ETV Bharat / state

बीजमाता राहीबाई पोपरेंची 'पद्मश्री'नंतर पहिली मुलाखत 'ईटीव्ही' भारतला, पाहा काय म्हणाल्या..

नगर जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये बीज संरक्षण आणि संवर्धनाचे काम त्या करतात. या पुरस्काराबद्दल त्यांनी समाज-शासनाबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त करताना भविष्यातही आदिवासी भागातील निसर्ग संपत्तीचे जतन आणि संवर्धन करत राहीन, असा विश्वास व्यक्त केला.

author img

By

Published : Jan 26, 2020, 11:21 AM IST

Updated : Jan 26, 2020, 12:25 PM IST

अहमदनगर
अहमदनगर

अहमदनगर - जैविक बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहिबाई पोपेरे यांच्या कामाची दखल सरकारने घेतली आहे. शंभरहून अधिक देशी बियाणांचे जतन करणाऱ्या राहिबाईंना बीजमाता म्हणून ओळखले जाते. त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया

नगर जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये बीज संरक्षण आणि संवर्धनाचे काम त्या करतात. या पुरस्काराबद्दल त्यांनी समाज आणि शासनाबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त करताना भविष्यातही आदिवासी भागातील निसर्ग संपत्तीचे जतन आणि संवर्धन करत राहीन, असा विश्वास व्यक्त केला.

अहमदनगर - जैविक बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहिबाई पोपेरे यांच्या कामाची दखल सरकारने घेतली आहे. शंभरहून अधिक देशी बियाणांचे जतन करणाऱ्या राहिबाईंना बीजमाता म्हणून ओळखले जाते. त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया

नगर जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये बीज संरक्षण आणि संवर्धनाचे काम त्या करतात. या पुरस्काराबद्दल त्यांनी समाज आणि शासनाबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त करताना भविष्यातही आदिवासी भागातील निसर्ग संपत्तीचे जतन आणि संवर्धन करत राहीन, असा विश्वास व्यक्त केला.

Intro:अहमदनगर- सरकारने कामाची दखल घेतली याचा आनंद पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपेरे यांची प्रतिक्रिया..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_padashmri_rahibai_1_2_one_7204297

अहमदनगर- सरकारने कामाची दखल घेतली याचा आनंद पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपेरे यांची प्रतिक्रिया..

अहमदनगर- राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणारे सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारात नगर जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये बीज संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांनी समाज-शासनाबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त करताना भविष्यातही आदिवासी भागातील ही निसर्ग संपत्ती आहे तिचे जतन आणि संवर्धन केलं जाईल अशा असा विश्वास व्यक्त केला.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- सरकारने कामाची दखल घेतली याचा आनंद पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपेरे यांची प्रतिक्रिया..
Last Updated : Jan 26, 2020, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.