ETV Bharat / city

सरकारच्या सर्वच कामांचे समर्थन करणे शक्य नाही - सरसंघचालक भागवत

author img

By

Published : Aug 16, 2019, 10:51 PM IST

सत्तेत आपल्या विचारांची लोकं असून ते एका तंत्रात आहेत. त्यांच्या मनात योग्य विचार असूनही त्यांनी केलेली सर्व कामे योग्य असेलच असे नाही. त्यामुळे सरकारच्या सर्वच कामाचे समर्थन करता येवू शकत नसल्याचे वक्तव्य संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

सरसंघचालक मोहन भागवत

नागपूर - सत्तेत आपल्या विचारांची लोकं असून ते एका तंत्रात आहेत. त्यांच्या मनात योग्य विचार असूनही त्यांनी केलेली सर्व कामे योग्य असतीलच असे नाही. त्यामुळे सरकारच्या सर्वच कामाचे समर्थन करता येवू शकत नसल्याचे वक्तव्य संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथे आयोजित लघु उद्योग भारतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सरसंघचालक प्रतिपादन करताना

सरकारी धोरणांमध्ये आम्ही हस्तक्षेप करतो. हा हस्तक्षेप प्रभाव दाखवण्यासाठी नाही तर लोकांच्या हितासाठी करत असतो. देशात आर्थिक स्वातंत्र्य असावे असे डॉ. आंबेडकरांनी म्हटले होते. डॉ. हेडगेवार यांनी देखील देशाला आर्थिक जोखंडातून मुक्त करा असे १९२० साली नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात म्हटले असल्याचे मोहन भागवत यांनी सांगितले.

नागपूर - सत्तेत आपल्या विचारांची लोकं असून ते एका तंत्रात आहेत. त्यांच्या मनात योग्य विचार असूनही त्यांनी केलेली सर्व कामे योग्य असतीलच असे नाही. त्यामुळे सरकारच्या सर्वच कामाचे समर्थन करता येवू शकत नसल्याचे वक्तव्य संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथे आयोजित लघु उद्योग भारतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सरसंघचालक प्रतिपादन करताना

सरकारी धोरणांमध्ये आम्ही हस्तक्षेप करतो. हा हस्तक्षेप प्रभाव दाखवण्यासाठी नाही तर लोकांच्या हितासाठी करत असतो. देशात आर्थिक स्वातंत्र्य असावे असे डॉ. आंबेडकरांनी म्हटले होते. डॉ. हेडगेवार यांनी देखील देशाला आर्थिक जोखंडातून मुक्त करा असे १९२० साली नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात म्हटले असल्याचे मोहन भागवत यांनी सांगितले.

Intro:सत्तेत आपल्या विचाराची लोक आहेत पण ते एका तंत्रात आहेत त्यांच्या मनात योग्य विचार असूनही त्यांनी केलेली सर्व काम योग्य असेलच असे नाही असं म्हणत सरकारच्या सर्वच कामच समर्थन नाही असा इशारा देखील त्यांनी दिला.तसंच सरकारी धोरनां मध्ये आम्ही हस्तक्षेप करतो पण तो प्रभाव दाखविण्या साठी नाही तर लोकांच्या हितासाठी आहे असं ते म्हणाले.


Body:नागपुरात आयोजित लघु उद्योग भारतिच्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशात आर्थिक स्वातंत्र्य असावं असं डॉ आंबेडकरांनी म्हटलं आणि तिचं बाब डॉ हेडगेवार देशाला आर्थिक चांगुल पासून मुक्त करा असे म्हणायचे.१९२० मध्ये नागपुरात झालेल्या काँग्रेस च्या अधिवेशनात हेडगेवार यांनी प्रस्ताव मांडत म्हटलं होतं.अशी।माहिती देखील त्यांनी या वेळी दिली


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.