ETV Bharat / city

Yashomati Thakur : नवनीत राणांनी बेशर्मीची हद्द गाठली; यशोमती ठाकूरांची बोचरी टीका

राणांचे रडगाणे किती दिवस गायचे, खूप सारे काम आहेत करायला. ज्यांना काम नाही, ज्यांना काम करायचे नाही ते बेशरम आणि निर्लज्ज पणा करतच राहणार, अशी बोचरी टीका नवनीत राणांवर यशोमती ठाकूर यांनी केली ( Yashomati Thakur Criticized Navneet Rana ) आहे.

author img

By

Published : May 29, 2022, 3:35 PM IST

Yashomati Thakur
Yashomati Thakur

नागपूर - एखादा चांगला विषय असेल, तर आपण बोलायला पाहिजे. ते राणांचे रडगाणे किती दिवस गायचे, खूप सारे काम आहेत करायला. ज्यांना काम नाही, ज्यांना काम करायचे नाही ते बेशरम आणि निर्लज्ज पणा करतच राहणार, अशी बोचरी टीका खासदार नवनीत राणांवर महिला आणि बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली ( Yashomati Thakur Criticized Navneet Rana ) आहे. ते नागूपरात काँग्रेसच्या नवसंकल्प शिबीरानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

यशोमती ठाकूर प्रसारमाध्यमांशी बोलताना

यशोमती ठाकूर म्हणाल्या, वेडी आहेत ती आपण त्यापासून दूर रहावे. मीडियामध्ये येण्यासाठी ते हे सगळं करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शनी म्हटल्याबाबत विचारले असता, जो दुसऱ्याचा मान सन्मान करु शकत नाही. तो स्वत:चाही कधीच मान सन्मान करत नसतो, ही वस्तुस्थिती आहे. आपण ज्या देशात राहतो तिथे तिरंग्याचा सन्मान महत्वाचा आहे. सगळ्यांनी एकत्र रहावे. सगळ्यांना सगळ्या गोष्टींचे स्वातंत्र्य आहे. निवडूण यायचे एक प्रकारे हा तमाशा करायचा. कोणालाही काहीही बोलायचे. बेशर्मीची हद्द गाठही आहे, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी राणांवर सडकून टीका केली आहे.

हेही वाचा - Devendra Fadnavis on shahu maharaj : काही किडक्या डोक्याच्या लोकांनी शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली - देवेंद्र फडणवीस

नागपूर - एखादा चांगला विषय असेल, तर आपण बोलायला पाहिजे. ते राणांचे रडगाणे किती दिवस गायचे, खूप सारे काम आहेत करायला. ज्यांना काम नाही, ज्यांना काम करायचे नाही ते बेशरम आणि निर्लज्ज पणा करतच राहणार, अशी बोचरी टीका खासदार नवनीत राणांवर महिला आणि बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली ( Yashomati Thakur Criticized Navneet Rana ) आहे. ते नागूपरात काँग्रेसच्या नवसंकल्प शिबीरानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

यशोमती ठाकूर प्रसारमाध्यमांशी बोलताना

यशोमती ठाकूर म्हणाल्या, वेडी आहेत ती आपण त्यापासून दूर रहावे. मीडियामध्ये येण्यासाठी ते हे सगळं करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शनी म्हटल्याबाबत विचारले असता, जो दुसऱ्याचा मान सन्मान करु शकत नाही. तो स्वत:चाही कधीच मान सन्मान करत नसतो, ही वस्तुस्थिती आहे. आपण ज्या देशात राहतो तिथे तिरंग्याचा सन्मान महत्वाचा आहे. सगळ्यांनी एकत्र रहावे. सगळ्यांना सगळ्या गोष्टींचे स्वातंत्र्य आहे. निवडूण यायचे एक प्रकारे हा तमाशा करायचा. कोणालाही काहीही बोलायचे. बेशर्मीची हद्द गाठही आहे, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी राणांवर सडकून टीका केली आहे.

हेही वाचा - Devendra Fadnavis on shahu maharaj : काही किडक्या डोक्याच्या लोकांनी शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली - देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.