मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर राज्याचे राजकरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेत गळती चालू आहे. उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनाचाही आमदारांवर प्रभाव झाल्याचे दिसून येत नाही. शिवसेना खिळखिळी होण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रकरणावर भाजप सायलंट मोडवर असल्याची चर्चा आहे. मात्र, आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली. पण, त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर थेट राज्यपालांना तक्रार केली आहे. राजकीय स्थिती अस्थिर असून अंधाधुंद निर्णय घेतले जात आहेत. राज्यपाल यांनी यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती अर्जातून करण्यात आली आहे.
-
राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने आपला हस्तक्षेप होण्याबाबत मा. राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारीजी यांना आज पाठविलेले पत्र. @BSKoshyari @maha_governor pic.twitter.com/oJ7YG3QSmp
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने आपला हस्तक्षेप होण्याबाबत मा. राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारीजी यांना आज पाठविलेले पत्र. @BSKoshyari @maha_governor pic.twitter.com/oJ7YG3QSmp
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 24, 2022राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने आपला हस्तक्षेप होण्याबाबत मा. राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारीजी यांना आज पाठविलेले पत्र. @BSKoshyari @maha_governor pic.twitter.com/oJ7YG3QSmp
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 24, 2022