औरंगाबाद - 26 जानेवारी हा दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी देशाला स्वतःचे संविधान म्हणजेच राज्यघटना मिळाली होती. या राज्यघटनेचे शिल्पकार ठरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संविधानामुळे आज भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असल्याचे मत संविधान अभ्यासक डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले आहे.
अनेक राज्यघटनांचा अभ्यास केल्यानंतर निर्माण झाली देशाची राज्यघटना -
देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचे देखील कायदे असावेत, संविधान असावे याबाबत अभ्यास सुरू करण्यात आला. त्यावेळेस मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. त्यावेळी समितीने 60 हून अधिक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. त्यावेळी सर्वात मोठी लिखित राज्यघटना तयार करण्याचे भाग्य देशाला मिळाले आणि त्यात सर्वात मोठा वाटा राहिला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा.
Indian Constitution : डॉ. आंबेडकरांच्या विचारातून साकारले 'संविधान', त्यामुळेच भारत बनतोय सुपर पॉवर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
26 जानेवारी हा दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी देशाला स्वतःचे संविधान म्हणजेच राज्यघटना मिळाली होती. या राज्यघटनेचे शिल्पकार ठरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संविधानामुळे आज भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असल्याचे मत संविधान अभ्यासक डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले आहे.
![Indian Constitution : डॉ. आंबेडकरांच्या विचारातून साकारले 'संविधान', त्यामुळेच भारत बनतोय सुपर पॉवर indian-constitution](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14281535-thumbnail-3x2-indian-consitution.jpg?imwidth=3840)
औरंगाबाद - 26 जानेवारी हा दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी देशाला स्वतःचे संविधान म्हणजेच राज्यघटना मिळाली होती. या राज्यघटनेचे शिल्पकार ठरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संविधानामुळे आज भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असल्याचे मत संविधान अभ्यासक डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले आहे.
अनेक राज्यघटनांचा अभ्यास केल्यानंतर निर्माण झाली देशाची राज्यघटना -
देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचे देखील कायदे असावेत, संविधान असावे याबाबत अभ्यास सुरू करण्यात आला. त्यावेळेस मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. त्यावेळी समितीने 60 हून अधिक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. त्यावेळी सर्वात मोठी लिखित राज्यघटना तयार करण्याचे भाग्य देशाला मिळाले आणि त्यात सर्वात मोठा वाटा राहिला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा.