ETV Bharat / state

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी - अण्णा हजारे

author img

By

Published : Nov 1, 2019, 2:45 PM IST

राज्यात अतिवृष्टी, लांबलेला पाऊस आणि पुरपरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशावेळी सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.

अण्णा हजारे

अहमदनगर - राज्यात अतिवृष्टी, लांबलेला पाऊस आणि पुरपरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशावेळी सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. ते अहमदनगर येथे बोलत होते.

अण्णा हजारे दुष्काळाबद्दल संवाद साधताना

हेही वाचा - बागलाण तालुक्यात पावसामुळे पीकाचे नुकसान, शेतकऱ्याची आत्महत्या

आपल्या देशाला आपण कृषीप्रधान देश म्हणतो. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी आत्महत्या करत असतील तर सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी आग्रही मागणी अण्णांनी केली आहे.

हेही वाचा - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसह मच्छीमारांना लवकर मदत द्या, आदित्य ठाकरेंची राज्यपालांना विनंती

अहमदनगर - राज्यात अतिवृष्टी, लांबलेला पाऊस आणि पुरपरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशावेळी सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. ते अहमदनगर येथे बोलत होते.

अण्णा हजारे दुष्काळाबद्दल संवाद साधताना

हेही वाचा - बागलाण तालुक्यात पावसामुळे पीकाचे नुकसान, शेतकऱ्याची आत्महत्या

आपल्या देशाला आपण कृषीप्रधान देश म्हणतो. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी आत्महत्या करत असतील तर सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी आग्रही मागणी अण्णांनी केली आहे.

हेही वाचा - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसह मच्छीमारांना लवकर मदत द्या, आदित्य ठाकरेंची राज्यपालांना विनंती

Intro:अहमदनगर- अतिवृष्टी मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी -अण्णा हजारेBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_anna_on_rain_bite_7204297

अहमदनगर- अतिवृष्टी मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी -अण्णा हजारे

अहमदनगर- अतिवृष्टी, लांबलेला पाऊस आणि पुरपरस्थिती मुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, अशा वेळी सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलीय. आपल्या देशाला आपण कृषी प्रधान देश म्हणतो मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी आत्महत्या करत असतील तर सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी आग्रही मागणी अण्णांनी केलीय..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- अतिवृष्टी मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी -अण्णा हजारे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.