ETV Bharat / business

टिक-टॉक सुरू राहणार की बंद होणार ? मद्रास उच्च न्यायालयात आज सुनावणी

author img

By

Published : Apr 24, 2019, 1:12 PM IST

टिक टॉकची मालकी असलेल्या बाईटडान्स कंपनीने १७ एप्रिलला मद्रास उच्च न्यायालयात अॅपवरील बंदीच्या निर्णयाला स्थिगिती देण्याची विनंती केली.

टिक-टॉक

नवी दिल्ली - टिक टॉकवरील बंदीबाबत महत्त्वाची सुनावणी आज मद्रास उच्च न्यायालय घेणार आहे. मद्रास उच्च न्यायालयाने टिक टॉकवरील अंतरिम बंदीबाबत २४ एप्रिलला निर्णय करण्यावर विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आदेश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायाधीश दीपक गुप्ता आणि संजीव खन्ना यांनी टिक टॉकबाबत कोणतेही आदेश देण्यास सोमवारी नकार दिला होता.
असा आहे घटनाक्रम-
मद्रास उच्च न्यायालयाने टिक टॉक या सोशल व्हिडिओ अॅपवर आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ असल्यामुळे तात्पुरती बंदी घातली होती. टिक टॉकची मालकी असलेल्या बाईटडान्स कंपनीने १७ एप्रिलला मद्रास उच्च न्यायालयात अॅपवरील बंदीच्या निर्णयाला स्थिगिती देण्याची विनंती केली. या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने अरविंद दातार यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली . सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बाईटडान्सच्या याचिकेला २४ एप्रिलला मद्रास उच्च न्यायालयात सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे. याचिकाकर्त्याच्या अतिशयोक्तीवर आधारित मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल असल्याचे टिक टॉकने सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत म्हटले होते.

सोशल मीडियाची इतर माध्यमे असताना टिक टॉक कंपनीवरच कारवाई करण्यात आली आहे. असा आक्षेप घेत घटनेच्या तरतुदीचा भंग होत असल्याचे बाईट डान्स कंपनीचे वकील अभिषेक संघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात टिक टॉकवरील बंदी उठविण्यास नकार दिला होता.

नवी दिल्ली - टिक टॉकवरील बंदीबाबत महत्त्वाची सुनावणी आज मद्रास उच्च न्यायालय घेणार आहे. मद्रास उच्च न्यायालयाने टिक टॉकवरील अंतरिम बंदीबाबत २४ एप्रिलला निर्णय करण्यावर विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आदेश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायाधीश दीपक गुप्ता आणि संजीव खन्ना यांनी टिक टॉकबाबत कोणतेही आदेश देण्यास सोमवारी नकार दिला होता.
असा आहे घटनाक्रम-
मद्रास उच्च न्यायालयाने टिक टॉक या सोशल व्हिडिओ अॅपवर आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ असल्यामुळे तात्पुरती बंदी घातली होती. टिक टॉकची मालकी असलेल्या बाईटडान्स कंपनीने १७ एप्रिलला मद्रास उच्च न्यायालयात अॅपवरील बंदीच्या निर्णयाला स्थिगिती देण्याची विनंती केली. या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने अरविंद दातार यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली . सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बाईटडान्सच्या याचिकेला २४ एप्रिलला मद्रास उच्च न्यायालयात सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे. याचिकाकर्त्याच्या अतिशयोक्तीवर आधारित मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल असल्याचे टिक टॉकने सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत म्हटले होते.

सोशल मीडियाची इतर माध्यमे असताना टिक टॉक कंपनीवरच कारवाई करण्यात आली आहे. असा आक्षेप घेत घटनेच्या तरतुदीचा भंग होत असल्याचे बाईट डान्स कंपनीचे वकील अभिषेक संघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात टिक टॉकवरील बंदी उठविण्यास नकार दिला होता.

ZCZC
URG COM ECO ESPL
.MUMBAI BCM8
BIZ-AIRASIA-KOLKATA FLIGHT
AirAsia to launch Mumbai-Kolkata daily flight from Apr 15
         Mumbai, Mar 15 (PTI) Low cost carrier, AirAsia India
Friday announced the launch of its flight services to Kolkata
from the city next month.
         This would be airline's second destination from Mumbai
after it started operating daily services to Bengaluru from
the country's financial capital.
         AirAsia India will now fly connecting Kolkata and
Mumbai, with one daily flight, effective April 15, the airline
said in a release Friday.
         The introduction of Mumbai-Kolkata route comes close
on the heels of AirAsia India adding eighth additional flights
to its network of 19 destinations.
         "We recently introduced the first connection between
Bengaluru and Mumbai and are now adding a new connection
between Mumbai and Kolkata. It's a key market for AirAsia and
this flight will strengthen our operations in East. This new
route is a manifestation of our future growth plan in these
key and important business markets, said Sunil Bhaskaran,
managing director and chief executive officer, AirAsia India.
         AirAsia India, a joint venture between Tata Sons and
Malaysian airlines' group AirAsia, currently operates to 19
domestic destinations with a fleet of 20 Airbus A320 planes.
         The group made its first entry in the Mumbai market
with the launch of AirAsia Berhad services to here from Kuala
Lumpur in May 2010.
         However, in 2012 it withdrew the route citing high
airport charges. But came back again with its subsidiary
Indonesian AirAsia X in May 2017, which was again discontinued
in April last year. PTI IAS
AP
AP
03151726
NNNN
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.