोनाला काय कोनाचे दरवाजे ठोठवायचे ठोठवुद्यात अस म्हटलय....


VO_ राहाता शहरही बंद ठेवण्यात एकरुखे आणि सावळीविहीर, निघोज, नपावाडी,केलवड,
ही गावेही बंद रहाणार येणार नांदुर्खी ,अस्तगाव ,रुई या गावचांही शिर्डी बंदला पाठींबा आहे पाथरीकर 29 पुरावे असल्याता दावा करतायेत त्यांनी शिर्डीला याव त्यांच्या विरोधात आम्ही 30 पुरावे देतो अस अवाहन केलय आज रात्री बारा पासुन शिर्डी बेमुदत बंदला सुरुवात होणार असुन उद्या सकाळी दहा वाजता शिर्डीतुन सदभावना रँली काढण्यात येणार आहे आज झालेल्या ग्रामसभेच शिर्डीकरांनी चार ठराव समंत केलेत चार ठराव संमत
पाथरीला निधी देण्यास विरोध नाही केवळ जन्मभुमी उल्लेख करण्यास विरोध इतर आठ जन्मस्ळाच्या दाव्यात तथ्य नाही मुख्यमंत्र्यांनी पाथरी हा जन्मस्ळा बाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे जो पर्यत मागे घेत नाही तो पर्यंत शिर्डी बेमुदत बंद राहणार...भाविक देव आहेत त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणार शिर्डीकर....Body:mh_ahm_shirdi_shirdi band_19_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_shirdi band_19_visuals_bite_mh10010
Last Updated : Jan 19, 2020, 9:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.