मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली येताना दिसत आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. मुंबईमध्ये सकाळी 7 ते दुपारी दोन या वेळेत सर्व भागात दुकाने सुरू राहणार आहेत. दुकाने सुरू करण्यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे. रस्त्याच्या एका बाजुची दुकाने सोमवार, बुधवार, गुरुवार तर दुसर्या बाजुची दुकाने मंगळवार आणि गुरुवार अशी सुरू राहणार आहेत. तर शनिवार आणि रविवार आवश्यकतेनुसार दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे. परंतु या निर्णयावर व्यापाऱ्यांनी आपली नाराजी दर्शवली आहे.
मुंबईचे दुकानदार सम आणि विषम मध्ये फसले? कोण कधी दुकान सुरू ठेवणार यावरून वाद.. - lockdown in mumbai
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली येताना दिसत आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. मुंबईमध्ये सकाळी 7 ते दुपारी दोन या वेळेत सर्व भागात दुकाने सुरू राहणार आहेत. दुकाने सुरू करण्यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे.
![मुंबईचे दुकानदार सम आणि विषम मध्ये फसले? कोण कधी दुकान सुरू ठेवणार यावरून वाद.. mumbai unlock situation](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11989000-135-11989000-1622628120760.jpg?imwidth=3840)
मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली येताना दिसत आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. मुंबईमध्ये सकाळी 7 ते दुपारी दोन या वेळेत सर्व भागात दुकाने सुरू राहणार आहेत. दुकाने सुरू करण्यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे. रस्त्याच्या एका बाजुची दुकाने सोमवार, बुधवार, गुरुवार तर दुसर्या बाजुची दुकाने मंगळवार आणि गुरुवार अशी सुरू राहणार आहेत. तर शनिवार आणि रविवार आवश्यकतेनुसार दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे. परंतु या निर्णयावर व्यापाऱ्यांनी आपली नाराजी दर्शवली आहे.