ETV Bharat / city

Bus Caught Fire in Nashik: नाशिक बस दुर्घटना; मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनएक चाचणी करणार, अवैध वाहतुकीमुळे अडचण

author img

By

Published : Oct 8, 2022, 6:27 PM IST

Bus Caught Fire in Nashik: यवतमाळ हुन मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी बसला 30 आसन क्षमता असतांना बसमध्ये एकूण 48 जण प्रवास करत होत. Bus Caught Fire in Nashik त्यात अपघात 12 जणांचा जळून मृत्यू झाला असून इतर 36 जण जखमी झाले आहे. प्रशासनाकडे फक्त 38 जणांची अधिकृत नाव असून इतर 10 जणांची ओळख पटवण्याचा पेच निर्माण झाला आहे.

Bus Caught Fire in Nashik
Bus Caught Fire in Nashik

नाशिक यवतमाळ हुन मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी बसला 30 आसन क्षमता असतांना बसमध्ये एकूण 48 जण प्रवास करत होत. Bus Caught Fire in Nashik त्यात अपघात 12 जणांचा जळून मृत्यू झाला असून इतर 36 जण जखमी झाले आहे. प्रशासनाकडे फक्त 38 जणांची अधिकृत नाव असून इतर 10 जणांची ओळख पटवण्याचा पेच निर्माण झाला आहे. अपघात 12 जणांचा मृतदेह पुर्णतः जाळून गेल्याने त्यांची ओळख पटवणे अशक्य झाले असून आशा मृतदेहांची DNA चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगण येत आहे.

मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनएक चाचणी करणार

कसा झाला अपघात 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास यवतमाळ होऊन मुंबईच्या दिशेने निघालेली चिंतामण ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर आल्यानंतर सर्व्हिस रोड वरून गुजरात दिशेने सिन्नरकडे जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. बसची धडक ट्रकच्या डिझेल टाकीला लागल्याने काही वेळातच बस आगीच्या भक्षस्थानी पडली. यात बसमधील 48 प्रवाशांपैकी 12 प्रवाशांचा जळून जागीच मृत्यू झाला, तर 36 जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातउपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची चौकशी करा अपघात झालेल्या बस मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 38 जण जखमी झाले आहे. अवैधरित्या प्रवाशांची वाहतूक परवाने रद्द केले पाहिजे, खाजगी बस चालवणारे अनेक नियम पाळत नाही. तसेच वाहन वेळेवर पोहोचवण्यासाठी जोरात चालवतात. एकच वाहन चालक अनेक तास वाहने चालवत असल्याने अशा प्रकार घडत असतात. या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच या चौफुलीवर वारंवार अपघात होत असून या चौफुलीत दरम्यान स्पीडब्रेकर बसवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

नाशिक यवतमाळ हुन मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी बसला 30 आसन क्षमता असतांना बसमध्ये एकूण 48 जण प्रवास करत होत. Bus Caught Fire in Nashik त्यात अपघात 12 जणांचा जळून मृत्यू झाला असून इतर 36 जण जखमी झाले आहे. प्रशासनाकडे फक्त 38 जणांची अधिकृत नाव असून इतर 10 जणांची ओळख पटवण्याचा पेच निर्माण झाला आहे. अपघात 12 जणांचा मृतदेह पुर्णतः जाळून गेल्याने त्यांची ओळख पटवणे अशक्य झाले असून आशा मृतदेहांची DNA चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगण येत आहे.

मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनएक चाचणी करणार

कसा झाला अपघात 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास यवतमाळ होऊन मुंबईच्या दिशेने निघालेली चिंतामण ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर आल्यानंतर सर्व्हिस रोड वरून गुजरात दिशेने सिन्नरकडे जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. बसची धडक ट्रकच्या डिझेल टाकीला लागल्याने काही वेळातच बस आगीच्या भक्षस्थानी पडली. यात बसमधील 48 प्रवाशांपैकी 12 प्रवाशांचा जळून जागीच मृत्यू झाला, तर 36 जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातउपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची चौकशी करा अपघात झालेल्या बस मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 38 जण जखमी झाले आहे. अवैधरित्या प्रवाशांची वाहतूक परवाने रद्द केले पाहिजे, खाजगी बस चालवणारे अनेक नियम पाळत नाही. तसेच वाहन वेळेवर पोहोचवण्यासाठी जोरात चालवतात. एकच वाहन चालक अनेक तास वाहने चालवत असल्याने अशा प्रकार घडत असतात. या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच या चौफुलीवर वारंवार अपघात होत असून या चौफुलीत दरम्यान स्पीडब्रेकर बसवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.