मुंबईः ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी गीतकार प्रसून जोशी यांची माफी मागितली आहे. प्रसून यांनी लिहिलेली कविता चुकून वडिल हरिवंशराय बच्चन यांची असल्याचे अमिताब यांनी म्हटले होते. चूक लक्षात येताच त्यांनी आपला माफीनामा सादर केला आहे.
-
CORRECTION : कल T 3617 pe जो कविता छपी थी , उसके लेखक , बाबूजी नहीं हैं । वो ग़लत था । उसकी रचना , कवि प्रसून जोशी ने की है ।
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
इसके लिए मैं क्षमा प्रार्थी हूँ । 🙏🙏
उनकी कविता ये है - pic.twitter.com/hZwgRq32U9
">CORRECTION : कल T 3617 pe जो कविता छपी थी , उसके लेखक , बाबूजी नहीं हैं । वो ग़लत था । उसकी रचना , कवि प्रसून जोशी ने की है ।
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 6, 2020
इसके लिए मैं क्षमा प्रार्थी हूँ । 🙏🙏
उनकी कविता ये है - pic.twitter.com/hZwgRq32U9CORRECTION : कल T 3617 pe जो कविता छपी थी , उसके लेखक , बाबूजी नहीं हैं । वो ग़लत था । उसकी रचना , कवि प्रसून जोशी ने की है ।
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 6, 2020
इसके लिए मैं क्षमा प्रार्थी हूँ । 🙏🙏
उनकी कविता ये है - pic.twitter.com/hZwgRq32U9
5 ऑगस्ट रोजी, बच्चन यांनी एक कविता पोस्ट केली होती. त्याचे स्रेय त्यांनी चुकून आपल्या वडिलांना दिले होते. तथापि, सुधारित पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिले: "सुधारः काल टी-३६१७ वर जी कविता शेअर केली होती त्याचे कवी बाबूजी नाहीत. ही रचना कवी प्रसून जोशी यांची आहे. यासाठी मी क्षमेस पात्र आहे."
त्याबरोबरच अमिताभ यांनी कविताच्या पूर्ण मजकुराचे छायाचित्र पोस्ट केले आणि जोशी यांना त्याचा लेखक म्हणून श्रेय दिले आहे.