ETV Bharat / city

राज्याचा १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम मुख्यमंत्र्यांची घोषणा, साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा - 30 lakh metric ton sugar stock in Maharashtra

महाराष्ट्रात गाळप हंगाम येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू करणार (Sugarcane crushing season start from 15 October) असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवड सुमारे १४ लाख ८७ हजार हेक्टरवर आहे. राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा सरासरी ९५ टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात सुमारे २०३ कारखाने सुरू होणार आहेत.

राज्याचा १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम मुख्यमंत्र्यांची घोषणा
राज्याचा १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम मुख्यमंत्र्यांची घोषणा
author img

By

Published : Sep 19, 2022, 4:39 PM IST

मुंबई - यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा आहे. तसेच महाराष्ट्रात गाळप हंगाम येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. सह्याद्री अतिथीगृहात ऊस हंगामाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

गायकवाड यांनी सादरीकरण केले - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादा भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, श्रीराम शेटे, धनंजय महाडीक यावेळी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले.

राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले - प्रत्येक दिवसासाठी ऊस लागवडीसाठी सुमारे १४ लाख ८७ हजार हेक्टरवर आहे. राज्य ऊस लागवड क्षेत्र आहे. सरासरी सरासरी ९५ टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन आवश्यक आहे. या प्रवासात सुमारे २०३ जानेवारी सुरू होणार आहेत. यावर्षी १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला गेला. महाराष्ट्राने गेल्या मे १३७.३६ लाख टन साखर उत्पादन केले. उत्तर प्रदेशाला मागे टाकले आहे. गेल्या सुमारे २०० साखरेने गाळ घेतले. ४२ हजार ६५० कोटीची एफआरपी अदा करण्यात आली आहे. राज्यात ९८ टक्के एफआरपी अदा के मुख्यमंत्री यांनी माहिती दिली. तसेच आजपासून आर्थिक सरासरी १६० दिवस गाळप ऊसासाठी १०.२५ टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रतिमेट्रीक टन साखरेचा साठा आहे.

महाराष्ट्रात ३० लाख मेट्रिक टन साठा - महाराष्ट्रात ३० लाख मेट्रिक टन साखरेचा साठा आहे. यंदा देशातून १०० लाख मेट्रीक टन साखर भारतातून निर्यात होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राचा वाटा ६० लाख मेट्रीक टन आहे. बँक देशाला महाराष्ट्राचा वाटा ३५ टक्के आहे. अतिरिक्त वर्ष ३५ कोटी येत आहे, असे सादरीकरण दरम्यान विधान आले. साखर निर्याती नियंत्रण नियमावली परन्याय गेल्यावर्षी धोरण ठेवण्याकरिता केंद्राला पाठविण्याचा निर्णय गेला. चर्चा केली आहे साखर निर्याती नियंत्रण नियमावली परन्याय गेल्यावर्षी धोरण ठेवण्याकरिता केंद्राला पाठविण्याचा निर्णय गेला. चर्चा केली आहे साखर निर्याती नियंत्रण नियमावली परन्याय गेल्यावर्षी धोरण ठेवण्याकरिता केंद्राला पाठविण्याचा निर्णय गेला. चर्चा केली आहे.

मुंबई - यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा आहे. तसेच महाराष्ट्रात गाळप हंगाम येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. सह्याद्री अतिथीगृहात ऊस हंगामाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

गायकवाड यांनी सादरीकरण केले - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादा भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, श्रीराम शेटे, धनंजय महाडीक यावेळी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले.

राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले - प्रत्येक दिवसासाठी ऊस लागवडीसाठी सुमारे १४ लाख ८७ हजार हेक्टरवर आहे. राज्य ऊस लागवड क्षेत्र आहे. सरासरी सरासरी ९५ टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन आवश्यक आहे. या प्रवासात सुमारे २०३ जानेवारी सुरू होणार आहेत. यावर्षी १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला गेला. महाराष्ट्राने गेल्या मे १३७.३६ लाख टन साखर उत्पादन केले. उत्तर प्रदेशाला मागे टाकले आहे. गेल्या सुमारे २०० साखरेने गाळ घेतले. ४२ हजार ६५० कोटीची एफआरपी अदा करण्यात आली आहे. राज्यात ९८ टक्के एफआरपी अदा के मुख्यमंत्री यांनी माहिती दिली. तसेच आजपासून आर्थिक सरासरी १६० दिवस गाळप ऊसासाठी १०.२५ टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रतिमेट्रीक टन साखरेचा साठा आहे.

महाराष्ट्रात ३० लाख मेट्रिक टन साठा - महाराष्ट्रात ३० लाख मेट्रिक टन साखरेचा साठा आहे. यंदा देशातून १०० लाख मेट्रीक टन साखर भारतातून निर्यात होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राचा वाटा ६० लाख मेट्रीक टन आहे. बँक देशाला महाराष्ट्राचा वाटा ३५ टक्के आहे. अतिरिक्त वर्ष ३५ कोटी येत आहे, असे सादरीकरण दरम्यान विधान आले. साखर निर्याती नियंत्रण नियमावली परन्याय गेल्यावर्षी धोरण ठेवण्याकरिता केंद्राला पाठविण्याचा निर्णय गेला. चर्चा केली आहे साखर निर्याती नियंत्रण नियमावली परन्याय गेल्यावर्षी धोरण ठेवण्याकरिता केंद्राला पाठविण्याचा निर्णय गेला. चर्चा केली आहे साखर निर्याती नियंत्रण नियमावली परन्याय गेल्यावर्षी धोरण ठेवण्याकरिता केंद्राला पाठविण्याचा निर्णय गेला. चर्चा केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.