ETV Bharat / sports

बॅडमिंटनपटू श्रीकांतचे भारतीयांना आवाहन, म्हणाला...

author img

By

Published : Apr 6, 2020, 7:43 PM IST

श्रीकांतने ट्विटरवर एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तो म्हणाला, ''हा वेळ तुमच्या जवळच्या लोकांबरोबर घालवण्यासाठी वापरा. ​​घरीच राहा आणि तुम्ही कधीही न केलेल्या गोष्टी करा. घरी राहा आणि सुरक्षित राहा. '

coronavirus kidambi srikanth request to people to stay in homes
बॅडमिंटनपटू श्रीकांतचे भारतीयांना आवाहन, म्हणाला...

नवी दिल्ली - भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने लॉकडाऊन दरम्यान लोकांनी घरातच राहावे, अशी विनंती केली आहे. श्रीकांतने ट्विटरवर एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तो म्हणाला, ''हा वेळ तुमच्या जवळच्या लोकांबरोबर घालवण्यासाठी वापरा. ​​घरीच राहा आणि तुम्ही कधीही न केलेल्या गोष्टी करा. घरी राहा आणि सुरक्षित राहा. '

  • Utilize this period as an opportunity to spend time with your close ones and do things which you never got time to do at home.
    Stay strong and stay at home! 🏡#QuarantineLife pic.twitter.com/L2AtUljY9q

    — Kidambi Srikanth (@srikidambi) April 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यापूर्वी पंतप्रधान मदत निधीसाठी श्रीकांतने देणगी जाहीर केली आहे. परंतु, त्याने किती मदत दिली हे सांगितले नाही. कोरोनाने संपूर्ण जगासह भारतालाही कवेत घेतले आहे. आत्तापर्यंत देशभरात कोरोनाचे 4000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने लॉकडाऊन दरम्यान लोकांनी घरातच राहावे, अशी विनंती केली आहे. श्रीकांतने ट्विटरवर एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तो म्हणाला, ''हा वेळ तुमच्या जवळच्या लोकांबरोबर घालवण्यासाठी वापरा. ​​घरीच राहा आणि तुम्ही कधीही न केलेल्या गोष्टी करा. घरी राहा आणि सुरक्षित राहा. '

  • Utilize this period as an opportunity to spend time with your close ones and do things which you never got time to do at home.
    Stay strong and stay at home! 🏡#QuarantineLife pic.twitter.com/L2AtUljY9q

    — Kidambi Srikanth (@srikidambi) April 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यापूर्वी पंतप्रधान मदत निधीसाठी श्रीकांतने देणगी जाहीर केली आहे. परंतु, त्याने किती मदत दिली हे सांगितले नाही. कोरोनाने संपूर्ण जगासह भारतालाही कवेत घेतले आहे. आत्तापर्यंत देशभरात कोरोनाचे 4000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.