ETV Bharat / sitara

पाहा, कार्तिक आर्यनने मोदींच्या भाषणापूर्वी कशी केली होती जय्यत तयारी? - दही साखर खाण्याची प्रथा

चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी अभिनेता कार्तिक आर्यन याने अनोखी युक्ती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी ४ वाजता देशाला उद्देशून भाषण करणार होते. त्याआधी कार्तिकने एक फोटो शेअर केला. यात त्याची आई त्याला दही साखर भरवत असल्याचे दिसते. कोणतेही संकट येऊ नये व शुभ कामची सुरुवात करण्यापूर्वी दही साखर खाण्याची प्रथा भारतात आहे. त्याच्या या फोटोवर भरपूर कॉमेंट्स येत आहेत.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन
author img

By

Published : Jul 1, 2020, 2:02 PM IST

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन याला आपल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य कसे आणता येईल हे माहित आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्यापूर्वी त्याने संध्याकाळी 4 वाजता एक मजेदार पोस्ट केली.

त्याने एक फोटो अपलोड केला ज्यात त्याची आई त्याला चमच्याने खाऊ घालताना दिसते. हे एक चमचे दही-साखरेसारखे दिसत होते, जे भारतीय काही महत्त्वाचे करण्याआधी शुभ खाणे मानतात. कार्तिक यांच्या कॅप्शनमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण पाहण्यासाठी दही-साखरेचा चमचा असल्याचे संकेत दिले होते.

“मोदीजींच्या देशाला संबोधण्यासाठीची तयारी केली” असे कार्तिकने लिहिले आहे.

कार्तिकच्या या फोटोला नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिलाय. अनेक प्रतिक्रियांचा पाऊस पडल्याचे दिसत आहे.

हेही वाचा - आषाढी वारीनिमित्त संकर्षण कऱ्हाडे विचारतोय 'पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं हाय का..?'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केले की, त्यांचे सरकार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देईल. ज्या अंतर्गत गरीब आणि गरजू लोकांना धान्य दिले जात आहे.

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन याला आपल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य कसे आणता येईल हे माहित आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्यापूर्वी त्याने संध्याकाळी 4 वाजता एक मजेदार पोस्ट केली.

त्याने एक फोटो अपलोड केला ज्यात त्याची आई त्याला चमच्याने खाऊ घालताना दिसते. हे एक चमचे दही-साखरेसारखे दिसत होते, जे भारतीय काही महत्त्वाचे करण्याआधी शुभ खाणे मानतात. कार्तिक यांच्या कॅप्शनमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण पाहण्यासाठी दही-साखरेचा चमचा असल्याचे संकेत दिले होते.

“मोदीजींच्या देशाला संबोधण्यासाठीची तयारी केली” असे कार्तिकने लिहिले आहे.

कार्तिकच्या या फोटोला नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिलाय. अनेक प्रतिक्रियांचा पाऊस पडल्याचे दिसत आहे.

हेही वाचा - आषाढी वारीनिमित्त संकर्षण कऱ्हाडे विचारतोय 'पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं हाय का..?'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केले की, त्यांचे सरकार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देईल. ज्या अंतर्गत गरीब आणि गरजू लोकांना धान्य दिले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.