पुणे - कुठल्याही शहारत लोकांचे जे महिन्याभराचे बजेट असते त्यातील महत्त्वाचा भाग हा वाहतूक असतो. घरातील प्रत्येक जण हा कामानिमित्त बाहेर पडत असतो. सगळ्यांना बसेसला पैसे लागतात. बरेच वेळा सुविधा चांगल्या नसले तर घरातील सदस्य हे अन्य वाहतुकीचा पर्याय निवडतात. बसेस वेळेवर आल्या आणि स्वस्त प्रवास झाला तर लोकांचे बजेट ठिक होईल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
स्वस्त प्रवास झाला तरच लोकांचे बजेट ठिक होईल - चंद्रकांत पाटील - पुणे अटल प्रवासी योजना बातमी
शहरातील छोट्या छोट्या गल्ल्यांमध्येही कनेक्ट करणारी सेवा पीएमपीएम उपलब्ध करून देत आहे. आणि एक अॅप तयार करत आहे ज्याच्यात बसेस वेळापत्रकात असणार आहे. हे सगळंच अभिनंदनीय आहे. लोकांना उपयोगी पडणारी योजना असून याचा फायदा पुणेकरांना होणार आहे, अशी माहितीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पाच रुपयांमध्ये पाच किलोमीट’चा प्रवास
पुणे - कुठल्याही शहारत लोकांचे जे महिन्याभराचे बजेट असते त्यातील महत्त्वाचा भाग हा वाहतूक असतो. घरातील प्रत्येक जण हा कामानिमित्त बाहेर पडत असतो. सगळ्यांना बसेसला पैसे लागतात. बरेच वेळा सुविधा चांगल्या नसले तर घरातील सदस्य हे अन्य वाहतुकीचा पर्याय निवडतात. बसेस वेळेवर आल्या आणि स्वस्त प्रवास झाला तर लोकांचे बजेट ठिक होईल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पाच रुपयांमध्ये पाच किलोमीटरचा बस प्रवास
पाच रुपयांमध्ये पाच किलोमीटरचा बस प्रवास
Last Updated : Oct 24, 2020, 3:48 PM IST