ETV Bharat / state

गोदावरीला आलेल्या पुराने कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

गेल्या काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीला आलेल्या पुराने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने येथील शेतीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

author img

By

Published : Aug 16, 2019, 3:48 PM IST

गोदावरीच्या पुराने पुणतांबा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अहमदनगर - जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीला पूर आला होता. तालुक्यातील पुणतांबा येथील नदी काठच्या शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अहमदनगरमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

काही दिवसांपूर्वी गोदावरी नदीला आलेल्या पुराने पुणतांबा येथे नदी काठच्या शेतकऱ्यांची दोनशे ते आडीचशे हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती. गोदावरी नदीचे पाणी पुणतांबा, शिर्डी रस्त्यावरील 'कात नाला' भागापर्यंत आले होते. यामुळे या परिसरातील सोयाबीन, मका, ज्वारी अशी अनेक पिके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

कात नाला परिसरातील बनकर वस्ती येथाल जेजुरकर या शेतकाऱ्याच्या शेतीतील 5 एकर सोयाबीन पाणी खाली गेल्याने संपूर्ण सोयबीन हातातून गेले आहे. या संदर्भात जेजुरकर यांनी कृषि विभागाशी संपर्क केला नंतर कॄषी विभागाच्या अधिकारी याठिकाणी फक्त पाहणी करून गेले. त्यांनी पंचनामा केला नसल्याचे शेतकऱ्यांनाकडून सांगण्यात येत आहे. तेव्हा कृषि अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सर्व नुकसानीचे पंचनामे करून शासनाला सादर करावेत आणि शेतकऱ्यांना मदत करावी, ही मागणी शेतकऱ्यांनाकडून होत आहे.

अहमदनगर - जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीला पूर आला होता. तालुक्यातील पुणतांबा येथील नदी काठच्या शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अहमदनगरमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

काही दिवसांपूर्वी गोदावरी नदीला आलेल्या पुराने पुणतांबा येथे नदी काठच्या शेतकऱ्यांची दोनशे ते आडीचशे हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती. गोदावरी नदीचे पाणी पुणतांबा, शिर्डी रस्त्यावरील 'कात नाला' भागापर्यंत आले होते. यामुळे या परिसरातील सोयाबीन, मका, ज्वारी अशी अनेक पिके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

कात नाला परिसरातील बनकर वस्ती येथाल जेजुरकर या शेतकाऱ्याच्या शेतीतील 5 एकर सोयाबीन पाणी खाली गेल्याने संपूर्ण सोयबीन हातातून गेले आहे. या संदर्भात जेजुरकर यांनी कृषि विभागाशी संपर्क केला नंतर कॄषी विभागाच्या अधिकारी याठिकाणी फक्त पाहणी करून गेले. त्यांनी पंचनामा केला नसल्याचे शेतकऱ्यांनाकडून सांगण्यात येत आहे. तेव्हा कृषि अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सर्व नुकसानीचे पंचनामे करून शासनाला सादर करावेत आणि शेतकऱ्यांना मदत करावी, ही मागणी शेतकऱ्यांनाकडून होत आहे.

Intro:



Shirdi_ Ravindra Mahale

ANCHOR_ गेल्या काही दिवसा पूर्वी कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदिला आलेल्या पुराने पुणतांबा येथील नदी कठच्या शेतकऱ्यांचे शेती पाण्या खाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हावालदिल झाले आहे....

VO_ गेल्या काही दिवसा पूर्वी गोदावरी नदीला आलेल्या पुराने पुणतांबा येथील गोदावरी नदी काठच्या शेतकऱ्यांची दोनशे ते आडिशे हेक्टर शेती पाण्या खाली गेली असून गोदावरी नदीचे बॅकवॉटरचे पाणी पुणतांबा शिर्डी रसत्यवरिल कात नाला याला आल्याने या परिसरातील,सोयाबीन मका,जेवारी अशे अनेक पिक शेतकऱ्यांचे संपूर्ण पाण्या खाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे..कात नाला परिसरातील बनकर वस्ती वरील जेजुरकर या शेतकार्याच्या शेतीतील 5 एकर सोयाबीन पाणी खाली गेल्याने संपूर्ण सोयबीन पिक जळून गेलेय...या संदर्भात जेजुरकर यांनी कृषि विभागाशी संपर्क केला असताना कॄषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी फक्त पाहणी करून गेले त्यांनी पंचनामा केला नसल्याच शेतकऱ्यांना कडून सांगण्यात येत असून कृषि अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर
पांचनामे करून शासनाने मददत करावी ही मागणी शेतकऱ्यांना कडून होत आहे....Body:mh_ahm_shirdi_godavari river_farmer Loos_16_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_godavari river_farmer Loos_16_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.