मुंबई - देशाला हादरवून सोडणाऱ्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. सध्या या प्रकरणावरून राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात सातत्याने खटके उडत असून या प्रकरणाची आग अजूनही धगधगतच आहे.
आज राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे अध्यात्म समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन केले. गेल्या एक वर्षापासून या साधूंना न्याय मिळाला नसल्यामुळे हे ठिय्या आंदोलन यावेळेस प्रवीण दरेकर आणि आचार्य तुषार भोसले यांच्याकडून करण्यात आले.
शिवसेनेला भगव्या रंगाची किंमत उरली नाही : आचार्य तुषार भोसले - गडचिंचले साधू हत्या प्रकरण
देशाला हादरवून सोडणाऱ्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. सध्या या प्रकरणावरून राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात सातत्याने खटके उडत असून या प्रकरणाची आग अजूनही धगधगतच आहे.
![शिवसेनेला भगव्या रंगाची किंमत उरली नाही : आचार्य तुषार भोसले gadchinchle sadhu murder](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11425101-941-11425101-1618567414246.jpg?imwidth=3840)
मुंबई - देशाला हादरवून सोडणाऱ्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. सध्या या प्रकरणावरून राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात सातत्याने खटके उडत असून या प्रकरणाची आग अजूनही धगधगतच आहे.
आज राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे अध्यात्म समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन केले. गेल्या एक वर्षापासून या साधूंना न्याय मिळाला नसल्यामुळे हे ठिय्या आंदोलन यावेळेस प्रवीण दरेकर आणि आचार्य तुषार भोसले यांच्याकडून करण्यात आले.