ETV Bharat / city

corona update - राज्यात कोरोनाचे ४२१९ नवे रुग्ण, तर ५५ जणांचा मृत्यू - कोरोना रुग्ण

राज्यात सध्या कोरोनाचे रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. काल बुधवारी ४१७४ रुग्ण आढळून आले होते. आज गुरूवारी ४२१९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज ५५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २५३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतके आहे.

corona update
कोरोना रुग्णसंख्या
author img

By

Published : Sep 9, 2021, 11:45 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने, रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. काल बुधवारी ४१७४ रुग्ण आढळून आले होते. आज गुरूवारी ४२१९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज ५५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २५३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ५०,२२९ सक्रिय रुग्ण -

राज्यात २५३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,९५,२३६ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४२१९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३८, ०१७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५५ लाख १९ हजार ६७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ८७ हजार ०२५ (११.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९२ हजार ५१० व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात साध्य ५० हजार २२९ सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार -

गुरुवारी २६ ऑगस्टला ५१०८, शुक्रवारी २७ ऑगस्टला ४६५४, शनिवारी २८ ऑगस्टला ४८३१, रविवारी २९ ऑगस्टला ४,६६६ तर सोमवारी ३० ऑगस्टला ३,७४१, मंगळवारी ३१ ऑगस्टला ४१९६, १ सप्टेंबरला ४४५६, २ सप्टेंबरला ४३४२, ३ सप्टेंबरला ४३१३, ४ सप्टेंबरला ४१३०, ५ सप्टेंबरला ४०५७, ६ सप्टेंबरला ३६२६, ७ सप्टेंबरला ३९८८, ८ सप्टेंबरला ४१७४, ९ सप्टेंबरला ४२१९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.

मृत्यूदर २.१२ टक्के -

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५, ९ सप्टेंबरला ५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्युदर नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई - ४५७
ठाणे पालिका - ८७
नवी मुंबई पालिका - ६२
कल्याण डोबिवली पालिका - ६९
रायगड - ६४
पनवेल पालिका - ७४
नाशिक - ७८
अहमदनगर - ७९८
पुणे - ५४१
पुणे पालिका -२३३
पिपरी चिंचवड पालिका - १७७
सोलापूर - २६७
सातारा - ३९३
कोल्हापूर - ६७
सांगली - ३२०
रत्नागिरी - ४९
उस्मानाबाद - ५२
बीड - ६०

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने, रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. काल बुधवारी ४१७४ रुग्ण आढळून आले होते. आज गुरूवारी ४२१९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज ५५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २५३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ५०,२२९ सक्रिय रुग्ण -

राज्यात २५३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,९५,२३६ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४२१९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३८, ०१७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५५ लाख १९ हजार ६७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ८७ हजार ०२५ (११.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९२ हजार ५१० व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात साध्य ५० हजार २२९ सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार -

गुरुवारी २६ ऑगस्टला ५१०८, शुक्रवारी २७ ऑगस्टला ४६५४, शनिवारी २८ ऑगस्टला ४८३१, रविवारी २९ ऑगस्टला ४,६६६ तर सोमवारी ३० ऑगस्टला ३,७४१, मंगळवारी ३१ ऑगस्टला ४१९६, १ सप्टेंबरला ४४५६, २ सप्टेंबरला ४३४२, ३ सप्टेंबरला ४३१३, ४ सप्टेंबरला ४१३०, ५ सप्टेंबरला ४०५७, ६ सप्टेंबरला ३६२६, ७ सप्टेंबरला ३९८८, ८ सप्टेंबरला ४१७४, ९ सप्टेंबरला ४२१९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.

मृत्यूदर २.१२ टक्के -

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५, ९ सप्टेंबरला ५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्युदर नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई - ४५७
ठाणे पालिका - ८७
नवी मुंबई पालिका - ६२
कल्याण डोबिवली पालिका - ६९
रायगड - ६४
पनवेल पालिका - ७४
नाशिक - ७८
अहमदनगर - ७९८
पुणे - ५४१
पुणे पालिका -२३३
पिपरी चिंचवड पालिका - १७७
सोलापूर - २६७
सातारा - ३९३
कोल्हापूर - ६७
सांगली - ३२०
रत्नागिरी - ४९
उस्मानाबाद - ५२
बीड - ६०

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.