ETV Bharat / state

कोपरगाव पूरग्रस्तांचा तहसील कार्यालवार मोर्चा; नुकसान भरपाईची मागणी

author img

By

Published : Aug 23, 2019, 11:15 AM IST

पुरामुळे कोपरगाव शहरातील ३८५ दुकानांमध्ये पाणी घुसून दुकानातील माल, फर्निचर भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ते पुन्हा वापरण्यायोग्य राहिले नाही. यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

शिर्डी पुरग्रस्ताचा तहसील कार्यालवार मोर्चा , तहसीलदारांना निवेदन

अहमदनगर - कोपरगाव शहरात आलेल्या पुरामुळे दुकान आणि टपरीधारकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई द्यावी यासाठी कोपरगाव शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

शिर्डी पूरग्रस्ताचा तहसील कार्यालवार मोर्चा , तहसीलदारांना निवेदन

पुरामुळे कोपरगाव शहरातील ३८५ दुकानांमध्ये पाणी घुसून दुकानातील माल, फर्निचर भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ते पुन्हा वापरण्यायोग्य राहिले नाही. यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. सर्व दुकानांचा सर्वे झाला असूनही अजून कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. ही मदत लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले.

अहमदनगर - कोपरगाव शहरात आलेल्या पुरामुळे दुकान आणि टपरीधारकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई द्यावी यासाठी कोपरगाव शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

शिर्डी पूरग्रस्ताचा तहसील कार्यालवार मोर्चा , तहसीलदारांना निवेदन

पुरामुळे कोपरगाव शहरातील ३८५ दुकानांमध्ये पाणी घुसून दुकानातील माल, फर्निचर भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ते पुन्हा वापरण्यायोग्य राहिले नाही. यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. सर्व दुकानांचा सर्वे झाला असूनही अजून कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. ही मदत लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले.

Intro:



Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_कोपरगाव शहरात आलेल्या पुरामुळे दुकान व टपरीधारकांच्या झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी यासाठी कोपरगाव शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी आज तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना निवेदन दिले आहे...पुरामुळे कोपरगाव शहरातील ३८५ दुकानांमध्ये पाणी घुसून दुकानातील माल, फर्निचर यांचे भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ते पुन्हा वापरण्यायोग्य राहिले नाही..त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे..सर्व दुकानांचा सर्वे झाला असूनही अजून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही..तरी लवकरात लवकर मदत मिळावी असे निवेदनात म्हटले आहे....

Body:mh_ahm_shirdi_afflicted request_22_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_afflicted request_22_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.