ETV Bharat / city

ठाण्यातील खिडकाळेश्वर तलावात मृत माशांचा खच

खिडकाळेश्वर मंदिर तलावात मृत माशांचा खच आढळून आला आहे. हे मासे कोणत्या कारणामुळे मृत झाले याचे कारण अद्यापपर्यंत कळू शकलेले नाही.

author img

By

Published : Jun 14, 2019, 2:17 PM IST

तलावातील मृत माशांचा खच

ठाणे - शिळफाटा परिसरातील खिडकाळेश्वर मंदिर तलावात मासे मृत्युमुखी पडल्याने खळबळ उडाली आहे. तलावात फिल्टरेशन प्लान्ट बंद असल्यामुळे आणि केमिकल पाण्यात आल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

तलावातील मृत माशांचा खच

खिडकाळेश्वर मंदिर तलाव, प्रभाग क्रमांक २९ या भागातील तलावात ही घटना समोर आली आहे. या तलावात मृत माशांचा खच पडला आहे. त्यामुळे मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. खिडकाळेश्वर मंदिर तलावात दशक्रिया विधी, अंघोळ करणे यासारखे प्रकार होत असतात. तसेच तलावाची साफसफाई करण्यात येत नसल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेने यावर वेळीच उपाय योजना न केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

ठाणे - शिळफाटा परिसरातील खिडकाळेश्वर मंदिर तलावात मासे मृत्युमुखी पडल्याने खळबळ उडाली आहे. तलावात फिल्टरेशन प्लान्ट बंद असल्यामुळे आणि केमिकल पाण्यात आल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

तलावातील मृत माशांचा खच

खिडकाळेश्वर मंदिर तलाव, प्रभाग क्रमांक २९ या भागातील तलावात ही घटना समोर आली आहे. या तलावात मृत माशांचा खच पडला आहे. त्यामुळे मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. खिडकाळेश्वर मंदिर तलावात दशक्रिया विधी, अंघोळ करणे यासारखे प्रकार होत असतात. तसेच तलावाची साफसफाई करण्यात येत नसल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेने यावर वेळीच उपाय योजना न केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Intro:खिडकाळी तलावात माशांचा मृत्यू Body:

ठाण्यातील शिळफाटा परिसरातील खिडकाळेश्वर मंदिर तलावात मासे मृत्युमुखी पडल्याने खळबळ उरली आहे.तलावात मृत माशांचा खच पडला आहे. खिडकाळेश्वर मंदिर तलाव, प्रभाग क्रमांक 29 या भागातील तलावातील माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसत आहे. तलावात फिल्टरेशन प्लान्ट बंद असल्यामुळे आणि केमिकल पाण्यात आल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.खिडकाळेश्वर मंदिर तलावात मृत माशांचा खच आढळला आहे. खिडकाळेश्वर मंदिर तलावात दशक्रिया विधी, अंघोळ करणे यासारखे प्रकार होत असतात. तसेच तलावाची साफसफाई करण्यात येत नसल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेने यावर वेळीच उपाय योजना न केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.