ETV Bharat / briefs

रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

शनिवारी अवकाळी पावसाने सर्व जिल्हाभरात हजेरी लावली होती. संगमेश्वरमधील धामणी परिसरात तर गारांचा पाऊस पडला होता. काही भागात मुसळधार पाऊस पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रत्नागिरी शहरातील कुवारबाव, साळवी स्टॉप येथे जोरदार पाऊस पडला.

author img

By

Published : Apr 15, 2019, 2:29 PM IST

प्रतिकात्मक छायाचित्र

रत्नागिरी - सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जनतेने सावधानता बाळगावी असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.

शनिवारी अवकाळी पावसाने सर्व जिल्हाभरात हजेरी लावली होती. संगमेश्वरमधील धामणी परिसरात तर गारांचा पाऊस पडला होता. काही भागात मुसळधार पाऊस पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रत्नागिरी शहरातील कुवारबाव, साळवी स्टॉप येथे जोरदार पाऊस पडला.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील आमराईचे बऱयाच प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात परत आज पावसाची शक्यता असल्याने आंबा बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. लोकांनी सुरक्षित राहण्यासाठी सावधान असावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.

रत्नागिरी - सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जनतेने सावधानता बाळगावी असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.

शनिवारी अवकाळी पावसाने सर्व जिल्हाभरात हजेरी लावली होती. संगमेश्वरमधील धामणी परिसरात तर गारांचा पाऊस पडला होता. काही भागात मुसळधार पाऊस पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रत्नागिरी शहरातील कुवारबाव, साळवी स्टॉप येथे जोरदार पाऊस पडला.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील आमराईचे बऱयाच प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात परत आज पावसाची शक्यता असल्याने आंबा बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. लोकांनी सुरक्षित राहण्यासाठी सावधान असावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.

Intro:आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

सकाळपासून ढगाळ वातावरण

प्रशासनाचा सुरक्षितता आणि सवधानधतेचा इशारा

रत्नागिरी, प्रतिनिधी

जिल्ह्यात आज (सोमवार) वादळी वारा आणि विजांच्या गडगडटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.. त्यामुळे जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दरम्यान आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.
जिल्ह्यात शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.. संगमेश्वरमधील धामणी परिसरात तर गारांचा पाऊस पडला. काही भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रत्नागिरी शहरातील कुवारबाव, साळवी स्टॉप भागातदेखील पाऊस पडला होता. अवकाळी पडलेल्या पावसाने आंबा बागायतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यात आता पुन्हा एकदा आज( सोमवार) पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आल्याने आंबा बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत..Body:आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

सकाळपासून ढगाळ वातावरण

प्रशासनाचा सुरक्षितता आणि सवधानधतेचा इशाराConclusion:आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

सकाळपासून ढगाळ वातावरण

प्रशासनाचा सुरक्षितता आणि सवधानधतेचा इशारा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.