ETV Bharat / city

CM Eknath Shinde Visited Bhimashankar मुंबईवर हल्ला करण्याची कोणीही हिंमत करणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

author img

By

Published : Aug 21, 2022, 9:56 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब भीमाशंकराचे दर्शन CM Eknath Shinde Visited Bhimashankar घेतले. भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाचे कुटुंबासह दर्शन घेऊन विधिवत पूजा, अभिषेक घातला आहे. महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकऱ्यांना Farmers of Maharashtra सुगीचे दिवस येऊ दे, महाराष्ट्रावर कुठलेही संकट येऊ देऊ नकोस असे साकडे मुख्यमंत्र्यांनी शंकराला घातले आहे. मुंबईवर हल्ला करण्याची कोणीही हिंमत करणार Mumbai Police and Home Department are Capable नाही. कारण मुंबई पोलीस आणि गृहविभाग सक्षम आहे, असेदेखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

CM Eknath Shinde Visited Bhimashankar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाचे कुटुंबासह दर्शन CM Eknath Shinde Visited Bhimashankar घेऊन विधिवत पूजा, अभिषेक घातला आहे. महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकऱ्यांना Farmers of Maharashtra सुगीचे दिवस येऊ दे, महाराष्ट्रावर कुठलेही संकट येऊ देऊ नकोस असे साकडे मुख्यमंत्र्यांनी शंकराला घातले आहे. मुंबईवर हल्ला करण्याची कोणीही हिंमत करणार नाही. कारण मुंबई पोलीस आणि गृहविभाग सक्षम Mumbai Police and Home Department are Capable आहे, असेदेखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी कुटुंबासह भीमाशंकर येथे दाखल झाले होते.


मुख्यमंत्र्यांचे कुटुंबासह भीमाशंकराचे दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे आम्ही कुटुंब भीमाशंकर येथे दर्शनासाठी आलो आहोत. भक्तिभावाने पूजा केली आहे. भगवान शंकराकडे काही मागावे लागत नाही. त्याला सर्व माहिती असते, काय घ्यायचे आणि काय द्यायचे. भीमाशंकराकडे एवढेच मागणं मागितलं की राज्यातील बळीराजा, शेतकरी, कष्टकरी, सर्व समाज, कामगार हे सुखी राहोत आणि त्यांना सुगीचे दिवस येवोत. महाराष्ट्र राज्य सुजलाम् सुफलाम् होवो. राज्यावरील संकट दूर होऊ दे, असे साकडं घातले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबईवर हल्ला करण्याची हिंमत करणार नाही पुढे ते म्हणाले की, मुंबईवर हल्ला करण्याचे काही मॅसेज आले आहेत. त्याचा तपास आपल्या सर्व यंत्रणा करीत आहेत. आयबी, रॉ, केंद्रीय यंत्रणा तपास करीत आहेत. कुठलेही संकट मुंबईवर येणार याचा संपूर्ण बंदोबस्त करण्यात आला आहे. गृहविभाग आणि मुंबई पोलीस सक्षम आहेत. कुठलाही हल्ला, करण्याची हिम्मत कोणी करणार नाही. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठामपणे संगितले आहे. आदित्य ठाकरे हे शिंदे-फडणवीस सरकार पडणार, असे वारंवार म्हणताहेत यावर उत्तर देताना मी कामातून उत्तर देईल. राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेवायचे आहे, असे शिंदे म्हणाले आहेत. भीमाशंकर येथे 150 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. भीमाशंकर येथे प्राधान्याने काम करण्यात येईल असेदेखील ते म्हणाले आहेत.

हेही वाचा Actor Sayaji Shinde on Dabholkar Memorial Day धर्माच्या बुरख्यात न जाता दाभोळकरांचा विचार पुढे नेऊ, अभिनेते सयाजी शिंदे

पुणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाचे कुटुंबासह दर्शन CM Eknath Shinde Visited Bhimashankar घेऊन विधिवत पूजा, अभिषेक घातला आहे. महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकऱ्यांना Farmers of Maharashtra सुगीचे दिवस येऊ दे, महाराष्ट्रावर कुठलेही संकट येऊ देऊ नकोस असे साकडे मुख्यमंत्र्यांनी शंकराला घातले आहे. मुंबईवर हल्ला करण्याची कोणीही हिंमत करणार नाही. कारण मुंबई पोलीस आणि गृहविभाग सक्षम Mumbai Police and Home Department are Capable आहे, असेदेखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी कुटुंबासह भीमाशंकर येथे दाखल झाले होते.


मुख्यमंत्र्यांचे कुटुंबासह भीमाशंकराचे दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे आम्ही कुटुंब भीमाशंकर येथे दर्शनासाठी आलो आहोत. भक्तिभावाने पूजा केली आहे. भगवान शंकराकडे काही मागावे लागत नाही. त्याला सर्व माहिती असते, काय घ्यायचे आणि काय द्यायचे. भीमाशंकराकडे एवढेच मागणं मागितलं की राज्यातील बळीराजा, शेतकरी, कष्टकरी, सर्व समाज, कामगार हे सुखी राहोत आणि त्यांना सुगीचे दिवस येवोत. महाराष्ट्र राज्य सुजलाम् सुफलाम् होवो. राज्यावरील संकट दूर होऊ दे, असे साकडं घातले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबईवर हल्ला करण्याची हिंमत करणार नाही पुढे ते म्हणाले की, मुंबईवर हल्ला करण्याचे काही मॅसेज आले आहेत. त्याचा तपास आपल्या सर्व यंत्रणा करीत आहेत. आयबी, रॉ, केंद्रीय यंत्रणा तपास करीत आहेत. कुठलेही संकट मुंबईवर येणार याचा संपूर्ण बंदोबस्त करण्यात आला आहे. गृहविभाग आणि मुंबई पोलीस सक्षम आहेत. कुठलाही हल्ला, करण्याची हिम्मत कोणी करणार नाही. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठामपणे संगितले आहे. आदित्य ठाकरे हे शिंदे-फडणवीस सरकार पडणार, असे वारंवार म्हणताहेत यावर उत्तर देताना मी कामातून उत्तर देईल. राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेवायचे आहे, असे शिंदे म्हणाले आहेत. भीमाशंकर येथे 150 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. भीमाशंकर येथे प्राधान्याने काम करण्यात येईल असेदेखील ते म्हणाले आहेत.

हेही वाचा Actor Sayaji Shinde on Dabholkar Memorial Day धर्माच्या बुरख्यात न जाता दाभोळकरांचा विचार पुढे नेऊ, अभिनेते सयाजी शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.