ETV Bharat / city

मुंबई शहर, उपनगरात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

author img

By

Published : Jul 28, 2019, 8:58 AM IST

Updated : Jul 28, 2019, 12:18 PM IST

उपनगरात पावसाच्या पाण्यामुळे जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहतुकीची समस्या पाहायला मिळत आहे. आज चौथा शनिवार असल्याने शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि काही केंद्रीय शाळांना सुट्टी आहे. यामुळे प्रवासी, चाकरमानी आणि विद्यार्थी घराबाहेर पडले नसल्याने रेल्वे स्थानक व रस्त्यावर गर्दी कमी आहे.

मुंबई शहर, उपनगरात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई - शहर आणि उपनगरात सध्या आकाशात ढग दाटून आले आहेत. त्यामुळे आज दिवसभर येथे पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. एलबीएस मार्ग, जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यावर व पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी सांयकाळी दोन तास वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे काही भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. मात्र पावसाने काही वेळ शहर व उपनगरात विश्रांती घेतली असल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतूक व्यवस्था काहीशी उशिराने सुरळीत सुरू राहिली. मात्र पावसाचा जोर ठाणे कल्याण बदलापूर परिसरात अधिक राहिल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. बदलापूरमध्ये रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.

मुंबई शहर, उपनगरात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

उपनगरात पावसाच्या पाण्यामुळे जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहतुकीची समस्या पाहायला मिळत आहे. आज चौथा शनिवार असल्याने शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि काही केंद्रीय शाळांना सुट्टी आहे. यामुळे प्रवासी, चाकरमानी आणि विद्यार्थी घराबाहेर पडले नसल्याने रेल्वे स्थानक व रस्त्यावर गर्दी कमी आहे.

सध्या मध्य रेल्वे 15 मिनिटे उशिराने तर जलद मार्गावरील वाहतूक मात्र कमी प्रमाणात चालू आहे. कल्याण व पुढील भागातील पावसाच्या पाण्याचा अंदाज घेत मध्य रेल्वेच्या सेवा चालू आहेत.

मुंबई - शहर आणि उपनगरात सध्या आकाशात ढग दाटून आले आहेत. त्यामुळे आज दिवसभर येथे पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. एलबीएस मार्ग, जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यावर व पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी सांयकाळी दोन तास वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे काही भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. मात्र पावसाने काही वेळ शहर व उपनगरात विश्रांती घेतली असल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतूक व्यवस्था काहीशी उशिराने सुरळीत सुरू राहिली. मात्र पावसाचा जोर ठाणे कल्याण बदलापूर परिसरात अधिक राहिल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. बदलापूरमध्ये रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.

मुंबई शहर, उपनगरात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

उपनगरात पावसाच्या पाण्यामुळे जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहतुकीची समस्या पाहायला मिळत आहे. आज चौथा शनिवार असल्याने शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि काही केंद्रीय शाळांना सुट्टी आहे. यामुळे प्रवासी, चाकरमानी आणि विद्यार्थी घराबाहेर पडले नसल्याने रेल्वे स्थानक व रस्त्यावर गर्दी कमी आहे.

सध्या मध्य रेल्वे 15 मिनिटे उशिराने तर जलद मार्गावरील वाहतूक मात्र कमी प्रमाणात चालू आहे. कल्याण व पुढील भागातील पावसाच्या पाण्याचा अंदाज घेत मध्य रेल्वेच्या सेवा चालू आहेत.

Intro:चेंबूर परिसरामध्ये अधूनमधून पावसाच्या सरी

चेंबूर रेल्वे स्टेशन व परिसरात सकाळी 11 वाजेच्या दरम्यान हलक्या वाऱ्यासह पावसाच्या सरीBody:चेंबूर परिसरामध्ये अधूनमधून पावसाच्या सरी

चेंबूर रेल्वे स्टेशन व परिसरात सकाळी 11 वाजेच्या दरम्यान हलक्या वाऱ्यासह पावसाच्या सरी.

काल सांयकाळी 6 वाजेच्या दरम्यान मुंबई शहर व उपनगरात दोन तास वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला यामुळे काही सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. मात्र पावसाने काही वेळात शहर व उपनगरात विश्रांती घेतली असल्याने रेल्वे, रस्ते वाहतूक व्यवस्था काहीशी उशिराने सुरळीत चालू राहिली.मात्र पावसाचा जोर ठाणे कल्याण बदलापूरच्या परिसरात अधिक राहिल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते.तर बदलापूरमध्ये रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.

मुंबई शहर व उपनगरात सध्या आकाशात ढग दाटून आले आहेत. त्यामुळे आज दिवसभर पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सकाळपासून एल बी एस मार्ग, जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यावर व पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत चालू आहे.

तर उपनगरात पावसाच्या पाण्यामुळे जागोजागी खड्डे पडले असल्याने मात्र वाहतुकीची समस्या पाहायला मिळत आहे. आज चौथा शनिवार असल्याने शासकीय कार्यालयातील कर्मचारी व केंद्रीय काही शाळांना अगोदरच सुट्टी असल्या कारणाने प्रवाशी व चाकरमानी शाळातील मुले घरांच्या बाहेर पडले नसल्याने रेल्वे स्थानक व रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत नाही.

सध्या मध्य रेल्वे 15 मिनिट उशिराने तर जलद मार्गावरील वाहतूक मात्र कमी प्रमाणात चालू आहे. कल्याण व पुढील भागातील पावसाच्या पाण्याचा अंदाज घेत मध्य रेल्वेच्या सेवा चालू आहेत.Conclusion:
Last Updated : Jul 28, 2019, 12:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.